Maharashtra Politics : महाविकास आघाडीतील सरकार म्हणजे बिघाडी सरकार होते, त्यांनी फक्त खंडणी …
Maharashtra Politics : राज्यातील भाजप युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडवणीस यांचे सरकार हे जनतेचे सरकार असून, हे राज्याच्या विकासाला गती देणार सरकार आहे. मागील महाविकास आघाडीतील सरकार म्हणजे बिघाडी सरकार होते. त्यांनी फक्त खंडणी वसूल करत आपले पापाचे घडे भरले, असे टीकास्त्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राहुरी तालुक्यात राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांच्या … Read more