विधानसभा निकालाविरोधात १५७ याचिका ; उच्च न्यायालयात ७५, नागपूरला ४५, तर संभाजीनगरमध्ये ३५ तक्रारी
९ जानेवारी २०२५ नाशिक: विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या १५७ उमेदवारांनी निकालावर आक्षेप घेत उच्च न्यायालयासह विविध खंडपीठांमध्ये याचिका दाखल केल्या आहेत.यात सर्वाधिक ७५ याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या असून त्याखालोखाल ४५ याचिका नागपूर खंडपीठात, तर ३५ याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत लाभले.भाजपसह शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस … Read more