अहिल्यानगर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची थट्टाच! जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन 40 लाख क्विंटल आणि शासकीय खरेदी मात्र 7 हजार क्विंटल

soybean

Ahilyanagar News:- सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी शासकीय हमीभावावरील सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. आपल्याला माहित आहे की या शासकीय केंद्रांच्या माध्यमातून सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार आठशे नव्वद रुपये इतका दर मिळतो. त्यामुळे या शासकीय हमीभाव केंद्रांच्या माध्यमातून बाजारभावाच्या बाबतीत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल हा एक … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात विरोधकांसह सत्ताधाऱ्यांकडून काही ठिकाणाच्या फेर मतमोजणीची मागणी! जिल्हा निवडणूक विभागाकडे भरले आवश्यक शुल्क

evm machine

Ahilyanagar News:- नुकताच विधानसभा निवडणुकांचा निकाल बघितला तर यामध्ये न भूतो न भविष्यती असा दणदणीत विजय महायुतीने मिळवला व महाविकास आघाडीचा या निवडणुकीत दणदणीत पराभव झाला. परंतु आता या निकालाच्या निमित्ताने विरोधकांकडून मात्र ईव्हीएम वर शंका उपस्थित केल्या जाऊ लागले असून अनेक ठिकाणी फेर मतमोजणीची मागणी करण्यात येत असून त्या पद्धतीने आता आवश्यक शुल्क भरून … Read more

लाडक्या बहिणी खूश मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी भाऊ मात्र वाऱ्यावर! जिल्ह्यातील 9 हजार शेतकरी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या पैशांपासून वंचित

drip irrigation

Ahilyanagar News:- शेतीसाठी पाणी हे आवश्यक असते व पाण्याची बचत आणि त्या दृष्टिकोनातून पाण्याचे व्यवस्थापन ही बाब शेतीच्या प्रगतीसाठी किंवा शेतीच्या भरघोस उत्पादनासाठी खूप महत्त्वाची आहे. या सगळ्या उद्देशाने शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना सुरू करण्यात आलेली आहे. आपल्याला माहित आहे की प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ठिबक साठी 80 टक्के अनुदान दिले … Read more

शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत जनाधार गमावला! राज्याचे वाटोळे न करता त्यांनी घरी बसावे; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पवारांवर निशाणा

vikhe and pawar

Ahilyanagar News:- नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने अतुलनीय असे यश मिळवले व या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीचा राज्यातून सुपडा साफ झाल्याचे आपण बघितले. या निवडणुकीच्या निकालांच्या निमित्ताने जर आपण शरद पवार यांच्या दृष्टिकोनातून जर पाहिले तर त्यांचा करिष्मा महाराष्ट्राच्या राजकारणातून संपला का? असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे. कारण पश्चिम … Read more

अहिल्यानगर ते मनमाड महामार्गाच्या कामासाठी खा.निलेश लंके यांनी घातले मंत्री नितीन गडकरींना साकडे! गडकरींची सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही

nilesh lanke

Ahilyanagar News:- गेल्या कित्येक दिवसापासून रखडलेल्या आणि अनेक अपघातांना निमंत्रण देणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित असलेला अहिल्यानगर ते मनमाड या महामार्गाचे काम मार्गी लागावे याकरिता खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची बुधवारी दिल्ली येथे जाऊन भेट घेतली या सगळ्या महामार्गाच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा देखील केली. या भेटीदरम्यान खासदार निलेश … Read more

अहिल्यानगर शहर व जिल्ह्यात पुढचे दोन दिवस थंडीचा यलो अलर्ट! 6 अंशांनी तापमान घसरण्याची शक्यता; उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याने गारठा वाढवला

cold tempreture

Ahilyanagar News:- सध्या संपूर्ण राज्यामध्ये थंडी जाणवायला लागली असून सगळीकडे हुडहुडी भरवणाऱ्या थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने वाडी वस्ती तसेच शहरी भागात देखील आता शेकोट्या पेटू लागल्या आहेत. या दृष्टिकोनातून जर आपण अहिल्यानगर शहराचा विचार केला तर 27 नोव्हेंबर रोजी अहिल्या नगर शहराचे किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले व गेल्या आठवड्यात 11.6°c इतके … Read more

विक्रम पाचपुते यांच्या विजयात समर्थकांची गनिमी कावा पद्धतीची प्रचार यंत्रणा ठरली फायद्याची! सगळ्या ठिकाणी विक्रम पाचपुते यांचा वरचष्मा

vikram pachpute

Ahilyanagar News:- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर या ठिकाणची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरली. या मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार आमदार विक्रम पाचपुते आणि महाविकास आघाडीच्या अनुराधा नागवडे, राहुल जगताप आणि वंचित आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब शेलार अशा पद्धतीची लढत दिसून आली. परंतु या सगळ्या झालेल्या चुरशीच्या लढतीत मात्र विक्रम पाचपुते यांनी बाजी मारत … Read more

एकही सभा न घेता सलग तिसऱ्यांदा विधानसभेत पोहोचलेले संग्राम जगताप हे पहिले आमदार? मताधिक्यात जगतापांचा सगळ्याच ठिकाणी बोलबाला

sangram jagtap

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्यांमध्ये महायुतीचा बोलबाला दिसून आला.अगदी त्याच पद्धतीने अहिल्यानगर जिल्ह्यात देखील महायुतीच पावरफूल ठरल्याचे दिसले. साधारणपणे 12 विधानसभा मतदारसंघांमधून तब्बल दहा ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले. यातील जर आपण अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी देखील आमदार संग्राम जगताप यांच्या रूपाने महायुतीच पावरफुल ठरल्याचे दिसून आले. जर आपण … Read more

कोपरगाव शहरातील रस्ते होतील चकचकीत! मुख्यमंत्र्यांकडून सिमेंटच्या रस्त्यांसाठी दीड कोटीचा निधी; जिल्हाप्रमुख नितीन औताडेंची माहिती

cement road

Ahilyanagar News:- कोपरगाव वासियांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असून कोपरगाव शहराच्या नागरी सेवा व सुविधा या कामाच्या माध्यमातून विकासाला गती मिळावी याकरिता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी पाठपुरावा केलेला होता व या पाठपुराव्याला आता यश मिळाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरगाव नगरपरिषदेला तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या विषयीची माहिती … Read more

कर्जत -जामखेडमधून रोहित पवारांच्या विजया मागे जामखेडने दिलेला लीड महत्त्वाचा! प्रा. शिंदेंना तीन वेळा जामखेड तालुक्यातून दुसऱ्या क्रमांकाची मते

pawar and shinde

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक ही खूप चुरशीची पाहायला मिळाली. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाकडून रोहित पवार आणि महायुतीच्या भाजपाकडून प्राध्यापक राम शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात होते व या दोघांमध्ये सरळ लढत झाली. संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान या ठिकाणी टफ फाईट दिसून आली व ही चुरस अक्षरशा मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पाहायला … Read more

रब्बी हंगाम 2024-25 करिता पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मिळाली 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ! पाणी मागणी अर्ज दाखल करण्याचे आ.आशुतोष काळे यांचे आवाहन

ashutosh kale

Ahilyanagar News:- कोळपेवाडी तसेच कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली असून गोदावरी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून गोदावरी कालव्यांच्या मधून रब्बी हंगाम 2024-25 करिता सात नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली असून आता शेतकऱ्यांना पाच डिसेंबर पर्यंत याकरिता अर्ज करता येणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत सात नंबर पाणी मागणी अर्ज ज्या शेतकऱ्यांनी दाखल केला नसेल … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू

cotton market

Ahilyanagar News:- केंद्र सरकारच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये अनेक ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहेत. या खरेदी केंद्रांवर शासनाने कापसासाठी जो काही हमीभाव जाहीर केला आहे त्यानुसार खरेदी करण्यात येत असल्यामुळे नक्कीच यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत होत आहे. अगदी याच दृष्टिकोनातून जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील … Read more

आचारसंहिता संपली! अहिल्यानगर जिल्हा परिषद भरतीतील नियुक्तीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांना मिळणार नियुक्ती; जाणून घ्या माहिती

ahilyanagar zp

Ahilyanagar News:- महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यात आचारसंहिता सुरू होती व यामुळे अनेक सरकारी कामांना ब्रेक लागल्याची स्थिती होती. अगदी याचप्रमाणे गेल्या 14 महिन्यांपासून अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या सुरू असलेल्या पदभरतीतील काही जागांसाठी देखील आचारसंहितेमुळे ब्रेक बसलेला होता. परंतु आता राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या व त्यामुळे आता आचारसंहिता संपल्याने रखडलेल्या या पदभरतीला पुन्हा एकदा वेग येणार … Read more

कुकडी लाभक्षेत्राचा समावेश आठमाही धोरणात करावा! लोकप्रतिनिधींनी विधानसभेत आवाज उठवण्याची शेतकऱ्यांकडून मागणी

kukadi water

Ahilyanagar News:- जलसिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी हा शेतकऱ्यांसाठी खूप कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा असून राज्यातील बरेच क्षेत्र हे सिंचन प्रकल्पांच्या कालव्याच्या माध्यमातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण श्रीगोंदा तालुक्याचा विचार केला तर या तालुक्याचे देखील बरेच क्षेत्र हे कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येते. श्रीगोंदा तालुक्यात प्रामुख्याने ज्वारी तसेच गहू व हरभरा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणाला मिळाली सर्वात जास्त व सर्वात कमी मते? कुणाला मिळाला किती लीड? वाचा एका क्लिकवर

politician

Ahilyanagar News:- राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या व त्यांचा निकाल देखील जाहीर झाला. आपल्याला माहित आहे की ,यामध्ये महायुतीला प्रचंड प्रमाणात कधी नव्हे एवढे बहुमत मिळाले व आता राज्याच्या सत्ता स्थानी महायुतीचे सरकार येणार हे निश्चित आहे. परंतु या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर बघितले तर कुणाला किती मते मिळाली किंवा कोण किती फरकाने निवडून … Read more

अपयशातून सावरायला मला थोडा वेळ लागेल, तरी लवकरच तालुक्यातील प्रत्येक गावात पुन्हा जाणार- माजी आमदार शंकरराव गडाख यांचा निर्धार

shankarrao gadakh

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाचे असलेल्या निवासा विधानसभा मतदारसंघांमधून महायुती अर्थात शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून विठ्ठलराव लंघे यांना उमेदवारी देण्यात आली होती.तर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी मंत्री शंकरराव गडाख हे निवडणुकीच्या रिंगणात होते. झालेल्या या चूरशीच्या लढतीमध्ये माजी आमदार शंकराव गडाख यांचा निसटता पराभव झाला व या ठिकाणहून विठ्ठलराव लंघे हे विजयी झाले. या निकालाच्या … Read more

पारनेर आता चांगल्या माणसाच्या हातात, पारनेरचा विकास करण्यासाठी आम्ही दाते यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभे राहू- पालकमंत्री विखे पाटील

kashinath date

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदार संघाची निवडणूक ही खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वपूर्ण ठरली. आपल्याला माहित आहे की,पारनेर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार या पक्षाकडून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके तर महायुतीकडून काशिनाथ दाते निवडणुकीच्या रिंगणात होते. झालेल्या या निवडणुकीमध्ये आपल्याला चुरशीची लढत पाहायला मिळाली व अखेर पारनेर … Read more

आ. आशुतोष काळे यांच्या रूपाने कोपरगावकरांना 30 ते 31 वर्षानंतर मिळणार मंत्रीपद? अजित पवार दिलेला शब्द पाळतील का?

ashutosh kale

Ahilyanagar News:-अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका म्हटला म्हणजे सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर तरळतात ती दोन नावे म्हणजे एक शंकरराव काळे व दुसरे म्हणजे शंकरराव कोल्हे हे होय. तसे पाहायला गेले तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघ किंवा तालुका म्हटला म्हणजे काळे आणि कोल्हे घराण्याचे राजकीय वर्चस्व आपल्याला दिसून येते. या तालुक्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये असो की इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये या … Read more