…म्हणून घड्याळाची उमेदवारी त्यांच्या गळ्यात मारली!

पाथर्डी – निवडणूक लागली की, विरोधक जागे होतात. साडेचार वर्षांत कुठे संपर्क नाही, येणे-जाणे नाही, कोणाकडून उभे रहायचे याचा काही अंदाज नाही. भाजप, सेना, मनसे, वंचित अशा सर्वत्र चकरा मारल्या.  परळी, पुण्या-मुंबईला चकरा मारल्या. ‘घड्याळ’ कोणी बांधत नव्हते, म्हणून उमेदवारी गळ्यात मारली, असे सांगत आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांचे नाव न … Read more

‘या’ कारणामुळे सभापती राहुल झावरे यांनी दिला राजीनामा !

पारनेर :- आमदार विजय औटी यांच्याकडून माजी आमदार नंदकुमार झावरे यांचा इतिहास पुसला जात असल्याचे सांगत पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी आपल्या पदाचा मंगळवारी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे खळबळ उडाली. पत्रकार परिषदेत झावरे यांनी जि. प. अध्यक्ष शालिनी विखे यांना दिलेल्या राजीनाम्याची प्रत दाखवत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, नंदकुमार झावरे यांचा अनुल्लेख … Read more

जनसंवाद यात्रेत जनतेचे दु:ख मला समजले

निघोज :- जनसंवाद यात्रेत जनतेचे दु:ख मला समजले. पाणी, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण हे प्रश्न मी सोडवणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश लंके यांनी सांगितले. माजी राज्यमंत्री अशोक सावंत, प्रभाकर कवाद, दादा कळमकर, मधुकर उचाळे, सरपंच ठकाराम लंके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी कळमकर, अनंतराव वरखडे, सुवर्णा मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य … Read more

धनगर आरक्षणासाठी राम शिंदे कधीच भांडले नाहीत…

जामखेड – सामान्य जनतेच्या मागणीवरून शरद पवार यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाणारा व कर्जत-जामखेडचा चेहरामोहरा बदलू शकणारा तगडा उमेदवार दिला आहे. तुम्ही रोहित पवार यांना एकदा संधी देऊन पहा, पुन्हा तुम्ही त्यांना आयुष्यभर सोडणार नाही, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या वतीने नान्नज येथे सोमवारी झालेल्या सभेत … Read more

राहुरीच्या भाजप उमेदवारामुळे जिल्ह्याची प्रतिष्ठा उद्ध्वस्त

राहुरी – स्वातंत्र्य चळवळीत नगर जिल्ह्याच्या कामगिरीचा मोठा उल्लेख आहे. नव्हेतर राज्य कसे चालवायचे याची दिशा राहुरीतून ठरवली जायची. मात्र आज अनेकांना त्रास देणाऱ्या तसेच अनेक गुन्हे असलेल्या येथील भाजपा उमेदवाराकडे पाहिले तर जिल्ह्याची प्रतिष्ठा उद्ध्वस्त होत असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आ. कर्डिले यांचा नामोल्लेख टाळत केली. नव्हेतर राजकारणातील गुन्हेगारी … Read more

‘मी राहुरीकर, राहुरीचा आमदार कर’ च्या चर्चेने तालुका ढवळतोय

राहुरी  – तब्बल १० वर्ष राहुरी तालुक्यावर आमदार म्हणून अधिराज्य गाजवत असलेले आ. शिवाजीराव कर्डिले यांना राहुरी तालुक्याच्या गटा – तटाचा अंदाज आहे. राहुरी तालुक्याची जनता कुठे जावू शकत नाही, असे समजून यंदाच्या निवडणुकीत त्यांनी राहुरी तालुक्यातील मतदारांना ‘गृहीत’ धरल्याचे दिसत आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यातील जनतेचा स्वाभिमान दुखावल्याने नाराजीचा सूर दिसत असून ‘मी राहुरीकर’ राहुरीचा … Read more

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर निवडणूक -मा. मंत्री बबनराव पाचपुते

श्रीगोदा : श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचारात जनतेने आघाडी घेतली आहे, आज आठवडे बाजार च्या दिवशी पाचपुते यांनी प्रचार केला यावेळी बाजारकरूं शेतकऱ्यांशी पाचपुते यांनी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे अवघे काही दिवस उरले असताना प्रचारात दिवसेंदिवस रंगत वाढू लागली महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी सोमवार चा आठवडे बाजार असल्यामुळे … Read more

घाटे का सौदा करू नका, त्यांचे घड्याळ बंद आहे – स्मृती इराणी

श्रीगोंदा – देशात भाजपचे सरकार आहे. ज्यांचे सरकार येणार नाही त्यांना मतदान करून घाटे का सौदा करू नका, त्यांचे घड्याळ बंद आहे.सत्तेच्या माध्यमातून तिजोरी भरली त्याच वेळी काँग्रेस, राष्ट्रवादीची वेळ संपली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी श्रीगोंदा येथे जाहीर सभेत बोलताना केले आहे. श्रीगोंदा येथे महायुतीचे उमेदवारच्या प्रचार सभेसाठी आयोजित सभेत इराणी बोलत होत्या. … Read more

विखेंच सर्जिकल स्टाईक सुरूच, राष्ट्रवादीचे ‘हे’ चार मोहरे गळाला लावले !

जिल्ह्यातील तरूणवर्ग रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना भाजपा – सेनेने सुरू केलेली राजकीय मेगाभरती मात्र अजुनही कायम आहे. चालू आठवड्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. पंकजा मुंडे आणि सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादीचे चार मोहरे युतीने गळाला लावले. दरम्यान, विखेंचे जिल्ह्यात सर्जिकल स्टाईक सुरू असले तरी, अगोदरच हाऊसफुल्ल झालेले भाजप आताच्या जोरदार इनकमिंगमुळे आणखी तुडूंब … Read more

‘त्यांनी’ दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजली – आ. जगताप

अहमदनगर : त्यांनी २५ वर्ष नगर शहरात जातीच्या धर्माच्या नावावर राजकारण करीत दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजली. तरुण वर्गाची माथी भडकावून त्यांना देशोधडीला लावले तर आम्ही तरुण वर्गाला योग्य मार्गदर्शन करीत त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला. तरुण वर्गाची माथी भडकावून त्यांना देशोधडीला लावले तर आम्ही तरुण वर्गाला योग्य मार्गदर्शन करीत त्यांच्या … Read more

राम शिंदे म्हणतात… आता २४ तारखेनंतर मीही त्रास द्यायला सुरुवात करतो !

जामखेड दहा वर्षांत मी कोणालाही त्रास दिला नाही, त्यामुळे मला त्रास होत आहे. आता २४ तारखेनंतर मीही त्रास द्यायला सुरुवात करणार आहे, असा इशारा भाजपचे उमेदवार मंत्री राम शिंदे यांनी दिला.  जगन्नाथ राळेभात व माझी सेटिंग होती. राजकारणात देवाण-घेवाण असते. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होईल, असेही त्यांनी सांगितले. शिंदे यांच्या प्रचारासाठी राळेभात यांच्या नेतृत्वाखाली … Read more

बबनराव पाचपुतेंसाठी मुस्लिम समाजही एकवटला

श्रीगोंदा : मागील पाच वर्षाच्याकाळात घोड, कुकडीच्या पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता आपण ही निवडणूकच शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या पाण्याच्या मुद्यावर लढवत आहोत. असे प्रतिपादन बबनराव पाचपुते यांनी केले. यावेळी बाजारात मुस्लिम व्यापाऱ्यांनीही पाचपुते यांचे मिठाई भरवूनस्वागत केले. दादाच आमचा पक्ष असल्याने तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज तुमच्या पाठीशी उभा … Read more

श्रीरामपुरात भाऊसाहेब कांबळे यांचे पारडे जड!

श्रीरामपूर :- विधानसभा मतदारसंघात घडलेल्या वेगवान घडामोडींमुळे शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी बाजी मारली असून त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने लहू कानडे यांना उमेदवारी दिल्याने तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना कांबळे यांचे काम करण्याचा आदेश दिल्यामुळे शिवसेना-भाजपा युतीमध्ये चैतन्य निर्माण झाले असून स्थानिक उमेदवार … Read more

कर्जत-जामखेडचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवू – अजित पवार

जामखेड – जामखेड येत्या पाच वर्षांत जामखेड व कर्जतचा चेहरामोहरा बदलून टाकू. पाणी, रोजगार व इतर प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी सोडवू, असे राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी खर्डा येथील रोहित पवार यांच्या सभेत रविवारी रात्री सांगितले.  विरोधक १८ वर्षांपूर्वीचं पत्र दाखवतात, पण २००१ नंतर आमच्याच काळात गोदावरी प्रकल्प सुरू झाला, कृष्णा सीना स्थिरीकरण योजना राबवून पाणी दिलं गेलं … Read more

एमआयडीसी अडवणाऱ्याला जाब विचारा : नीलेश लंके

पारनेर :- घोसपुरी एमआयडीसी अडवणाऱ्याला जाब विचारा : नीलेश लंके नगर तालुका | एमआयडीसी झाली, तर या भागातील गोरगरिबांची मुले नोकरी, धंद्याला लागतील, मग आपल्यामागे फिरायला कोणी राहणार नाहीत. म्हणून गरिबाला गरीब ठेवण्याच्या घातक हेतूने कार्यसम्राट समजणाऱ्या आमदारांनी नगर तालुक्यातील घोसपुरी एमआयडीसीला खोडा घातला. अशा आमदाराला आता तरुणांनी जाब विचारला पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादीचे उमेदवार … Read more

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या प्रचार रथावरील चालकास मारहाण

नगर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून नगर शहरात शिवसेना लोकशाही च्या मार्गाने प्रचार करत आहे.परंतु विरोधकांकडून घाणेरडे राजकारण केले जात आहे. शिवसेनेच्या प्रचारार्थ मुंबईवरून आलेल्या एलईडी रथाचे चालक व त्याच्या साथीदाराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस नगर शहरामध्ये असे कृत्य करत असून, नगर शहर मतदारसंघ अतिसंवेदनशील म्हणून … Read more

भिंगारचा ‘ड’ वर्ग नगरपालिकेत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करणार

भिंगार : लोकप्रतिनिधीच्या नाकर्तेपणामुळे भिंगार शहर मागे पडले आहे. येत्या काळात येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी व भिंगारचा ‘ड’ वर्ग नगरपालिकेत समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना उमेदवार अनिल राठोड यांनी सांगितले.  पुढे बोलताना राठोड म्हणाले की शिवसेना-भाजपा युतीच्या काळात भिंगारमध्ये अनेक कामे झाली. आपण आमदार असताना भिंगारच्या विकासासाठी स्मशानभूमीची संरक्षक भिंत, विविध भागात हँडपंप, हायमॅक्स, बाजारतळावर … Read more

दहा वर्षात विकासाचा खडासुद्धा टाकला नाही-आ. कोल्हे

कोपरगाव : पुणतांबा परिसराचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपल्याला केंद्र व राज्य शासनाकडे हे प्रस्ताव मांडून त्यासाठी निधी मिळवावा लागेल. कारण पुणतांबा परिसरात यापूर्वी ज्यांच्याकडे दहा वर्षे सत्ता होती त्यांनी विकासाचा साधा खडा सुद्धा टाकलेला नाही, असा आरोप आमदार स्नेहलता कोल्हे यांनी रविवारी पुणतांबा परिसरातील वाकडी व जळगाव येथे प्रचार सभेत माजी आमदार अशोक काळे यांच्यावर केला. … Read more