आरबीआयची ‘ही’ मोठी घोषणा; एफडी करणाऱ्यांना होईल फायदा तर गृहकर्ज घेणाऱ्यांना ताण
अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी तीन दिवसांच्या बैठकीनंतर काही निर्णय जाहीर केले. आरबीआयने पॉलिसी दरात वाढ केलेली नाही. परंतु, बँकांच्या सीआरआरला (कॅश रिझर्व प्रमाण) कोरोना पूर्व पातळीत वाढ करण्यास सांगण्यात आले आहे. याचा अर्थ बँकांशी तरलता कमी होईल. अशा परिस्थितीत व्याज दर वाढवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला … Read more