आ. सत्यजीत तांबेही आता फडणवीस आणि गडकरी यांच्या यादीत

Maharashtra News

Maharashtra News : आमदार होण्याच्या आधीपासूनच थेट लोकांमध्ये उतरून त्यांच्याशी संवाद साधणारे सत्यजीत तांबे सोशल मीडियावरूनही सातत्याने लोकांच्या संपर्कात असतात. त्यांना आवडलेली एखादी गोष्ट, अर्थसाक्षरता, राजकारणातील साक्षरता, लोकसहभाग अशा विविध विषयांवर ते त्यांच्या YouTube चॅनलवर अभ्यासू मतं मांडतात. विशेष म्हणजे तरुणाईलाही सत्यजीत तांबे यांची मतं मांडण्याची पद्धत, सोशल मीडियावरील त्यांचा वावर भूरळ पाडतो. त्यामुळेच युट्युब … Read more

राजेंद्र नागवडे झाले आक्रमक ! म्हणाले हे सरकार शेतकरीविरोधी असल्याने…

Maharashtra News

Maharashtra News : शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेण्यासाठी सरकारला वेळ नसून शेतकऱ्यांविरुद्ध निर्णय घ्यायचा असेल तर रात्रीत घेतला जात असून, हे सरकार शेतकरीविरोधी असल्याने शासनाला शेतकरी प्रश्नांबाबत शासनाला जाग आणण्यासाठी शेतकऱ्यांनी लढा उभारत हक्काची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले. शेतीला तसेच दुधाला हमीभाव मिळावा, … Read more

Maharashtra New Districts : महाराष्ट्रात नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार की नाही ? महसूल मंत्री विखे पाटील यांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra New Districts : महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी केली जात आहे. खरे तर, राज्यात असे अनेक मोठे जिल्हे आहेत ज्यातील एका कोपऱ्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या मुख्यालयी जायचे असेल तर एका दिवसापेक्षा अधिकचा कालावधी खर्च करावा लागत आहे. यामुळे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या जवळपास … Read more

शनिशिंगणापूर देवस्थानातील घोटाळा गाजणार, बडे राजकारणी अडकणार ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर हे देवस्थान अत्यंत पवित्र. देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात. शनिदेवांचा महिमा आघात आहे. दरम्यान या देवस्थानच्या विश्वस्तांनी विविध घोटाळे घातले असल्याचा आरोप सध्या केला जात आहे. त्यामुळे या देवस्थानातील घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली आहे. विशेषसा म्हणजे शिर्डी आणि पंढरपूर येथे जो … Read more

अर्बन बँक एकटे दिलीप गांधीच चालवत होते का ? षडयंत्र व राजकारण नेमके काय ?

Ahmednagar News

Ahmednagar News : काही लोकांनी ठेवीदार असल्याचे सांगून नगर अर्बन बँकेच्या मुख्य शाखेतील बँकेचे माजी चेअरमन व माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी यांच्या फोटोची अहवेलना केली. राजकीय आकस व वयक्तिक द्वेषाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीकडून दिवंगत व्यक्ती विषयी घडलेली ही घटना अत्यंत लज्जास्पद आहे. ही बँक एकटे दिलीप गांधीच चालवत होते का? बँकेतील पदाधिकारी व संचालक … Read more

राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात माजी आमदारांनी एक तरी बंधारा बांधला का ?

Ahmednagar News

Ahmednagar News : माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी त्यांच्या आमदारकीच्या माध्यमातून दूरदृष्टी समोर ठेवून मुळा व प्रवरा नदीवर ७ केटी वेअर बांधून नदी काठाची शेती सुजलाम सुफलाम केली. मात्र मंत्री राहिलेल्या माजी आमदारांनी पूर्वीच्या नगर व नव्याने झालेल्या राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघात एखादा तरी केटी वेअर व साठवण बंधारा बांधला का? अशी टीका पंचायत समितीचे … Read more

दादा, मला पशुवैद्यकीय दवाखाना हवाच ! आ. निलेश लंके यांची मागणी अन लगेच अजित पवारांचे प्रस्तावाबाबत आदेश

Ahmednagar News

Ahmednagar News : आ. निलेश लंके व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे किती सख्य आहे हे सर्वश्रुत आहे. दादा कधीच लंके यांचा शब्द खाली पडू देत नाहीत. मागील काही आलेल्या निधीवरून हे सर्वांच्या लक्षात आलेच आहे. दरम्यान आता आ. निलेश लंके यांनी हिवाळी अधिवेशनदरम्यान उपमुख्यंमत्री अजित पवार यांची भेट घेतली. मतदार संघातील निमगांव वाघा येथे पशुवैद्यकीय … Read more

Ahmednagar Politics : विखे पाटलांनी स्पष्टच सांगितल ! निळवंडेचे काम कुणी रखडवले हे जनतेला…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : मागील अडीच वर्षात निळवंडे कालव्यांची कामे जाणीवपुर्वक कुणी रखडविली होती. या कालव्यांच्या कामाचा ठेका कोणाकडे होता है जनता जाणून आहे, अशी टीका महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे. तालुक्यातील निळवंडे येथे विकसित भारत संकल्प यात्रा आणि निळवंडे पाण्याचे पुजन पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत वारकरी … Read more

श्रीगोंद्याच्या आमदारांनी टक्केवारी कमी केली तर तालुक्यातील रस्ते चांगले तसेच दर्जेदार होतील

जग चंद्रावर तसेच मंगळावर गेले तरी आपण अजून रस्त्यांसाठी आंदोलने करत असल्याने आपण कोठेतरी मागे पडलो असल्याची खंत कुकडी कारखाना संचालिका डॉ. प्रणोती जगताप यांनी व्यक्त करत श्रीगोंद्याच्या आमदारांनी टक्केवारी कमी केली तर तालुक्यातील रस्ते चांगले तसेच दर्जेदार होतील अशी खरमरीत टीका आ. पाचपुते यांच्यावर केली, अधिकाऱ्यांनी त्यांचे काम नीट पार पाडले तर नागरिकांना आंदोलन … Read more

Milk Price : दूध दर वाढीसाठी चक्क भाजप कार्यकर्त्याचेच उपोषण

गेली काही दिवसापासून दूधाचे भाव कमी झाल्याने दूध उत्पादन शेतकरी अडचणीत सापडला असून याच बरोबर चारा टंचाई, पशुखाद्याचे वाढलेले दर, जनावरांचे औषधोपचार आणि पशु संगोपनासाठी येणारा खर्च या तुलनेत दुधाला मिळणारा भाव याच्यात कमालीची तफावत असून आजमितीस सर्वसामान्य शेतकरी आणि पशुपालक दुग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणात तोटा सहन करीत आहे. शासनाकडून दूध उत्पादकांना प्रति लिटर ४० … Read more

Ahmednagar Politics : सत्ता असूनही माजी आमदारांना रुपया आणता आला नाही याची खरी पोटदुखी

आमदार आशुतोष काळेंनी पाच नंबर साठवून तलावासह विकास कामे केलेली आहेत. परंतु थेट सत्ता असताना ज्यांना पाच वर्षात पाण्यासाठी रुपया आणता आला नाही, त्यांना व त्यांच्या कार्यकत्यांना पाणी प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही. तेंव्हा अशांनी शहरवासीयांमध्ये संभ्रम पसरवू नये, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे विनोद राक्षे यांना दिला आहे. याबाबत … Read more

Ahmednagar Politics : ‘त्यांची’ कोल्हेंवर टीका करण्याची पात्रता नाही

आजकालचे पदाधिकारी असलेल्या कृष्णा आढाव यांच्याकडे कोल्हेंवर टीका करण्याची पात्रता नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे कोपरगाव शहराध्यक्ष दत्ता काले यांनी प्रसिद्धी पत्रकातुन केली आहे. आढाव यांच्या वयाच्या दुप्पट वयाची कोल्हेंची कारकीर्द आहे. अजून त्यांच्या पदाला एक महिना पुर्ण व्हायचा आहे. त्यामुळे त्यांना च्यांच्या पदाची ओळख व्हायची आहे. त्यामुळे नवख्या पदाधिकाऱ्यांनी आमचे नेते असलेल्या कोल्हे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातला ‘तो’ महामार्ग भूसंपादना आधीच कोमात ! नितीन गडकरी यांनी दिलेला शब्द ‘विरला’ हवेत !

केंद्रीय वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी बोधेगाव (ता. शेवगाव) मार्गे गेलेल्या पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे दिवाळीत काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. परंतु तो हवेत विरला असुन, अजुनही तो भूसंपादनाच्या सावळ्यागोंधळात अडकलेला पहायला मिळत आहे. आषाढी एकादशीकरिता विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील संतांच्या ज्या मानाच्या पालख्या जातात, त्या पालख्यातील वारकऱ्यांची पायवाट सुकर व्हावी यासाठी केंद्रीय वाहतुक मंत्री नितिन गडकरी … Read more

अहमदनगरमधील आत्महत्या प्रकरण : मनसेचे नगरसेवक वसंत तात्या मोरे पोहोचले अहमदनगर मध्ये !

बुऱ्हाणनगर येथील मोहन रक्ताटे यांनी बँकेचे हप्ते थकल्याने चिचोंडी पाटील येथे विष प्राशन करून आत्महत्या केली होती. आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या दुचाकी गाडीमध्ये चिट्ठी सापडली. त्यामध्ये एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करत मी मेल्यानंतर मनसेचे नगरसेवक वसंत तात्या मोरे यांनी मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली होती. सदरची घटना मनसेचे नेते मोरे यांना समजले … Read more

येथून पुढचा लढा घाट माथ्यावरील पाण्यासाठी : खा. सदाशिव लोखंडे

सुमारे १८२ गावांसाठी वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या टेलच्या भागाचे पाणीपूजन करण्याचे भाग्य मला तुमच्याच मुळे लाभले. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे मोठे पाठबळ मिळाले; मात्र आता येथून पुढे आपला लढा घाट माथ्यावरील ११५ टीएमसी पाणी अडवून येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जिरवणे यासाठी चालू होणार असल्याचे सूतोवाच खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले. राहाता तालुक्यातील चितळी येथे … Read more

निळवंडेच्या पाण्याने बंधारे भरल्याचे समाधान : आ. आशुतोष काळे

मागील पाच दशकापासून ज्या निळवंडेच्या पाण्याची जनता आतुरतेने वाट पाहत होती. ती प्रतीक्षा तुमचे आशीर्वाद व माझ्या प्रामाणिक प्रयत्नातून पूर्ण झाली आहे. त्यामुळे रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, डांगेवाडी, मनेगाव आदी गावातील पाझर तलाव, बंधारे, ओढे भरले जावून दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची भेडसावणारी चिंता दूर झाल्याचे मोठे समाधान असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव … Read more

कोपरगाव : राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्षाचा ‘आमदारांना’ घरचा आहेर !

कोपरगाव शहराला गाळ मिश्रित पाणी पुरवठाप्रकरणी मुख्याधिकारी कारभाराविरोधात भाजप आक्रमक असताना आता भाजपपूर्वीच राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षाने निवेदन देऊन घोषणा देत पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करीत पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने आपल्याच आमदारांना घरचा आहेर दिल्याची टीका भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद राक्षे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. कोपरगाव शहरात पुरवठा झालेल्या गाळ मिश्रित गढूळ पाण्याच्या घटनेचा … Read more

Chichondi Patil : ग्रामसभेतील वाद विकोपाला ! एकमेकाच्या जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे गावातील विकासकामांवर विपरीत

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे ग्रामसभेत झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर आजपर्यंत आमच्या ग्रामसभेमध्ये कधीही भांडण झालेले नसताना या प्रकरारामुळे गावाची पोलीस स्टेशनला झालेल्या ग्रामसभेच्या परस्परविरोधी तक्रारीमुळे बदनामी होते आहे. आजवर गावात कधीही वाद झाले नाही मात्र आता वाद होवून या वादामुळे गावाच्या विकाकामांवर विपरीत परिणाम होत आहे. तरी आपण याबाबत सखोल तपास करून संबंधितांवर कारवाई करावी, … Read more