वासन टोयोटा शोरुममध्ये पहिल्या टोयोटा ग्लॅन्झा कारचे वितरण

अहमदनगर :- कार उत्पादन क्षेत्रात नावाजलेल्या टोयोटा आणि सुझुकी कंपनीच्या संयुक्त विद्यमानाने निर्माण करण्यात आलेल्या नवीन टोयोटा ग्लॅन्झाचे नगर-पुणे महामार्ग, केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये वासन उद्योग समुहाचे चेअरमन विजय वासन, शोरुमचे जनक आहुजा, टोयोटा कंपनीचे एरिया मॅनेजर (महाराष्ट्र व गोवा) सुजीत नायर व वासन टोयोटाचे सीईओ सुरेंद्र पुजारी यांच्या हस्ते पहिल्या गाडीचे वितरण सौ.रचना … Read more

रन विथ फॅमिली उपक्रमास नगरकरांचा उत्सफुर्त प्रतिसाद

अहमदनगर  – व्यायामाची आवड निर्माण होऊन संपुर्ण कुटूंबाचे आरोग्य निरोगी व स्वस्थ्य राहण्यासाठी नगर रायझिंग ग्रुपच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रन विथ फॅमिली या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत नगरकर उत्सफुर्तपणे धावले. उत्साह व जोशपुर्ण वातावरणात पार पडलेल्या या मॅरेथॉनमध्ये युवक-युवतींसह अबालवृध्द मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पहाटे 6 वाजल्यापासूनच बालिकाश्रम रोड येथील महालक्ष्मी उद्यानात बाळगोपालांसह … Read more

तिची वाट पाहता पाहता….

१ जून रोजी महामंडळाच्या लाल परीचा ७१ वा वाढदिवस होता. त्यानिमित्त एसटी सोबतच्या कडूगोड आठवणींना उजाळा देण्याचं ठरलं.. त्यातील पहिला भाग तुमच्यासाठी.. प्रथम एसटी ची गाठ पडली मी अगदी लहान असताना मामाच्या गावाला आईसोबत जायचो तेव्हा. तेव्हापासून ते २०१७ पर्यंत म्हणजे मी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असेपर्यंत लालपरीशी खूप जवळचं नातं एकदम फेविकॉल च्या जोडासारखं राहीलं. … Read more

मराठा सोयरीक ग्रुपच्या माध्यमातून 752 लग्ने

नगर : शेतकर्‍याची मुले व मुली साठी तसेच उपवर वधु-वरांसाठी अपेक्षित सोयरीक मिळावी या उद्देशातुन जयकिसन वाघपाटील, बाळासाहेब वाकचौरे, अशोक कुटे, लक्ष्मणराव मडके, श्रीमती नंदाताई वराळे, सौ.मायाताई जगताप, सौ.शितलताईचव्हाण, सौ.जयश्री कुटे, सौ.मनिषा वाघ यांनी व्हाटसअप वर ’मराठा सोयरीक’ हा ग्रृप तयार केला या ग्रृपच्या माध्यमातूनवधु-वर यांचे फोटो व बायोडाटा देवाण-घेवाण सुरु झाली या माध्यमातून आवडलेल्या … Read more

जाणून घ्या जांभूळ खाण्याचे आरोग्यदायक फायदे…

अवीट गोडी असणारं जांभूळ हे फळ खाण्यातली मजा काही न्यारीच आहे. त्याचवेळी आरोग्यासाठीही हे फळ अतिशय उपयुक्त आहे. जांभळामुळे पित्त कमी होते. थकवा दूर होतो. शिवाय तहानही भागते.आज आपण पहाणार आहोत जांभळाचे आरोग्यदायी फायदे… जांभळात मोठ्या प्रमाणात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वं असतं. तसेच खनिजंही असतात त्याचा उपयोग डोळ्यांचं आणि त्वचेचं आरोग्य सुदृढ ठेवण्यास होतो जांभळामध्ये … Read more

आनंदाची बातमी : 11 जूनला महाराष्ट्रात मान्सून धडकणार !

मुंबई :- दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात बळीराजाला पावसाची प्रतीक्षा आहे. भारतीय हवामान खात्याने याबाबत आपला अंदाज वर्तवला असून मान्सून यंदा 6 जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधारण पाच दिवसांमध्ये म्हणजे 11 जूनला महाराष्ट्रात धडकणार, असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याने विकसित केलेल्या सांख्यिकी प्रारूपाच्या आधारावर हा अंदाज वर्तवण्यात आला … Read more

कांद्यास १ हजार १५० रुपयांचा भाव

राहुरी : राहुरी येथील बाजार समितीच्या कांदा मोंढ्यावर काल २८ हजार ८२२ गोण्यांची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास १ हजार १५० रुपये क्विंटल भाव मिळाला. मागील १५ दिवसांच्या भावाच्या तुलनेत १५० रुपये वाढ झाली आहे. बाजार समितीमध्ये विक्रीस आलेल्या एक नंबर कांद्यास ३५० ते १ हजार १५० रुपयांचा भाव मिळाला तर दोन नंबर ५८५ ते … Read more

जास्त दिवस जागायचे असेल तर स्मार्टफोनला दूर ठेवा !

न्यूयॉर्क : स्मार्टफोन हळूहळू लोकांच्या आयुष्यात हिस्सा बनत आहे. स्मार्टफोन शिवाय जीवन सुनेसुने वाटते, असे अनेकजण तुम्हाला अवतीभोवती सापडतील. मात्र जवळचा जोडीदार बनलेला स्मार्टफोन तुमच्या जीवनाचा शत्रूही होऊ शकतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? एका ताज्या अध्ययनातून असे समोर आले की, स्मार्टफोन अतिवापर जीवावरही बेतू शकतो. दीर्घ व निरोगी आयुष्य जगण्यासाठी फोनचा कमी … Read more

डिप्रेशनमधून बाहेर पडायचे असेल तर ह्या दहा गोष्टी तुमच्यासाठी फायद्याच्या ठरतील !

वेळ नेहमी सारखीच राहत नसते आपल्या या आयुष्यात बर्याच चढ-उतार येतात, म्हणून, आपल्याला जे काही हवे असेल त्यावर विश्वास ठेवायला हवा आणि स्वतःबद्दल आत्मविश्वास बाळगला पाहिजे.  अनेकदा आपल्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित चालू असताना अचानक काही घटना घडतात,आपण अस्वस्थ होतो, थांबतो, काहीच आपल्याला करावस वाटत नाही,खरतर हीच खरी आयुष्याची परीक्षा असते कारण हीच वाईट दिवसांत … Read more

या महिन्यापासून होत आहेत हे पाच महत्वाचे बदल

1. रेल्वेच्या नियमात बदल : रेल्वेचं रिझर्व्हेशन करणाऱ्यांना एक मेपासून नवी सुविधा दिली जाणार आहे. 1 मेपासून रेल्वेचा चार्ट बनवण्याच्या 4 तास आधीपर्यंत प्रवाशी आपलं बोर्डिंग स्टेशन बदलू शकतात. सध्या 24 तास आधी बोर्डिंग स्टेशन बदलता येतं. म्हणजे, रेल्वे रिझर्व्हेशन करताना जे बोर्डिंग स्टेशन तुम्ही निवडता, ते बदलायचे झाल्यास, चार्ट बनवण्याच्या 4 तास आधीपर्यंत बदलू शकता. … Read more

निरोगी राहायचे असेल तर वापरा ह्या टिप्स.

सूर्योदयापूर्वी उठल्यामुळे शरीराला चांगली ऊर्जा मिळून दिवस चांगला जातो. नियमित चालणं, तसंच योगासनं हे व्यायाम केल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतं. दिवसभराच्या कामांचं सकाळीच नियोजन करून ती कामं शक्यतो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे कामाचा अतिरिक्त तणाव येत नाही. पौष्टिक आणि संतुलित आहाराचं पालन करावं. दररोजच्या आहारात फळं, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. दोन वेळच्या जेवणात साधारण सात … Read more

जाणून घ्या विमा संरक्षण विकत घेण्याचे फायदे

कुटुंबासाठीच्या आर्थिक नियोजनांतील विमा ही अतिशय महत्त्वाची व पहिली पायरी मानली जाते. विमाधारक निश्चित स्वरूपाचा प्रीमिअम ठरावीक मुदतीसाठी भरतो आणि या काळात आकस्मिक मृत्यू ओढवल्यास त्याच्या कुटुंबासाठी मोठय़ा रकमेची तरतूद करतो, असा आयुर्विम्याचा एक अतिशय सोपा प्रकार म्हणजे ‘टर्म इन्शुरन्स’ होय. हा शुद्ध व निखळ स्वरूपाचा विमा प्रकार असून, अत्यंत कमी हप्त्यात, मोठय़ा रकमेचे विमा … Read more

तुम्हाला माहित आहे मराठी माणूस मागे का आहे ?

मराठी माणूस आजच्या स्पर्धेच्या युगात मागे का पडतो ? आर्थिकद्रुष्ट्या का कमकुवत होतोय ? मराठी माणसातचं बेकारी व गरिबी का वाढतच चालली आहे ? त्यावर केलेले ‘संशोधन’ व “निरीक्षणाअंती २३ कारणे दिसून आली, जी मराठी माणसांनी “स्वतःला” विचारावीत व त्यावर “स्वतःच” उपाय योजना करावी. ह्या बाबी प्रत्येक मराठी माणूस ‘सकारात्मकतेने’ घेईल हिच अपेक्षा…! (वाद नको.! … Read more

बाबा रामदेव यांनी सांगितले आहेत असे 5 नियम, जे फॉलो केल्यास तुम्ही आजारांपासून दूर राहू शकाल

योग गुरु बाबा रामदेव यांनी आरोग्य उत्तम राहावे यासाठी विविध नियम सांगितले आहेत. हे नियम प्रत्येक व्यक्तीने फॉलो करावेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचे हे नियम आहेत. आजपासूनच तुम्ही हे नियम फॉलो करण्यास सुरुवात केल्यास फायदा होऊ शकतो. पहिला नियम सकाळी उठताच पाणी पिण्याची सवय लावावी. तुम्हाला बद्धकोष्ठता, सांधेदुखी, वाढते वजन समस्या असल्यास सकाळी गरम पाणी प्यावे. … Read more

अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता हा स्मार्टफोन

मुंबई :- शाओमीने भारतात आपला ‘एमआय फॅन फेस्टिवल’ सुरू करण्याचं ठरवलं आहे. या सेल 4 एप्रिल 2019 ते ६ एप्रिल 2019 दरम्यान असणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला शाओमी कंपनी विविध स्मार्टफोन्स अवघ्या 1 रुपयात उपलब्ध करुन देणार आहे. शाओमी कंपनीने भारतीय बाजारात आपलं एक वर्चस्व निर्माण केलं आहे. Mi Fan Festival या सेलमध्ये कंपनी अवघ्या … Read more

अहमदनगर भाजपा कार्यालयाला जागा मिळेना !

अहमदनगर :- सत्तेवर असलेल्या भाजपच्या जिल्हा ग्रामीण कार्यालयासाठी गेल्या पाच वर्षांपासून जागेचा शोध सुरू आहे. काही जागा पाहून झाल्या, मात्र पक्षाकडे आर्थिक बजेट नसल्याने हे व्यवहार फिसटकले. त्यामुळे पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर कुणी पक्ष कार्यालयासाठी जागा देता का जागा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. नगरमध्ये गांधी मैदान येथे पक्षाचे कार्यालय आहे. या पक्षाची कार्यालयाची चावी विद्यमान … Read more

उन्हाळ्यातही कूल रहायचे असेल हे नक्की वाचा !

उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या उन्हापासून वाचण्यासाठी शरीराला आंतर्बाहय़ थंड ठेवणं आवश्यक आहे. यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? उच्च तापमान आणि हवेत असलेली आद्र्रता यामुळे हा उन्हाळा अधिकच तापदायक होऊ लागला आहे. शरीराच्या आंतर्बाहय़ उष्णतेमुळे लोकांना डोकेदुखी, थकवा येणे, चक्कर येणे अशा उष्णतेच्या विकारांचा सामना करावा लागतोय. थोडासा आराम, शरीराला थंड वातावरणात ठेवणे … Read more

लग्नसोहळ्यातही ‘पब्जी’चीच धूम !

अहमदनगर :- ऑनलाईन गेम पब्जीचे वाढते प्रमाण सर्वश्रुत आहे. या गेमची क्रेझ कोणत्याही वयोगटापर्यंत मर्यादित राहिलेली नाही, तर सर्वच वयोगटांपर्यंत या गेमचे चाहते झाले आहेत. मात्र या गेमचे व्यसन सर्वाधिक तरुणाईत दिसून येत आहेत. हे व्यसन आजवर अनेकांच्या जीवावर देखील उठलेले आहे. तर कधी स्वत:च्या आरोग्यासह नातेवाईक, आजूबाजूची मंडळी यांच्यासाठी त्रासदायक ठरत असल्याचे दिसून येत … Read more