अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फसविणाऱ्या आरोपींना अटक !
अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून त्यांची फसवणूक करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना जालना येथून पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. या प्रकरणातील इतर पाच आरोपींना पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच अटक केली आहे. माळवाडगाव येथील व्यापारी रमेश रामलाल मुथ्था व त्याचा मुलगा चंदन रमेश मुथ्था हे दोघे काही दिवसांपासून पसार होते. दोघेही जालना … Read more



