26/11 : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला तब्बल 13 वर्ष झाले पूर्ण
अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत.समुद्र मार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या 10 जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी ताज हॉटेलमध्ये घुसून नागरिकांवर गोळीबार करत बॉम्ब स्फोट घडवून आणले होते. या हल्ल्यात 160 जणांना आपला जीव गमावावा लागला तर 300 हून अधिक जण जखमी झाले होते. मुंबईच्या … Read more