तापमानाचा पारा वर चढल्याने उन्हाळ्याची चाहुल.
अहमदनगर :- गारव्यामुळे दिवसा उबदार कपडे आणि रात्री खिडक्या, गॅलरीची दारे बंद करून झोपणाऱ्या घरांमध्ये आता बऱ्याच दिवसांनंतर पंखे सुरू झाले आहेत. नगरमध्ये गेल्या आठवडाभरात तापमानाचा पारा वर चढल्याने नगरकरांना उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. रात्रीचाही गारवा गायब झाला असून, सूर्योदयापासूनच उकाडा जाणवतो आहे. . शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून कमाल तापमान ३५ ते ३६ … Read more