सरसकट पिकांचे पंचनामे करणे गरजेचे – विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार

राहुरी :- अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांचे सरसकट पंचनामे करून शासनाला नुकसानभरपाई देण्यासाठी भाग पाडू, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.  रविवारी त्यांनी राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी व विविध ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. आमदार प्राजक्त तनपुरे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार एफ. ए. शेख, … Read more

नगरकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

अहमदनगर :- नगरकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. डेंग्यूसह हिवतापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली असून शासकीय रुग्णालयांतही गर्दी वाढली आहे.  पाणी साचलेल्या ठिकाणी डासाच्या अळ्यांची निर्मिती जोमात सुरू आहे. आरोग्य विभागाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात महापालिका हद्दीत डेंग्यूचे १४ रुग्ण आढळून आले आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा … Read more

रोहित पवार म्हणतात तर संसार नीट कसा होणार?

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून शिवसेना-भाजपवर निशाणा साधला आहे. सत्ता स्थापनेसाठी वाटाघाटीवरून शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरू आहे. लग्न ठरवण्याच्या आधीच इतकी भांडणं मग पुढे काय होणार, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.  सरकार स्थापनेला होत असलेल्या उशीरामुळे राज्याचा एक नागरिक म्हणून मी चिंताग्रस्त आहे, असं  रोहित पवार यांनी … Read more

कांद्याची सहा हजारांकडे झेप

अहमदनगर : राज्यभरात भीषण दुष्काळ व त्यापाठोपाठ सांगली, सातारा,नाशिकमध्ये आलेला महापूर या नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याचे उत्पादनच झाले नाही. त्यामुळे कांद्याची आवक कमालीची घटली आहे. त्यामुळे कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत. शनिवारी अहमदनगर येथील नेप्ती उपबाजार समितीत झालेल्या लिलावात एक नंबरच्या कांद्याला ५ हजार ६०० रूपये एवढा विक्रमी दर मिळाला. सततच्या भीषण दुष्काळामुळे मेटाकटीला आलेल्या शेतकऱ्याला अवकाळी … Read more

आपच्या वतीने श्रीरामपुरात भव्य रास्ता रोको…

श्रीरामपूर- शहरातील विविध भागातील रस्ते पूर्णपणे उखडले गेले आहेत सर्व रस्त्यावर जागोजागी मोठं-मोठे खड्डे निर्माण झालेले आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यात जमा होऊन रस्त्यातील साचलेल्या पाण्यामुळे अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले अनेक जीव अपघातात गेले अनेक जन कमी अधिक प्रमाणात अपंग झाले. काही व्यक्ती आजही विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत या सर्व प्रकारास घटनेस … Read more

खासदार डॉ. सुजय विखे यांनी शेतकऱ्यांना दिला धीर

साकुरी : नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश नुकतेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथील ग्रामपंचायत सदस्य कै. नारायण गाडेकर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी ते आले होते. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन अडचणी व शंकांचे निरसन करण्यात येऊन सरकारकडून जलदगतीने भरपाई कशी … Read more

५ वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून महिलेची आत्महत्या

श्रीरामपूर ;- तालुक्यातील वडाळा महादेव शिवारात राहणाऱ्या अश्विनी दीपक सोनुले (वय २६) या विवाहितेने आपल्या ५ वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. नेवासे रस्त्यावरील साक्षी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे मारुती राऊत यांच्या विहिरीत या महिलेने शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास मुलीसह उडी घेतली. लोकांच्या ही गोष्ट लक्षात येताच शोधमोहीम सुरू केली. दुपारी महिलेचा मृतदेह सापडला. मुलीचा … Read more

आता कोण होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?

अहमदनगर :- विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता पालकमंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून आता चर्चेला सुरवात झाली आहे.पालकमंत्रिपदासाठी शहर-जिल्ह्यात इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. मंत्रीपदासाठी जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यावर पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे ठरेल. शहर अथवा जिल्ह्यातील इच्छुकांना संधी मिळाली, तर पालकमंत्रिपद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. विधानसभेचा निवडणूक निकाल लागून आठ दिवस झाले तरी … Read more

आमदार बाळासाहेब थोरात होणार विधानसभेचे हंगामी अध्यक्ष ?

मुंबई :- राज्यात निवडून आलेल्या २८८ आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्याचा मान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना मिळण्याची शक्यता आहे.  नव्या विधानसभेत हंगामी अध्यक्षपदी सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्याच्या निवडीची प्रथा असते ज्येष्ठ आमदारांच्या नावांची यादी विधिमंडळ सचिवालय राज्यपालांना सादर करते व त्यानंतर ते हंगामी अध्यक्षांच्या नावाची निवड करतात.  १४ व्या विधानसभेतील १० ज्येष्ठ … Read more

मूळ भाजप आणि शिवसेनेचे जिल्ह्यात अस्तित्वच राहिलेले नाही….

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत नगर, कर्जत-जामखेड आणि पारनेर विधानसभा मतदारसंघात भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. जिल्ह्यात भाजपचे निवडून आलेले तिन्ही आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत आलेले आहेत. त्यामुळे मूळ भाजप आणि शिवसेनेचे जिल्ह्यात अस्तित्वच राहिलेले नाही. त्यामुळे मूळ कार्यकर्त्यांना नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गेंट्याल यांनी केली आहे.गेंट्याल यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष … Read more

मित्राचा खून करणारे ते दोघे अटकेत !

अकोले :-  उसने पैसे परत न केल्याच्या रागातून अकोल्यातील दोन तरुणांना पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे.  नवलेवाडी येथील प्रथमेश एकनाथ भोसले (१९) याचा खून केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या सुजाण एकनाथ भोसले (२०, माळीझाप) व उदय विजय गोरडे (१९, धामणगाव आवारी रोड) यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

नवे आमदार शेतकऱ्यांच्या मदतीला कधी धावून येणार ?

अकोले :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार डाॅ. किरण लहामटे सध्या सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. गावोगावी जाऊन मतदारांचे आभार मानत ते सत्कार स्वीकारत आहेत. बुधवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेता निवडीच्या बैठकीला ते वेळेवर उपस्थित न राहिल्याने त्यांच्याच कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. डाॅ. लहामटे दुपारनंतर मुंबईला रवाना झाले. ते सायंकाळी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले, पण तोपर्यंत … Read more

महाराष्ट्रात आलाच आहात तर नुकसानीची पाहणीही करा !

संगमनेर | भाजप विधिमंडळाच्या नेता निवडीसाठी केंद्रीय कृषिमंत्री राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आल्यासरशी त्यांनी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतात जात शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, असा टोमणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मारला. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना उद्देशून तांबे यांनी आपल्या टि्वटर आणि फेसबुकवर हात जोडत आणि पाया पडत ही मागणी केली. मागणी … Read more

पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह ७२ तासांनंतर सापडला

नेवासे :- ज्ञानेश्वर मंदिरामागील कापूरडोह येथे प्रवरानदीत गुरुवारी वाहून गेलेल्या सोमनाथ गांगुर्डे (३०, मारूतीनगर) या तरुणाचा मुतदेह ७५ तासांनी रविवारी दुपारी नदीपात्रात सापडला. मुसळधार पाऊस व मुळा धरणातून सोडलेले पाणी यामुळे आलेल्या पुरामुळे मुळा व प्रवरा नदीवरील तिन्ही बंधारे ओव्हरफ्लो झाले होते. १५ सप्टेंबरनंतर सर्व फळ्या टाकल्याने बंधाऱ्यांना धोका निर्माण झाला होता. पुराच्या पाण्यात गुरुवारी … Read more

नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याकडून राष्ट्रवादीच्या आमदारांचा सत्कार

श्रीरामपूर :- राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्यात सहा जागांवर विजय मिळवून पक्षाची जिल्ह्यात ताकद सिद्ध केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार केला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोल्यात डॉ. किरण लहामटे, कोपरगावात आशुतोष काळे, राहुरीत प्राजक्त तनपुरे, नगरमध्ये संग्राम जगताप, पारनेरमध्ये नीलेश लंके, तर नेवाशात राष्ट्रवादी पुरस्कृत शंकरराव गडाख विजयी झाले. राष्ट्रवादी … Read more

लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक अत्याचार

श्रीरामपूर :- शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मागील बाजूस चारचाकी वाहनात लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक अत्याचार केला व ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने २७ वर्षीय युवतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  शहरात खासगी नोकरी करणाऱ्या युवतीने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत तिने म्हटले आहे,  डिसेंबर २०१८ पासून ते … Read more

कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याने बाळासाहेब मुरकुटेंचा पराभव !

नेवासे :- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार शंकरराव गडाख विरोधक एकत्र येत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना विजयी केले होते. मात्र मुरकुटे यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कार्यकर्त्यांना वारेवर सोडत कोणतेही बळ न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये अनेक दिवसांपासून असलेली खदखद या निवडणुकीत बाहेर पडली. मुरकुटे यांच्या विजयात कार्यकर्ते नडले असल्याच्या चर्चा तालुक्‍यात सुरू आहे. मुरकुटे यांनी तालुक्‍यात … Read more

जनतेच्या हितासाठी सत्ता राबविणार- आमदार शंकरराव गडाख

सोनई : विरोधकांनी सत्तेच्या माध्यमातून राजकीय सुडबुद्धीने दिलेला त्रास मी विसरलो आहे. आपली राजकीय ताकद विरोधकांची जिरविण्यासाठी अजिबात खर्ची घालणार नसून जनतेच्या हितासाठी राबविणार असल्याचा दृढ संकल्प नवनिर्वाचित आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला. विजयी घोषित झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गडाख यांनी वरील भावना व्यक्त केली. विजयानंतर त्यांनी श्रीक्षेत्र देवगड येथे जाऊन भास्करगिरी महाराज यांचे आशीर्वाद … Read more