कोणी कितीही चर्चा घडवून आणल्या तरी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी हा पक्ष खंबीर आहे!
अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- अनिलभैय्या राठोड यांच्या निधनानंतर नगर शहरात शिवसेना संपणार, अशा चर्चा काहीजण घडवून आणत आहेत. मात्र, स्व. राठोड यांनी शहरामध्ये हजारो कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे. कोणी कितीही चर्चा घडवून आणल्या तरी सामान्यांच्या मदतीसाठी, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी नगर शहरात शिवसेना खंबीर आहे.त्यांच्या विचारानुसार व त्यांना अभिप्रेत असलेले कार्य सर्व … Read more