Crime News : अनैतिक संबंध लपवण्यासाठी मातेने केली एका दिवसाच्या अर्भकाची हत्या !

Crime News

Crime News : नवी मुंबई – तुर्भे स्टोअर्समधील कचऱ्याच्या डब्यात मृतावस्थेत सापडलेल्या एका दिवसाच्या अर्भकाची हत्या आईनेच नाळेच्या सहाय्याने गळा आवळून केल्याचे उघडकीस आले. विवाहबाह्य संबंधातून अर्भकाचा जन्म झाला होता आणि ही घटना पतीपासून लपवून ठेवण्यासाठीच महिलेने हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यानुसार तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी महिलेला हत्येच्या गुह्यात अटक केली. १७ जुलै रोजी … Read more

Pune News : ओबीसी कुटुंबांसाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू

Pune News

Pune News : राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील ( ओबीसी ) पात्र कुटुंबांसाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाने स्वतःच ही योजना तयार केली असून, त्याची अंमलबजावणी आता पुणे जिल्ह्यातही करण्यात येत आहे. पुणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक शालिनी कडू यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे … Read more

Pune News : पंतप्रधानांच्या हस्ते आकुर्डी, तळेगाव रेल्वे स्टेशनच्या कामाचे ऑनलाइन भूमिपूजन

Pune News

Pune News : चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव दाभाडे या चार रेल्वे स्टेशनचा ‘अमृत भारत रेल्वे स्टेशन’ योजनेत समावेश झाला आहे. या योजनेअंतर्गत रेल्वे स्टेशनचा विस्तार, सुशोभीकरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात आकुर्डी, तळेगाव दाभाडे या स्टेशनचा समावेश असून या कामाचे रविवारी (दि. ६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून भूमिपूजन होणार आहे. रेल्वे स्टेशनचा विकास … Read more

वर्गात आता शिक्षकांना नो मोबाईल ! ह्या जिल्ह्यात झाला निर्णय

Maharashtra News

Maharashtra News : माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना आता वर्गात मोबाईल नेता येणार नाही. माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी त्यासंबंधीचा आदेश काढला असून, वर्गात मोबाईलवर बोलणारा शिक्षक सापडल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारा कोल्हापूर हा राज्यात पहिला जिल्हा असून, यामुळे शिक्षकांना आता शिस्त लागेल, अशी चर्चा शिक्षण विभागात सुरू आहे. अलीकडे जिल्हा परिषद … Read more

Kanda Anudan : शेतकरी विचारत आहेत एकच प्रश्न कांदा अनुदान कधी मिळणार ?

Kanda Anudan

Kanda Anudan : गेल्या वर्षी खरीप हंगामात सतत पावसाने तसेच रब्बी हंगामात मार्च-एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईची मदत शासनाने अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र कांदा अनुदान कधी मिळणार असा सवाल? शेतकरी करीत आहेत. नेवासा तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा जमा झाल्या आहेत. गेल्या वर्षी नेवासा तालुक्यात … Read more

MahaRERA QR Code : महाराष्ट्रातील बिल्डरांना 50 हजारांपर्यंत दंड !

MahaRERA QR Code

MahaRERA QR Code : गृहनिर्माण प्रकल्पांच्या सर्व जाहिरातीबाबत आता महारेरा क्रमांक आणि संकेतस्थळाच्या बाजूला ठळकपणे क्यूआर कोड दाखवणे बंधनकारक आहे. असे न करणाऱ्या बिल्डराना ५० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. क्यूआर कोड छापणे बंधनकारक झाल्याने प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प कधी पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रकल्प कधी नोंदवला गेला, प्रकल्पाविरुद्ध काही तक्रारी आहेत का, … Read more

मोठी बातमी ! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; राज्यातील ‘हा’ घाट वाहतुकीसाठी होणार कायमचा बंद, पर्यायी मार्ग कोणता ? वाचा सविस्तर

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रासह संबंध देशभरात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने सध्या उपलब्ध असलेले वाहतूकीचे पर्याय आणि मार्ग अपुरे पडत आहेत. राज्यातील विविध महामार्गावर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे आणि वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. दरम्यान कन्नड ते चाळीसगाव दरम्यान औट्रमघाट अर्थातच … Read more

मुंबई ते भिवंडी रोड स्टेशन लोकल सुरू करण्याची स्थानिकांची मागणी

Maharashtra News

Maharashtra News  : भिवंडी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना ठाणे व मुंबईला जाण्यासाठी एसटीशिवाय शासकीय दळणवळण साधन नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते भिवंडी रोड रेल्वे स्टेशन व्हाया दिवा अशी लोकल ट्रेन तातडीने सुरू करावी, अशी मागणी भिवंडी शिवसेना (उबाठा) च्या वतीने करण्यात आली. … Read more

डोंबिवली ते ठाणे अवघ्या २० मिनिटांत पोहोचता येणार ? पण नक्की कधी ? ‘तारीख पे तारीख’ सुरु !

Maharashtra News

Maharashtra News : डोंबिवली ते ठाणे अवघ्या २० मिनिटांत पोहोचता येणार, अशी जाहिरातबाजी गेली काही वर्षे सुरू आहे. त्यामुळे मोठागाव-माणकोली पूल नागरिकांसाठी कधी खुला होणार? याची चर्चा होत आहे. ३१ मेपर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल, अशी डेडलाइन देण्यात आली असताना ऑगस्ट सुरू झाला तरी पुलाचे काम पूर्ण झाले नाही. मोठागाव-माणकोली पुलाच्या कामाची पाहणी मनसेचे आमदार … Read more

महाराष्ट्रात ह्या ठिकाणी जमिनीला जवळपास ३०० मीटर लांब मोठी भेग पडली !

Maharashtra News

Maharashtra News : खेड तालुक्यातील भोरगिरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पदरवाडी येथे डोंगर जमिनीला जवळपास ३०० मीटर लांब मोठी भेग पडल्याचे समोर आले आहे. या पडलेल्या भेगेमुळे येथील वास्त्यव्यास असणाऱ्या कुटुंबीयांचे तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने हालचाली सुरू केल्या आहेत. रायगड जिल्ह्यातून कर्जत तालुक्यातून भीमाशंकरला येताना खेड तालुक्याच्या हद्दीत असणाऱ्या पदरवाडी येथे १५ आदिवासी कुटुंब राहात असून, … Read more

MSEB Electricity Bill : महावितरणचे वीजबिल भरताय ? हा महत्वाचा नियम आजच जाणून घ्या !

MSEB Electricity Bill

MSEB Electricity Bill : विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्टपासून महावितरणचे वीजबिल रोखीने भरण्यावर कमाल मर्यादा राहणार आहे. त्यामुळे ऑनलाइन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. यापुढे पाच हजार रुपयांपर्यंतच रोखीने वीजबिल भरता येणार आहे. यापेक्षा जास्त बिल भरायचे असल्यास ऑनलाइनचा पर्याय अनिवार्य आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ३१ मार्चला दिलेल्या आदेशान्वये १ … Read more

Flight Emergency Landing : विमानाचे इंजिन आकाशात पडले बंद ! सुमारे अर्धा तास विमान आकाशात

Flight Emergency Landing

Flight Emergency Landing : शुक्रवारी सकाळी पाटणा विमानतळावर इंडिगो विमानाने उड्डाण करताच त्याचे एक इंजिन बंद पडले, सुमारे अर्धा तास विमान आकाशात होते. या काळात प्रवाशांचा जीव अक्षरश: टांगणीला लागला. अखेर पाटणा विमानतळावर आपत्कालीन लैंडिंग करण्यात यश आले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. विमानात १५ मिनिटे तणाव होता, ब्रेक पूर्णपणे उघडे होते. लैंडिंग सोपे नव्हते, … Read more

CM Eknath Shinde : महाराष्ट्रात खरा गद्दार कोण? हे दाखवण्याची वेळ आली…

Loksabha Elections

CM Eknath Shinde : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उत्तर देताना, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच इतरांना गद्दार म्हणणाऱ्यांना महाराष्ट्रात खरा गद्दार कोण? हे दाखवण्याची वेळ आल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांचे उत्तर असमाधानकारक असून केवळ मनातील खदखद व्यक्त … Read more

Agriculture News : कोथिंबिरीचे भाव घसरल्याने शेतकरी हतबल,लागवडीसाठी झालेला खर्चही निघणे मुश्किल

Agriculture News

Agriculture News : कांद्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यातले पाणी थांबण्याचे नाव घेत नसतानाच कोथिंबिरीचे भाव घसरल्याने शेतकरी हतबल झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील राहुल थोरात या शेतकऱ्याने एक एकरातील कोथिंबीर काढुन टाकण्यासाठी २५० रुपये प्रति महिलेला एक दिवसाचा रोजगार देवून २० महिलांकडून शेत मोकळे करून घेतले. त्यामुळे थोरात यांना मोठा आर्थिक तोटा सहन … Read more

Farming Success Story : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याला एक एकर टोमॅटोतून १५ लाखांचे उत्पन्न !

Farming Success Story

Farming Success Story : भाव नसल्याने टोमॅटो रस्त्यावर शेतकऱ्यांनी फेकल्याचे आपण ऐकले आहे; परंतु प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या टोमॅटो पिकाला चांगला भाव मिळाला असून मांजरेवाडी (ता खेड) येथील अरविंद मांजरे या शेतकऱ्याने पिकविलेल्या टोमॅटोला आतापर्यंत १५०० क्रेटमधून १५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. एप्रिल, मे महिन्यात लागवड केलेले टोमॅटो बहुतेक वेळा करपा व इतर रोगांनी नष्ट होतात. … Read more

कुकडीच्या आवर्तनातून सीना धरणात पाणी सोडण्याची मागणी

Maharashtra News

Maharashtra News : कुकडीच्या सुरू असलेल्या आवर्तनातून भोसा खिंडीद्वारे निमगाव गांगर्डा येथील सीना धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी सीना धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून होत आहे. नुकतेच कर्जत तालुक्यात कुकडी ओव्हरफ्लोचे आवर्तन सुरू झाल्याने या आवर्तनामधून सीना धरणात पाणी आल्यास येथील शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून सीना धरणात पाणी सोडण्याची मागणी … Read more

Pikvima News : एक रूपयात पीक विम्यासाठी होतोय शंभर रूपये खर्च

Pikvima News

Pikvima News : मागील वर्षीचा पीक विमा मंजुरी बाबत शासनाने केवायसी अपडेट करण्याचे आदेश दिल्यानंतर हे केवायसी मोफत अपडेट करण्याच्या सूचना नगर तालुका तहसीलदार यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. या प्रकरणात गाव गावांमध्ये सेतु चालकांकडून व दुसऱ्या सेतू कार्यालयाचा आईडी वापरून हजारो रुपये उकळत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमधून होत आहे. ज्या गावांमध्ये सेतू कार्यालय नाही अशा ठिकाणी … Read more

Bhandardara Dam : मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरण लवकरच भरणार ! आता आहे ‘इतका’ पाणीसाठा

Bhandardara Dam

Bhandardara Dam : भंडारदरा आशिया खंडातील सर्वात उंचावर व दगडी बांधकाम असणाऱ्या भंडारदरा धरणाचा जलसाठा १० टी.एम.सी. झाला असून धरणाला भरण्याचे वेध लागले आहेत. सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १० टी.एम.सी. च्या पुढे सरकला आहे. भंडारदरा धरणाची पाणी साठवण क्षमता ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट असून धरणामध्ये गुरुवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १० … Read more