राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होणार ! औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे सह…

Maharashtra News: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरच्या या पहिल्या टप्प्यातील वाहतूक-दळणवळण सेवेचे ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. समृध्दी महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी २९.४० किलोमीटर असून कोपरगाव इंटरचेंज पासून शिर्डी ५ किलोमीटर आहे. अहमदनगर मुख्यालयाचे अंतर ११० किलोमीटर आहे. समृध्दी महामार्गालगत जिल्ह्यात २ … Read more

समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण ! पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला भरगच्च कार्यक्रम

Maharashtra News:महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान श्री. मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरून प्रवास देखील करणार आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थित होणाऱ्या लोकार्पण … Read more

Government Scheme : सरकारची मोठी घोषणा ! मुलीच्या जन्मावेळी पालकांना मिळणार 50 हजार रुपये ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Government Scheme : देशातील वेगवेगळ्या लोकांचा आर्थिक हित लक्ष्यात घेऊन केंद्र आणि राज्य सरकार वेगवगेळ्या योजना रावबत आहे. तसेच आपल्या देशात मुलींसाठी देखील अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकार कडून राबवली जात आहे . आज आम्ही या बातमीमध्ये तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या एका जबरदस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत. या योजनेचा लाभ घेतल्यास तुम्हाला देखील 50 हजार … Read more

Maharashtra Politics : “ते पवार साहेब 48 तास थांबून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात जाणार होते त्याचं काय झालं?” भाजप नेत्याने पवारांना डिवचले

Maharashtra Politics : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद राज्यात चांगलाच तापला आहे. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे शिंदे-भाजप सरकारला विरोधी पक्षांनी घेरले आहे. मात्र भाजप नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डिवचलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी शिंदे-भाजप सरकारला ४८ तासांचे अल्टिमेटम दिले होते. अन्यथा ते बेळगावमध्ये जाणार असल्याचे म्हंटले होते. मात्र आज … Read more

Maharashtra : “राष्ट्रवादीने उरलेली शिवसेना संपवायला सुषमा अंधारेंना पाठवले आहे”

Maharashtra : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र शिंदे गटाच्या नेत्याने सुषमा अंधारे यांच्यावर टीका करत मोठा आरोप केला आहे. शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर सुषमा अंधारे प्रकाशझोतात आल्या. त्यांनतर त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका … Read more

Sushama Andhare : “वॉरंट बेल आहे बेटा, श्रीकांत संभल जा अभी भी टाईम है”

Sushama Andhare : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनाही सुषमा अंधारे यांनी सल्ला दिला आहे. भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी कल्याण मतदार संघात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या अडचणी वाढू शकतात किंवा … Read more

Sanjay Raut : संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, पत्रकार परिषद घेतल्यानंतर येत आहेत फोन; राऊत म्हणाले…

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आता धमकीचे फोन येत असल्याची माहिती मिळत आहे. संजय राऊत हे सतत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोलत आहेत. तसेच राज्यातील सरकार आणि कर्नाटक सरकारवर हल्लाबोल करत असल्यामुळे संजय राऊत यांना धमकीचे फोने येत असल्याचे बोलले जात आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना कन्नड रक्षण वेदिकेकडून धमकी … Read more

Maharashtra : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा अन्यथा… राज ठाकरेंचा इशारा

Maharashtra : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राज्यात चांगलेच रान पेटले आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका केली जात आहे तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही इशारा देण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या … Read more

Maharashtra : “आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वात कर्नाटकात जायला तयार…तुमच्यात दम असेल तर आधी दिल्लीला विचारा”

Maharashtra : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतल्यामुळे राज्य सरकारच्या हालचाली वाढल्याचे दिसत आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील सीमावादावरून आक्रमक होताना दिसत आहेत. शरद पवार यांनी सीमावादावर भाष्य करताना म्हंटले आहे की, येत्या 48 तासात कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या तसेच मराठी भाषिक जनतेवर हल्ले करणे, त्यांना त्रास … Read more

Maharashtra : “महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले”

state employee news

Maharashtra : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकमध्ये हल्ले केले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून आक्रमक होताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे की, दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय … Read more

Maharashtra-karnataka Border : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! सीमावादामुळे बंद केली ही सेवा; सीमावाद आणखी चिघळणार?

Maharashtra-karnataka Border : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातून जाणाऱ्या गाड्यांवर दगडफेक केली जात असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सीमेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या ध्वज सुरक्षा सतर्कतेनंतर महाराष्ट्र सरकारने कर्नाटकला जाणारी बससेवा बंद केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) बुधवारी सकाळी हा निर्णय घेतला … Read more

Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात शरद पवारांची उडी, म्हणाले येत्या 24 तासांत परिस्थिती सुधारली नाही, तर…

Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगला उफाळून आला आहे. राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीमावादावर वक्तव्य केले आहे. शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या वाहनाला लक्ष्य केले जात आहे. दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून … Read more

भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू…? पांढरीपूल येथे घडली घटना

Maharashtra News:भरधाव वेगाने जात असलेल्या एका अज्ञात वाहनाने समोर चाललेल्या मोटारसायकलला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत, या मोटारसायकल वरील पोलिसाचा गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नगर- औरंगाबाद महामार्गावर घडली. अनंथा बंडू गायकवाड असे या अपघातात ठार झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत राजेंद्र सुभाष दाणी ( रा. वांजोळी) यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. … Read more

ग्रामपंचायता निवडणूका शेतकऱ्यांच्या बोकांडी ! आचारसंहितेमुळे 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान रखडलं ; केव्हा मिळणार दुसऱ्या टप्प्यातील प्रोत्साहन अनुदान?

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देणे हेतू गेल्या ठाकरे सरकारने अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. निर्णय ऐतिहासिक होता मात्र ठाकरे सरकारला याची अंमलबजावणी करता येणे शक्य झालं नाही. शेवटी आता नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. प्रोत्साहनपर अनुदानाचा पहिला … Read more

Maharashtra : भाजपचे नेते आज बेळगावात जाणार, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला होता हा इशारा; वाद चिघळणार?

Maharashtra : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये येऊ नका अन्यथा वाद चिघळेल असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला होता. त्यामुळे भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी बेळगावला जाण्याचे टाळले होते. मात्र आज ते पुन्हा बेळगावला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारचे … Read more

शेतकऱ्याच्या लेकाची भन्नाट कामगिरी ! MPSC परीक्षेत मिळवला पहिला नंबर ; बनला पीएसआय

beed news

Beed News : महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत असतात. या परीक्षेत लाखो विद्यार्थ्यांपैकी केवळ काही शेकडो विद्यार्थ्यांची अधिकारी म्हणून निवड होत असते. परिणामी या परीक्षेचं स्वरूप दिनोदिन कठीण बनत चालले आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या डिपार्टमेंटल पीएसआय पदाचा निकाल 2 डिसेंबर 2022 रोजी जाहीर झाला … Read more

Sharad Pawar : “बेळगावात दाखल होण्यासाठी शरद पवारांनी एक शक्कल लढविली…” सुप्रिया सुळेंनी सांगितला रंजक किस्सा

Sharad Pawar : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटताना दिसत आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांचा कर्नाटकमध्ये समावेश करावा अशी मागणी केली त्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष चांगलेच तापले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार आणि एस. एम. जोशी यांच्या लढ्याची आठवण एका … Read more

Marriage Act Rules: हिंदू पुरुष दोन स्त्रियांशी लग्न करू शकतो का? ‘त्या’ लग्नानंतर उठला प्रश्न, जाणून घ्या नियम काय सांगतो

Marriage Act Rules: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. आतपर्यंत तो व्हिडिओ तुम्ही देखील पहिलाच असेल. होय, आम्ही येथे रविवारपासून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओबद्दल बोलत आहोत. या व्हिडिओमध्ये एका पुरुषाने दोन जुळ्या बहिणींशी लग्न केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या लग्न प्रकरणात आता वराच्या विरोधात … Read more