खुशखबर! ‘ही’ बँक शून्य टक्के व्याजाने शेतकऱ्यांना कर्ज देणार

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दुष्काळ व चालू वर्षातील कोरोना महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन जिल्हयातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतला आहे. त्यात कर्जदार शेतकरी सभासदांना तीन लाख रुपये कर्ज शूून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन … Read more

अहमदनगरसह राज्यात चार दिवस संततधार पावसाची शक्यता

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :-  येत्या गुरुवारपर्यंत नगरसह राज्यात सगळीकडेच पावसाची संततधार पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात आहे. सततच्या या पावसाने मात्र नगरकरांना पहाटे व भल्या सकाळी धुके अनुभवता येत आहे. रविवारी सकाळी नागरिकांनी धुक्याचा आनंद घेतला.  गुजरात व मध्य प्रदेशातून माघार घेतलेल्या परतीच्या पावसासाठी राज्यातूनही माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. … Read more

रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांना सर्व बॅंकांमध्ये पीक कर्ज उपलब्ध- अग्रणी बॅंक व्यवस्थापक

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर दि.9: जिल्हयात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला आहे. हया पावसामुळे यंदाचा रब्बी हंगाम समाधानकारक असेल त्या नुसार सर्व शेतकरी बांधवांना येणा-या रब्बी हंगामासाठी पीक कर्ज सर्व बँका मध्ये उपलब्ध असल्याची माहिती अग्रणी बॅंक व्यवस्थापक संदीप वालावलकर ( सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अहमदनगर) यांनी केले आहे. शेतकर्‍यांनी त्याचा लाभ घ्यावा, … Read more

चक्क बँकेकडून चेक झाला गहाळ; शेतकऱ्यांचे रखडले अनुदान

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- फळबाग योजनेचे कुशल कामाच्या अनुदानासाठी तालुक्‍यातील शेतकरी गेल्या पाच महिन्यांपासून कृषी अधिकारी कार्यालयाच्या चकरा मारत होते. अखेर जुलैमध्ये निधी मिळाला व तुमचे पैसे बॅंकेत पाठविल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. कृषी अधिकारी कार्यालयाने स्टेट बॅंकेच्या येथील शाखेत 17 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या अनुदानाचा चेक दिला. दरम्यान बँकेचा भोंगळ कारभार तर पहा … Read more

शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्याचे सात लाख झाले खाक

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अनेकदा शेतकऱ्यांच्या शेतांमधून महावितरणच्या विजेच्या मोठं मोठ्या वीजतारा गेलेल्या असतात. यामुळे अनेकदा अपघात घडत असून याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्याला बसत असतो. असाच काहीसा प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. उसाच्या क्षेत्रावरुन गेलेल्या वीजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाला. यामुळे अडीच एकर क्षेत्र जळाल्याने, शेतकऱ्याचे सुमारे सात लाख रुपयांची नुकसान झाल्याची … Read more

महत्वाचे : मोदींच्या ‘ह्या’ योजनेत शेतकऱ्यांना मिळत आहेत 36 हजार रुपये

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत केंद्र सरकार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये पाठवते. हे रुपये तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळतात. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान किसान योजनेंतर्गत 8.5 लाख कोटी शेतक-यांना सहाव्या हप्त्यासाठी 17,000 कोटी रुपये जाहीर केले. 14 कोटी शेतकर्‍यांना या योजनेशी जोडण्याचे … Read more

कृषी विधयेकाच्या स्थगितीवरून भाजप आक्रमक; राज्य सरकाराच्या आदेशाची केली होळी

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  देशात कृषी विधेयकावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. काही शेतकरी संघटनांनी या कृषी विधेयकाला विरोध करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून या विधेयकाचे समर्थन करण्यात येत आहे. केंद्राने लागू केलेले हे कृषी विधेयक राज्य सरकारने धुडकावून लावले आहे. यामुळे अकोलेमध्ये भाजप कायकर्ते आक्रमक झाले आहे. येथे भाजपाच्या वतीने … Read more

आता विविध मागण्यांसाठी ऊसतोड कामगारांचा संप

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  ऊस तोडणी कामगारांना सन 2020 व 21 पासून दरवाढ मिळावी व विविध मागण्यांसाठी ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्य तसेच सर्व ऊसतोडणी संघटनांनी एकत्र येऊन बुधवार दि.7 ऑक्टोबर रोजी संप केला. नगर-पुणे महामार्गावर सक्कर चौक येथे सर्व ऊस तोडणीसाठी निघालेल्या गाड्या थांबवून काम बंद करण्यात आले. तर … Read more

श्रीगोंदा तालुका भाजपाचे वतीने शेतकरी विरोधी महाविकास आघाडी सरकार विरोधात निषेध आंदोलन…

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राष्ट्रहित व जनहिताचे केवळ अनेक ऐतिहासिक निर्णयच घेतले नाहीत तर यशस्वी अंमलबजावणी करण्याचे कामही केले. यामुळेच देशात अभिमानाने म्हटले जाते की, “मोदी है तो मुमकीन है”. आता मोदी सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषी विषयक विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र … Read more

शेतकऱ्यांना मिळणार 2 हजारांचा सहावा हप्ता; खात्यात जमा झालेत कि नाही ‘असे’ करा चेक

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जात आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 2000 रुपयांचे 5 हप्तेही देण्यात आले आहेत. 9 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहाव्या हप्त्याचे पैसे जाहीर केले. यानंतर 3 कोटी 77 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात सहावा हप्ता जोडला गेला आहे. अशा … Read more

कृषी व कामगार विधेयकाच्या विरोधात कँग्रेसची ‘ही’ मोहीम; करणार ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच कामगारांच्या विधेयकावरूनही गदारोळ उठला आहे. या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभर मोहीम उघडण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरून नगरमध्ये शहरातील कामगारांच्या सह्यांच्या मोहिमेचा … Read more

शेतकऱ्यांना खुशखबर ! कांदाचाळ उभारणीसाठी मिळणार ‘इतके’ अनुदान

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- शेतकऱ्यांना आर्थिक सोर्स मिळून उभा करून देण्यासाठी कांदा या पिकाची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. अनेकदा आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कांद्याने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावलेला आहे. आता या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. कांदा साठवणीसाठी कांदा चाळ महत्वाची असते. या चाळीच्या उभारणीसाठी राज्यसरकारने ६० कोटी रुपयांचा निधी … Read more

शेतकर्‍यांना आणि कामगारांना अडचणीत आणणार्‍या धोरणाचा निषेध

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने जे नवे कृषि धोरण देशावर लादून शेतकर्‍यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरु केला आहे. त्याचप्रमाणे नवीन कामगार धोरणातही कामगारांच्या हक्कांची पायमल्ली करुन त्यांचे हक्का हिरावून घेण्यात आले आहे. त्यांच्या या धोरणाला प्रखर विरोध करुन अहमदनगर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने केंद्र सरकारचा निषेध केला आहे. शहराध्यक्ष बाळासाहेब … Read more

कामगार विरोधी मोदी सरकार भांडवलदारांच्या पाठीशी !

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- केंद्रातील मोदी सरकार हे मुठभर भांडवलदारांच्या पाठीशी आहे. मोदी सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेले कायदे हे या घटकांना देशोधडीला लावणारे असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे अहमदनगर शहर जिल्हा निरीक्षक डॉ. अनिल भामरे यांनी केला आहे. अहमदनगर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज शेतकरी, कामगार बचाव दिवस पाळण्यात आला. यानिमित्त मार्केट … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पांढऱ्या सोन्याला सुगीचे दिवस येणार

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- बळीराजा कष्ट घेत आपल्या शेतात पांढरे सोने म्हणून पिकवत असलेल्या कापसाला आता सुगीचे दिवस येणार आहे. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांतून नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना आता कापूस उत्पादनातून भरघोस नफा मिळणार आहे. नेवासे तालुक्यासाठी मुळा सहकारी सुतगिरणीच्या प्रस्तावाला राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने मान्यता दिली आहे. उसापाठोपाठ कापसाचे … Read more

किसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने शेतकऱ्यांसाठी एक खास उपक्रम सुरू केला आहे. आता किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) असलेला प्रत्येक शेतकरी घरी बसल्या आपली क्रेडिट मर्यादा वाढवू किंवा कमी करू शकेल. यामुळे शेतकरी गरजेच्या वेळी बँकेतून अधिक कर्ज घेण्यास सक्षम होईल. खरं तर, एसबीआयने योनो कृषीवर एक नवीन सुविधा सुरू … Read more

‘तुम्ही आंदोलनाची होळी खेळा ओ , पण इकडे बळीराजाचे नशीबच पाण्यात बुडालेय’

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-  मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक शेतकरी संघटना यविरोधात आक्रमक झाल्या आहेत. यावेळी देशात सत्ताधारी व विरोधी पक्षांना एकाच वेळी शेतकऱ्यांचा मोठा पुळका आला. आणि सगळे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. तर दुसरीकडे … Read more

राज्‍यात ओला दुष्‍काळ जाहीर करा – माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- राज्‍यात सातत्‍याने सुरु असलेल्‍या पावसामुळे पिकांच्‍या झालेल्‍या नुकसानीचे गांभिर्य लक्षात घेवून, शेतक-यांना मदत मिळवी म्‍हणून नुकसान भरपाईच्‍या निकषात बदल करावेत आणि राज्‍यात ओला दुष्‍काळ जाहीर करावा अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्‍याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांना दिलेल्‍या निवेदनात आ.विखे पाटील म्‍हटले आहे … Read more