Ahmednagar Mahanagarpalika Bharti : अहमदनगर महानगरपालिकेत १३४ पदांची भरती ! तब्बल १८ वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात भरती होणार

Ahmednagar Mahanagarpalika Bharti

Ahmednagar Mahanagarpalika Bharti : महापालिकेत १३४ पदांच्या भरतीसाठी शासनाने मान्यता दिली असून टीसीएस या कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. कंपनीसोबत मनपाची करार प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे आस्थापना विभागप्रमुख अशोक साबळे यांनी सांगितले. मनपात तब्बल १८ वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. आस्थापना खर्च वाढल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मनपात नवीन अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती … Read more

अहमदनगरमध्ये फ्रेंडशिप डे’ला मित्रानेच दिला धोका ! तुझ्याकडे काम आहे, लवकर ये म्हणाला आणि…

Ahmednagar News

Ahmednagar News : तुझ्याकडे काम आहे, लवकर ये, असे सांगून बोलावून घेत मित्रावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार पुणे रोडवरील नेवासकर पेट्रोलपंपासमोर रविवारी (दि. ६) रात्री घडला. सागर दत्तात्रय जाधव (रा. २९, रा. निंबोडी, ता. नगर) असे हल्ला झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अटक केली. मात्र, हल्ला का केला, याबाबत दोघा मित्रांनी चुप्पी साधली आहे. … Read more

Agricultural News : कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांना ३२ कोटींची नुकसान भरपाई !

Agricultural News

Agricultural News : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील ४४ हजार ७२४ शेतकऱ्यांना ३१ कोटी ९५ लाख रुपयांची नुकसान भरपाई राज्य शासनाने मंजूर केली आहे. मागील वर्षी कर्जत-जामखेड मतदारसंघात अवकाळी पावसासह अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कर्जत तालुक्यातील ९८ गावांमधील २९ हजार १२८० शेतकऱ्यांना २३ कोटी २५ लाख तर जामखेड तालुक्यातील ५३ गावातील … Read more

Ahmednagar City News : कायनेटिक चौकात नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्याची मागणी

Ahmednagar City News

Ahmednagar City News : गेल्या ४ वर्षापासून पुणे रोड कायनेटिक चौकातील रेल्वे उड्डाण पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी खा. सुजय विखे यांच्याकडे नगरसेवक मनोज कोतकर हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन सुधारित रेल्वे स्टेशन उद्घाटन प्रसंगी खा. सुजय विखे पाटील यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. यावेळी खा विखे यांना दिलेल्या निवेदनात … Read more

Ahmednagar Crime : विवाहितेचा छळ केला ! अखेर ‘त्या’ तिघांना सश्रम कारावासाची शिक्षा

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : श्रीगोंदा पोलिस ठाण्यात २०११ साली विवाहितेच्या छळ तसेच हुंडा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन, श्रीगोंदा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल होत चाललेल्या खटल्यात न्यायालयाने मनोज आबा काळे व इतर २ तीन जणांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या बाबत अधिक माहिती अशी की श्रीगोंदा पोलीस ठाण्यात १२/२०११ भा.द.वि कलम ४९८ (अ) वगैरे प्रमाणे दाखल … Read more

Ahmednagar News : पोलिसांची गावठी दारूच्या अड्ड्यावर कारवाई ! दीड लाखाचे कच्चे रसायन व तयार दारु नष्ट

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील श्रीगोंदा कारखाना आणि काष्टी परिसरातील दारूच्या हात भट्टयांवर श्रीगोंदा पोलिसांनी कारवाई केली. यात एक लाख ५४ हजार ५०० रुपये किंमतीचे कच्चे रसायन व तयार दारु नष्ट करत ५ जणांवर गुन्हे दाखल केले. अशोक हिरामण पवार, संदिप ताराचंद पवार (दोघे रा. श्रीगोंदा कारखाना), गणिता कुच्या उर्फ विशाल पवार (रा. जमदारमळा), मंडाबाई सखाराम … Read more

अहमदनगर मध्ये कांदा @ २१००

Onion Rates

Ahmednagar News : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारातील कांदा मार्केट मध्ये शनिवारी (दि. ५) कांद्याला प्रतिक्विंटल १७०० रुपये ते २१०० रुपयांचा भाव मिळाला आहे. गेल्या महिनाभरापासून कांद्याचे भाव दोन हजारांपर्यंत होते. मात्र शनिवारी कांद्याने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या हातात दोन रूपये पडणार आहेत. नेप्ती कांदा मार्केट मध्ये … Read more

लव जिहादचा कायदा आणणे ही काळाची गरज – खा. सुजय विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : हिंदू माता भगिनीं वरील होत असलेले अत्याचार लक्षात घेता लव जिहादचा कायदा आणणे ही काळाची गरज असून अशा ‘जन आक्रोश मोर्चातून याचीच मागणी होत असल्याचे खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. राहुरी येथे सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले की, संसदेचे सध्या अधिवेशन सुरू … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील दोघेजण दीड वर्षासाठी हद्दपार !

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुका हद्दीतील गंभीर दुखापत व जबरी चोरी करणारी गुन्हेगारांची टोळी दीड वर्षाकरीता नगर जिल्ह्यातून हद्दपार केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी ही कारवाई केली आहे. टोळीविरोधात नगर तालुका व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत. टोळी प्रमुख दीपक मुरलीधर घायमुक्ते (वय २३), टोळी सदस्य किरण बापु घायमुक्ते … Read more

Ahmednagar Crime : टेम्पो चालकाला लुटत फरार झालेल्या दोघांना २४ तासांच्या आत अटक !

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : टिळक रस्त्यावर टेम्पो चालकाला अडवून ३० हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेऊन फरार झालेल्या दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी २४ तासांच्या आत जेरबंद केले. कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन्ही आरोपींना सापळा लावून नगर-सोलापुर रोडवरील कोंबडीवाला मळा येथून अटक केली असून, दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. गणेश गुलाब … Read more

पाथर्डी व शेवगाव नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी १० कोटी मंजूर

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी व शेवगाव नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी नगरविकास विभागाकडून दहा कोटींचा निधी मंजूर झाला असून, यामध्ये पाथर्डी व शेवगाव नगरपरिषदेचे अंतर्गत रस्ते, काँक्रिटीकरण, पेव्हींग ब्लॉक रस्ते, अमरधामाची कामे, भूमिगत गटार, ओपनस्पेस विकसित करणे आदी कामांचा समावेश आहे. या कामांबरोबरच युती सरकारच्या काळात मागील वर्षापासून दोनही नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी सुमारे ३० कोटींचा निधी प्राप्त … Read more

Ahmednagar News : पारनेर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्याकडे पावसाने पाठ फिरविली ! कुकडीत इतका आहे पाणीसाठा

Ahmednagar News :

Ahmednagar News : कुकडी प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा १९ हजार ७७ एमसीएफटी (६४ टक्के) इतका झाला आहे. हा पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत ७ टक्के कमी आहे. कुकड़ी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे; मात्र घोड धरणात ३६ टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा आहेत. कुकडी पाणलोट क्षेत्रात पाऊस पडतोय; मात्र लाभक्षेत्र असलेल्या पारनेर, श्रीगोंदा, … Read more

शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढल्या ! जिल्ह्यात ह्या ठिकाणी एकही मुसळधार पाऊस नाही…

Ahmednagar News

Ahmednagar News : अर्धा पावसाळा सरला तरी पुरेशा पावसाअभावी शेवगाव तालुक्याचा पूर्व भाग अजूनही कोरडाठाक पाहायला मिळत आहे. जूनच्या अखेरीस अत्यल्प पावसाच्या जोरावर लागवड केलेली खरिपाची पिके त्यानंतर झालेल्या रिमझिम पावसामुळे कशीबशी तग धरून आहेत. सध्या पावसाने ओढ दिल्याने उत्पन्नाची शाश्वती नाही. तरी शेतकऱ्यांचा पिकांवर मशागतीपासून खुरपणी, खतपाणी, फवारणीचा खर्च सुरूच आहे. त्यामुळे सध्या तरी … Read more

Tisgaon News : कचऱ्याचे साम्राज्य…नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Tisgaon News

Tisgaon News : तिसगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचे मोठे साम्राज्य निर्माण झाले आहे. गावाला दोन घंटागाड्या असूनही धार्मिक स्थळांच्याजवळ शनी मंदिर माळीवाडा, गणपती मंदिर, प्रकाश महामुनी यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर व्यवस्थित पाणी न काढून दिल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले जात असल्याने ग्रामपंचायतीचे मात्र त्याकडे दुर्लक्ष … Read more

अहमदनगर शहरातील ६८ टवाळखोरांविरुद्ध कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील कॉलेज परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांविरुद्ध पोलिस दल चांगलेच आक्रमक झाले असून, भरोसा व निर्भया सेलच्या पथकाने ६८  टवाळखोर मुलांवर कारवाई केली आहे. याशिवाय १५ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज तसेच रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या आवारात करण्यात आली आहे. … Read more

गोरक्षकांवरील हल्ले; शिवसेना आक्रमक ! गोरक्षकांवर होणारे हल्ले यापुढे सहन केले जाणार नाही…

Ahmednagar News

Ahmednagar News : गोरक्षकांवर चांदणी चौकात हल्ल्यात जखमी झालेल्यांची जिल्हा रुग्णालयात जाऊन शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट ) विचारपुस करण्यात आली. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे, योगीराज गाडे, संतोष गेनप्पा, हर्षवर्धन कोतकर, अशोक दहिफळे, ज्येम्स आल्हाट, गडाख पाटील आदि … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेतून ४ लाख रूपये किंमतीचे डाळिंब चोरी

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेतून ४ लाख रूपये किंमतीचे डाळिंब अज्ञात भामट्यांनी चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील केसापूर येथे दिनांक ३० जुलै २०२३ रोजी उघडकीस आली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत पोलिसांनी सांगितले, की बाबासाहेब तुकाराम पवार (वय ५३ वर्षे, रा. केसापुर, ता. राहुरी) यांची राहुरी … Read more

Parner News : आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघाच्या १७ गावांतील ५ हजार ९७ शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले !

Parner News

Parner News : सन २०२२ व सन २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी तहसिल कार्यालयाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्याच पाठविण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आणून देत आ. नीलेश लंके यांनी सभागृहात महसूल विभागाचे चांगलेच वाभाडे काढले. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्याबरोबच सर्व वंचित शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी आ. लंके यांनी … Read more