आता ‘या’ व्हायरसचा धुमाकूळ; शंभरहून जास्त मुले आयसीयूमध्ये !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  कोरोनाव्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. हा विषाणू प्रौढांवर जास्त परिणाम करतो असे म्हटले जाते. यावर जगभर उपाय शोधण्याचे काम सुरु आहे. परंतु या दरम्यान युरोपमधून एक धक्कादायक बातमी येत आहे. इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्ससह जवळपास 6 देशांमध्ये एक विचित्र विषाणूने मुलांवर हल्ला करण्यास सुरवात केली आहे. युरोप आणि अमेरिकेत … Read more

आता अहमदनगरच्या ‘या’ दोन रुग्णालयांत रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत येथील जिल्हा रुग्णालय सरकारने ‘कोव्हिड हॉस्पिटल’ म्हणून घोषित केले आहे.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तसे आदेश काढले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात करोनासंबंधित रुग्णांव्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन हॉस्पिटलचे तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहण केले आहे. जिल्ह्यातील इतर … Read more

कोरोनावर लवकरच निर्णायक विजय मिळवू !

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :-नवी दिल्ली : ‘कोरोना व्हायरसविरोधातील युद्धात भारत सर्वच मापदंडांवर अन्य देशांच्या तुलनेत चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांतच देश या जागतिक महामारीविरोधात निर्णायक विजय मिळवेल, असा ठाम विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी गुरुवारी व्यक्त केला. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २५.१९ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने यावेळी … Read more

कोरोनाचा जगभर धुमाकूळ, आतापर्यंत घेतला ‘इतक्या’ रुग्णांचा बळी

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :-कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. या प्राणघातक विषाणूने आतापर्यंत जगभरातील २ लाख ३० हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. सद्य:स्थितीत दक्षिण कोरिया व व्हिएतनाममधील स्थिती पूर्णत: नियंत्रणात आली आहे. तर रशिया व दक्षिण आफ्रिकेतील स्थिती बिघडली आहे. मालदीवमध्येही कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. जगभरात कोरोनाचे ३२ लाख ३५ हजार रुग्ण … Read more

700 वर्षांपूर्वीही केलं जात होतं क्वारंटाइन ; चीनवरूनच आला होता ‘हा’ आजार

कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सध्या जगभरात लोकांना क्वारंटाइन केलं जातं आहे. महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांना सोशल डिस्टन्सिंगचा (Social distancing) सल्ला देत आहे. मात्र 700 वर्षांपूर्वीही लोकांना क्वारंटाइन केलं जात होत. सोशल डिस्टन्स पाळलं जात होतं. 1348 च्या दरम्यान प्लेग हा रोग आला होता. त्याला काळा आजारही म्हटलं जातं होत. त्यापासून वाचण्यासाठी लोकांना क्वारंटाइन केलं जाऊ … Read more

महत्वाची बातमी : ‘ही’आहेत कोरोनाची सहा नवी लक्षणे !

वॉशिंग्टन :  कोरोना विषाणूचे आतापर्यंत खोकला, ताप आणि श्वसनाचा त्रास ही तीन लक्षणे प्रामुख्याने सांगितली जात होती; परंतु अमेरिकेच्या रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र अर्थात सीडीसीने अजून सहा लक्षणांची माहिती देत लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. सीडीसीच्या वेबसाइटवर करोनाच्या सहा नवीन लक्षणांची यादीच देण्यात आली आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, अमेरिकेतील आरोग्य आणि मानसिक … Read more

प्रत्येक वेळी कोरोना बदलवतोय रूप; शास्त्रज्ञांपुढे आव्हान

नवी दिल्ली :- चीनमध्ये उद्रेक झालेल्या कोरोनाव्हायरसने संपूर्ण जगाला आपले लक्ष्य केले आहे. या व्हायरसवर वॅक्सीन शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. परंतु या 3-4 महिन्यांत या विषाणूने आपले स्वरूप खूप वेळा बदललेले दिसून येत आहे. त्यामुळे शास्त्रज्ञही चिंतेत पडले आहेत. अमेरिकेतल्या एका अभ्यासानुसार कोविड-19 हा आजार वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतो. सुरुवातीला फक्त … Read more

आता केवळ चेहरा पाहूनच होणार कोरोनाची तपासणी

एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही यासाठी सार्वजनिक ठिकाणी सुरुवातीला त्या व्यक्तीचं तापमान तपासलं जातं. परंतु यात एखादा धोका असा असतो कि, एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित असेल तर ताप तपासणाऱ्या व्यक्तीलाही त्याची लागण होण्याचा धोका असतो. परंतु शास्त्रज्ञांनी आता यावरही उपाय शोधला आहे. आता केवळ चेहरा पाहून ताप आहे किंवा नाही हे समजणार … Read more

धक्कादायक : सर्व्हेत आढळले ‘सारी’चे दोन रुग्ण !

अहमदनगर Live24 :- नेवासा तालुक्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेवासा नगरपंचायत व तालुक्यातील 130 गावांची घरोघर तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये तीन लाखांहून अधिक नागरिकांचा सर्व्हे झाला आहे. या तपासणीत सारीचे दोन संशयित तर करोनाचा प्रादुर्भाव असल्याचे कोणीही आढळून आलेले नाही. तालुक्याची आरोग्य तपासणीची पहिली फेरी उद्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी … Read more

दिलासादायक : एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज !

मुंबई :- कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही दिलासादायक बाब असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या ७२२ जणांपैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक ४४१ असून २८१ महिला आहेत. त्यामध्ये ३१ ते ५० या वयोगटातील ३१८ रुग्णांचा समावेश आहे. त्या खालोखाल २१ ते ३० वयोगटातील १६० रुग्ण बरे झाले आहेत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांबाबतची माहिती, जाणून घ्या तुमच्या परिसरात किती आहेत कोरोना बाधित …

अहमदनगर :- जिल्ह्यात आतापर्यंत ३१ करोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यापैकी तब्बल १८ रुग्णांनी ‘करोना’वर मात केली आहे. यामध्ये १७ जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून एकाला हॉस्पिटलमध्येच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तर, कोपरगाव व जामखेड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यु झाला आहे. उर्वरीत ११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुकानिहाय कोरोना रुग्ण पुढीलप्रमाणे ;-  नगर : … Read more

ब्रेकिंग न्यूज : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५ हजारांच्या पुढे, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील स्थिती

मुंबई :- राज्यात आज कोरोनाबाधित ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५२१८ झाली आहे. १५० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७२२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४२४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ … Read more

सूर्यप्रकाशामुळे कोरोना विषाणूंचा नाश लवकर होतो ?

न्यूयॉर्क :- सूर्यप्रकाश एखाद्या वस्तूवर पुरेसा वेळ राहिला तर अनेक सूक्ष्मजीव नष्ट होतात आणि ती वस्तू स्वच्छ होते, या शास्त्रीय कारणांचा आधार घेत कोरोनाचाही विषाणू लवकरात लवकर नष्ट करता येतो, यावर अमेरिकेत संशोधन सुरू आहे. सूर्यप्रकाशामुळे कोरोना विषाणूंचा नाश लवकर होतो, असे अमेरिकेतील होमलॅण्ड सिक्युरिटी विभागाला वाटते; परंतु याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. सूर्यप्रकाश … Read more

महाराष्ट्रात ७५ हजार रॅपिड टेस्ट करणार

मुंबई  :- महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहे. केंद्र शासनाने काही निकष लावून राज्याला रॅपिड टेस्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात ७५ हजार चाचण्या केल्या जातील. मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर राज्याच्या कोरोना उपचार रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येत असल्याचे … Read more

कोरोनाचे राज्यात एकूण ४६६६ रुग्ण ! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या

मुंबई :- आज राज्यात कोरोनाबाधीत ४६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ४६६६ झाली आहे. ६५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५७२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३८६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ हजार ०९२ नमुन्यांपैकी ७१ हजार ६११ … Read more

महत्वाची बातमी : ‘सारी’चे रुग्ण शोधण्याची मोहिम झाली गतिमान,घरोघरी होतेय सर्वेक्षण

अहमदनगर  :- श्वसन विकाराचा तीव्र त्रास होत असणार्‍या (सारी) रुग्णांची ते रुग्णालयापर्यंत येण्याची वाट न पाहता विविध पथके स्थापन करुन ग्रामीण आणि नागरी भागात सर्वेक्षण करुन आजाराची लक्षणे असणार्‍या रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. त्यानुसार, जिल्ह्यात तालुकानिहाय विविध पथके स्थापन करुन घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. कोरोना विषाणू … Read more

सावधान : बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा होतेय कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 :- चीनमध्ये कोरोना आजारापूसन निरोगी झालेल्या रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचप्रमाणे बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर दक्षिण कोरियाने यामागच्या कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. प्राथमिक चाचण्यांच्या अहवालातून विषाणूंचे काही अवशेष शरीरात राहत असल्यामुळे रुग्णांच्या चाचण्या पॉझिटिव्ह येत आहेत. यापैकी अनेक … Read more

अभिमानास्पद : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना टेस्ट लॅब तयार…ठरले देशातील पहिले रुग्णालय !

अहमदनगर :- फक्त सहा दिवसांत ‘कोविड १९‘ साठी नवीन हाॅस्पिटल उघडणाऱ्या प्रवरा मेडिकल ट्रस्टने आता वैद्यकीय अभिमत विद्यापीठात जिल्ह्यातील पहिली कोरोना टेस्ट लॅब तयार केली आहे. राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर चाचण्या सुरु करण्यात येतील, अशी माहिती कार्यकारी अधिकारी डाॅ. राजेंद्र विखे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. सध्या कोरोना चाचणीसाठी पुण्याला जावे लागते. या प्रक्रियेत वेळ अधिक लागतो. … Read more