तापमानाचा पारा वर चढल्याने उन्हाळ्याची चाहुल.

अहमदनगर :- गारव्यामुळे दिवसा उबदार कपडे आणि रात्री खिडक्या, गॅलरीची दारे बंद करून झोपणाऱ्या घरांमध्ये आता बऱ्याच दिवसांनंतर पंखे सुरू झाले आहेत. नगरमध्ये गेल्या आठवडाभरात तापमानाचा पारा वर चढल्याने नगरकरांना उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. रात्रीचाही गारवा गायब झाला असून, सूर्योदयापासूनच उकाडा जाणवतो आहे. . शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून कमाल तापमान ३५ ते ३६ … Read more

मिस व मिसेस अहमदनगर 2019 सीजन 2 स्पर्धेचे ऑडिशन उत्साहात.

अहमदनगर :- महिलांचे सौंदर्य, अदाकारी, कलागुण व बुध्दीमत्तेच्या कसोटीवर आधारलेल्या व मॉडलिंग क्षेत्रात करिअर करु इच्छिणार्‍या महिला व युवतींना एक व्यासपिठ निर्माण करुन देण्याच्या हेतूने तसेच सर्वसामान्य महिलांना मॉडलिंग क्षेत्राचा अनुभव घेण्यासाठी पेज थ्री मॉडलिंग इन्स्टिट्यूट व बीयू इव्हेंटच्या वतीने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी मिस व मिसेस अहमदनगर 2019 सीजन 2 चे आयोजन … Read more

फळांचा राजा आंबा बाजारपेठेत दाखल.

अहमदनगर :- फळांचा राजा आंबा नगरच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. इतरवर्षांच्या तुलनेत यंदा काहीसे लवकरच आंब्याचे बाजारात आगमन झाले आहे. मागील काही वर्षांपासूनचा इतिहास पाहता तब्बल २५ वर्षांनंतर यंदा प्रथमच सकाळी धुके पडले नाही. तसेच आंब्यांच्या मोहराच्या काळात मोहरावर रोगराईचा प्रार्दुभाव झाला नाही. त्यामुळे यावर्षी आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन निघेल असा अंदाज व्यापारी वर्गाने वर्तवला … Read more

तापमान घसरल्याने नगरकर गारठले !

अहमदनगर :- थंडीने पुन्हा उच्चांक गाठला आहे. गेल्या अकरा वर्षांत सर्वात कमी तापमान शुक्रवारी नोंदवले गेले. शुक्रवारी नगर शहराचे तापमान ४.४ अंश सेल्सिअस होते. तापमान घसरल्याने नगरकर देखील गारठले आहेत. गेल्या अकरा वर्षांत प्रथमच सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यापासून थंडीचा कडाका कमी होतो. मात्र जानेवारी संपून आठ दिवस उलटले, तरी थंडी कमी … Read more

बाजारभाव : फळभाज्या महागल्या. गहू, ज्वारी, हरभरा, तुरीचे भाव स्थिर.

अहमदनगर :- शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने बळीराजा मेटाकुटीला आहे. भुसार मार्केटमध्ये गहू, ज्वारी, हरभरा, तुरीचे भाव जरी स्थिर असले तरी शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नसल्याने निराश आहे. भाजीमार्केटमध्ये पालेभाज्यांनादेखील भाव मिळत नाही.कांद्याने तर शेतकऱ्यांचा अक्षरष: वांदाच केला आहे. त्याला पर्याय म्हणून असलेल्या अत्यल्प पाण्यावर शेतकऱ्यांनी भाज्यांचे उत्पादन घेतले. मात्र कांद्यापाठोपाठ भाजीपाला अत्यल्प दराने विकला … Read more

तुम्ही फ्रि वाय-फाय वापरत आहात का? हे नक्की वाचा

अलीकडे सार्वजनिक ठिकाणी फ्री मध्ये Wi-fi ची सुविधा देण्यात असते अनेकदा आपण ह्याचा वापर करतो पण याचे दुष्परिणाम आपल्याला माहितच नसतात चला तर आज जाणून घेवू ह्या बद्दल थोडक्यात माहिती. फ्री वाय-फायचा वापर केल्यास डिजिटल व्हायरस सहजपणे आपल्या स्मार्टफोनमध्ये येवू शकतात. पैशाचे ऑनलाईन शॉपिंग व्यवहार करताना बँकेशी कनेक्ट केले जाते अशावेळी हॅकर आपली माहिती चोरून … Read more

बदलती जीवनशैली मधुमेहाला कारणीभूत -मिलिंद सरदार

अहमदनगर :- बदलती जीवनशैली मधुमेह आजाराला कारणीभूत ठरत आहे. मधुमेह हा सायलंट किलर आजार असून, त्या आजाराने शरीरातील सर्व अवयव हळूहळू निकामी होतात. तर मधुमेहाबद्दल असणार्‍या अज्ञानाने हा आजार देशात मोठ्या गतीने वाढत असल्याची भावना नॅचेरोपॅथी तज्ञ मिलिंद सरदार यांनी व्यक्त केली. प्रेमदान चौक येथील माधवबाग कार्डियाक केअर युनिटच्या वतीने मधुमेह निर्मुलनसाठी रावसाहेब पटवर्धन स्मारक … Read more

अहमदनगर मध्ये पुन्हा थंडीची लाट

अहमदनगर :- नगरमध्ये मंगळवारी पहाटे किमान तापमान ६.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. ही लाट दोन दिवस राहण्याची शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तविली आहे. आणखी दोन दिवस लाट कायम डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीची ती‌व्र लाट आली होती. जानेवारीच्या सुरुवातीलाही ती जाणवली. त्यानंतर मात्र थंडी कमी झाली होती. आता पुन्हा एकदा किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. उत्तर … Read more