धक्कादायक:- लग्नाचे आमिष दाखवून अविवाहित युवकाची दीड लाखांची फसवणूक !

अहमदनगर : लग्नाचे आमिष दाखवून अविवाहित युवकाला युवतीने सुमारे दीड लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात रेखा निलेश कदम (रा. आकृती बिल्डिंग, मार्केट जवळ, वाशी, नवी मुंबई) या नावाच्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, हनुमान मोहनराव काळे (वय ३०,रा. सारोळा, ता.जामखेड) या युवकास … Read more

अहमदनगर : नगर-कल्याण रस्त्यावर चालत्या मोटारसायकलवरून गंठण ओरबाडले !

अहमदनगर : नगर-कल्याण रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीवरील पाठीमागील बाजूस बसलेल्याने महिलेच्या गळ्यातील सव्वाचार तोळ्याचे दोन गंठण चालत्या दुचाकीवरून ओरबाडून नेले. चालत्या दुचाकीवरून दागिने ओरबडल्यामुळे खाली पडून महिला जखमी झाली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, सुनील परसराम कदम (वय ५१रा.जामगाव, ता. नगर) हे त्यांची पत्नी उषा हिच्यासमवेत दुचाकीवरून चालले होते. … Read more

श्रीगोंद्यातील या सहकारी सेवा संस्थेत झाला तब्बल सव्वा दोन कोटींचा अपहार

 श्रीगोंदा : तालुक्यातील पेडगाव येथील पेडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेत दि.१/०४/१८ ते ३१/३/१९ या दरम्यान २ कोटी २३ लाख ४१ हजार ६९९ रुपये एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. सदर अपहार व संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी द्वारकानाथ जनार्दन राजहंस यांनी श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. या फिर्यादीवरून तत्कालिन सचिव व एका कर्मचाऱ्याविरूध्द गुन्हा … Read more

हार मानतील ते घनश्याम शेलार कसले ? माजीमंत्री पाचपुते यांना हरवण्यासाठी शेलार यांनी उचलले हे पाऊल !

अहमदनगर :- दोन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आ.बबनराव पाचपुते आणि यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत घनश्याम शेलार यांना पराभव पत्कारावा लागला पण हार मानतील ते घनश्याम शेलार कसले ? त्यांनी आता कायदेशीर आखाड्यात उडी घेतली आहे. घनशाम प्रतापराव शेलार यांनी श्रीगोंद्याचे आमदार बबनराव भिकाजी पाचपुते यांच्याविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल … Read more

त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यास एका बड्या व्यक्तीला जेलमध्ये जावे लागेल !

अहमदनगर :- जिल्हा परिषदेत महिला अध्यक्षा असूनही महिलांनाच बोलू दिले जात नाही, हे मोठे दुर्दैव आहे़ म्हणूनच पत्रकारांसमोर माझी बाजू मांडावी लागत आहे़ असे म्हणत अकोल्यातील जि.प सदस्य सुषमा दराडे यांनी आपल्या भावना मांडल्या.  अकोले तालुक्यातील राजूर, आंबेवंगण, शेणीत, केळी, तिरडे, कोतूळ, आंबितखिंड, पळसुंदे, बारी या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे़ बडतर्फ ग्रामसेवक भाऊसाहेब … Read more

अहमदनगर जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराचा नवा इतिहास !

अहमदनगर :- अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या सुषमा दराडे यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेत झेडपीत विखेंची दहशत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.  ‘अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील अपहारप्रकरणा या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले कि ”ग्रामपंचायतींमधील अपहारप्रकरणी दिशाभूल करणारी माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतही या प्रकरणाची माहिती मिळाली नाही. उलट अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्याचे काम … Read more

विखे कुटुंब अशा पद्धतीने वागणार असेल तर भविष्यात याचे विचित्र पडसाद उमटतील !

अहमदनगर :- माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी ताई विखे पाटील व माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर थेट आरोप केले आहेत.  जास्तीत जास्त निधी पळविण्याचे काम ‘जिल्ह्यातील महिला झेडपी सदस्य ग्रामीण भागातील आहेत. काही अशिक्षित आहेत; तसेच काही सदस्यांना प्रशासनाच्या कामकाजाचा अनुभव नाही. याचा गैरफायदा घराणेशाहीतील कुटुंबांनी उचलला … Read more

जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या सत्तेसाठी हा नेता आक्रमक !

अहमदनगर :- जिल्हा परिषदेत राज्यातील सत्तेप्रमाणे महाविकास आघाडीची सत्ता आणण्याच्या दिशेने राष्ट्रवादीने पावले टाकली आहेत. पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांची शनिवारी नगरमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बैठक घेतली. अध्यक्षपदासाठी इच्छुक असणार्‍यांना पक्षाकडे अर्ज करण्यास देखील यावेळी सुचविण्यात आले. शनिवारी राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांची पक्ष कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पक्षाचे निरिक्षक तथा आ.दिलीप … Read more

कुकडी चारीच्या अस्तरीकरणाला आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून सुरुवात

 जामखेड:  अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कुकडी चारीच्या अस्तरीकरणाला आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून सुरुवात झाली आहे. तालुक्यातील किमी १ ते ५ चिलवडी शाखा कालवा, किमी ६ ते ९ चिलवडी शाखा कालवा, किमी ६ ते १५ कर्जत शाखा कालवा, किमी २१५ ते २२६ या चाऱ्यांचे काम सुरू असून आमदार रोहित पवार यांनी उद्घाटन केले. चिलवडी शाखा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेती – बाजारभाव 

नगर: बाजार समितीत शुक्रवार (दि. १३ रोजी) मेथीच्या भाजीची मोठी आवक झाल्याने भाव चांगलेच पडले होते. प्रतिजुडीला २ ते ४ चार रुपये भाव मिळाला. त्याच बरोबर कोथिंबिरीची मोठी आवक झाल्याने प्रतिजुडीला २ ते ४ रुपये भाव मिळाला. अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने नोव्हेंबर महिन्यात मेथी व कोथिंबीरने चांगलाचा भाव खाल्ला होता. मेथी प्रतिजुडीला २० ते ३० … Read more

अहमदनगर शहरात साथीच्या आजारांचे थैमान !

अहमदनगर : कोठी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना नुकतेच सुजाता सुरेश मकासरे या महिलेचे डेंग्यू सदृश्य आजाराने निधन झाले आहे. या भागात स्वच्छतेसंदर्भात उपाययोजना करून नागरिकांना एक प्रकारे संरक्षण देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली. यावेळी स्वप्नील शिंदे, संजय कांबळे, सुशांत देवढे, रमाकांत सोनवणे, संजय तडके, बबलू गायकवाड, चिकू गायकवाड, रवींद्र … Read more

क्षुल्लक कारणावरुन महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण

 अहमदनगर : नगर-सोलापूर रोडवरील दरेवाडी येथील यशवंत कॉलनीत क्षुल्लक कारणावरुन तीन महिलांनी एका महिलेस शिवीगाळ, दमदाटी करुन लोखंडी साखळी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घडली. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, ममता दीपक पातारे (रा.यशवंत कॉलनी, दरेवाडी) या दुधाची पिशवी आणायला जात असताना जया देविदास पातारे व तिच्या दोन मुली महिमा व श्रद्धा (सर्व रा.यशवंत कॉलनी, दरेवाडी) … Read more

घराजवळ काम करत असलेल्या एका महिलेचा या चुकीमुळे झाला मृत्यू

कर्जत : तालुक्यातील शिंदा येथे वीज वितरणची उच्च दाबाची वाहिनी तुटल्याने आपल्या घराजवळ काम करत असलेल्या एका महिलेस आपला जीव गमवावा लागला. शिंदा ते भोसे जाणारी उच्च दाबाची वीजवाहिनी शुक्रवारी सकाळी १० वाजता अचानक तुटून खाली पडल्याने सुरेखा अनिल ननवरे वय ४२ ही गंभीर भाजून जागीच मृत्यू पडली. याशिवाय तिच्या जवळील कुत्रेही मरण पावले. १५ … Read more

…तर अहमदनगर जिल्हापरिषदेत भाजपचा अध्यक्ष होणार !

 अहमदनगर : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम होऊ घातला आहे. या रणधुमाळीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी उडी घेतली आहे. जिल्हा परिषदेचा आगामी अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होऊ शकतो. त्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असून, यात अश्­यक्­य काही नाही, असा दावा कर्डिले यांनी केला. काल शुक्रवार रोजी डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी कारखान्याच्या संदर्भात … Read more

पूरग्रस्तांच्या नावे साडे चार लाखांची फसवणूक

अहमदनगर- सावेडी परिसरातील गुलमोहोर रोडवर नवलेनगर येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तुम्हाला पैसे पाठवतो, असे सांगून अज्ञात इसमाने साडे चार लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना दि.५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाऊसाहेब विष्णू डमाळे (वय ४१, रा.गजानन कॉलनी, नवलेनगर, सावेडी) यांना अज्ञात इसमाने ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान कँरोल डायन … Read more

शिक्षक म्हणून नोकरी देतो असे सांगुन अहमदनगर जिल्ह्यातील या संस्थेने केली तब्बल 15 लाखांची फसवणूक !

अहमदनगर : शिक्षक म्हणून नोकरी देतो असे सांगुन सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठाणने दोघांची १५ लाख रूपयांची फसवणुक केल्याची घटना भिंगार परिसरातील सैनिक नगर येथे घडली. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद गुरुवारी (दि.१२) करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिंगार परिसरातील बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे, खजिनदार … Read more

आ. प्राजक्त तनपुरेंनी केलेल्या ह्या कामाचा तुम्हालाही अभिमान वाटेल !

राहुरी :  राहुरी शहर व तालुक्यातील सर्वसामान्य जनता, कष्टकरी, शेतमजुर, मजूर, ग्रामीण भागातील नागरिकांचा डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सेवाभावी संस्थेच्या वतीने आ.प्राजक्त तनपुरे यांनी एक लाख रुपयांचा विमा काढला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधुन आ.प्राजक्त तनपुरे यांनी सदर कार्यक्रम राहुरी नगरपालिका सभागृहात आयोजीत के ला होता. यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप … Read more

‘तनपुरे’ कारखान्याचे भवितव्य पुन्हा अंधारात!

अहमदनगर : उत्कृष्ट कामगिरीची ओळख असलेल्या साखर कारखान्यांमध्ये डॉ. बाबूराव बापुजी तनपुरे सहकारी साखर करखाना अग्रेसर होता. कारखान्याच्या स्थापना काळापासूनच जिल्हा बँकेने कारखान्यास पतपुरवठा केला. कार्यक्षेत्रात अंदाजे वीस लाख टन उसाचे उत्पादन असूनही कारखाना मात्र बंद आहे. मधल्या काळात शेतकरी, कामगारांची कामधेनू पुनर्जीवित होण्यासाठी बँकेने सहकार्य केले. मात्र, कारखाना बंद असल्याने थकबाकीत वाढ होत आहे. … Read more