‘कबीर सिंह’ ने आतापर्यंत कमविले ‘इतके’ कोटी…

बॉक्स ऑफिसवर ‘कबीर सिंह’चा धडाका सुरूच आहे. चित्रपटाने १५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. प्रदर्शनानंतरच्या दुसऱ्या शनिवारी चित्रपटाने १७.१० कोटी रुपये एवढा व्यवसाय केला. ‘कबीर सिंह’ची घोडदौड अगदी जोरात सुरू आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा १६३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, मधल्या काळात चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. तिकडे ‘अ‍ॅनाबेल कम्स होम’ या हॉलीवूडपटाने पहिल्या दिवशी ३ … Read more

ॲमेझॉन किराणा माल विकणार

नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन भारतीय बाजारात पाय पसरण्यासाठी, विस्तारासाठी विविध प्रयोग करत आहे. आता त्यांनी रिटेल संबंधित धोरणांनुसार किराणा बाजारात पाय ठेवण्यासाठी तयारी चालवली असून त्यांनी किराणा मालाच्या लाखो दुकानांना आपल्या बरोबर संलग्न करण्याची तयारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छोट्या स्तरावर यासाठी योजना असून किराणा स्टोअर्सशी ते समझोता करणार आहेत, त्यामुळे या मंचाद्वारे … Read more

अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना त्रास,आ.संग्राम जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

अहमदनगर :- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना नाहक त्रास दिला जातो. खोट्या तक्रारी करून त्या मिटवून घेण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली जाते. याप्रकरणी उद्योजकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला. जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी पाटील हे ठरावीक तक्रारदारांना हाताशी धरून … Read more

दोन शिवसैनिक गमावल्याचे आम्ही विसरू शकत नाही…

अहमदनगर :- आमचे दोन शिवसैनिक गमावल्याचे आम्ही विसरू शकत नाही. मागच्या साडेचार वर्षात ‘त्यांच्या’मुळेच नगरचे नाव देशात खराब झाले आहे. ते स्वतःला डॉक्टरही समजतात व उपचार करताना आणि मुळापासून आजार काढताना माणसांना मारूनच टाकता’, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे नगरचे माजी आमदार अनिल राठोड यांनी आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता केली भाजपचे उमेदवार डॉ. … Read more