कोरोनाने मृत्यू कसा होतो याचे शास्त्रज्ञांना सापडले गूढ

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- कोरोनाने जगभर थैमान घातले असून जगभरातील शास्त्रज्ञ यावर उपाययोजना शोधत आहेत. या संशोधनातच चीनच्या शास्त्रज्ञांना एक बाब लक्षात आली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यू कारण शोधून काढलं आहे. साइटोकाइन स्टॉर्म सिंड्रोम असं यामागच कारण संगितले आहे. साइटोकाइन स्टॉर्म सिंड्रोम म्हणजे कोरोनाव्हायरसच्या गंभीर रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता अतिसक्रिय होणे. फ्रंटियर्स इन पब्लिक … Read more

१७ मे नंतर विमान सेवा सुरु होण्याचे संकेत

मुंबई सध्या केंद्र सरकार रेल्वे सेवा सुरु करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. याच्या पाठोपाठ आता देशांतर्गत विमानसेवा सुरू केल्यास काय होऊ शकते याचा विचार केंद्र करत आहे. केंद्राकडून हिरवा कंदील मिळताच १७ मेनंतर विमानसेवा सुरू करण्यासाठी सज्ज रहा, अशी सूचना डीजीसीएने प्रमुख विमानतळ तसेच विमानसेवा कंपन्यांना दिल्या आहेत. * येथे होईल विमानसेवा सुरु विमानतळावरील सूत्रांनुसार, डीजीसीए व … Read more

दोन सीआरपीएफ जवानांची आत्महत्या

कश्मीरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दोन सीआरपीएफ जवानांनी बंदुकीने गोळी घालून आत्महत्या केली आहे. बंगाली बाबू आणि फतेह सिंह असे मृतांची नावे आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार फतेह सिंहला वाटले की त्याला कोरोनाची लागण झाली आहे. आपल्याला कोणी स्पर्श केल्यास त्या व्यक्तीला कोरोनाची लागण होईल अशी भिती फतेह सिंहला होती. म्हणून त्याने आत्महत्या केली असे … Read more

भाजपच्या आमदार पुत्राकडून लॉकडाऊनचे तीन तेरा…

देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. परंतु कर्नाटकातील एका भाजपच्या आमदाराच्या मुलाला लॉकडाऊन बद्दल माहित नाही कि काय? असा सवाल नागरिक विचारात आहेत. त्याचे कारण असे की, भाजपचे आमदार सीएस निरंजन यांचे पुत्र हायवेवर घोडा पळवताना दिसले. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकर्‍यांनी भाजपला धारेवर धरले आहे. जेव्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा कायदे … Read more

20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजचा ‘यांना’ होईल फायदा.. वाचा सविस्तर

नवी दिल्ली लॉकडाऊनमुळे विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा जागेवर आणण्यासाठी पंतप्रधानांनी तब्बल 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. देशातील उद्योगधंदे रुळावर आणण्यासाठी मागणी वाढवणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक स्टेक होर्डर्सनी सतर्क राहायला हवे. हे आर्थिक पॅकेज आत्मनिर्भर भारत अभियानाचे मुख्य काम करणार आहे. या आर्थिक पॅकेजची किंमत 20 लाख कोटी रुपये इतकी असून … Read more

आता प्रसूतीपूर्वी प्रत्येक महिलेची होणार कोरोना टेस्ट

रांची कोरोनाव्हायरसचा वाढता धोका पाहता सर्व प्रेग्ननंट महिलांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. झारखंड राज्यात याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील 50 हजारपेक्षा अधिक प्रेग्ननंट महिलांची डिलीव्हरीपूर्वी कोरोना टेस्ट केली जाणार आहे. पुढे जाऊन काही क्रिटिकल परिस्थिती उदभवू नये यासाठी सरकारनं योजना तयार केली आहे. मे महिन्यात राज्यात 51,933 गरोदर महिलांची प्रसूती होणार … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा : भारतासाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. हे अभूतपूर्व संकट आहे, मात्र पराभव मान्य नाही, सतर्क राहून, नियमांचं पालन करुन अशा युद्धाचा सामना करायचा आहे, असं मोदी म्हणाले. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी नवीन संकल्पानुसार विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे,२० लाख कोटी रुपयांचे … Read more

हवामान विभागाकडून भारतीयांना खुशखबर !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- मान्सून येत्या शनिवार (दि.१६ मे)पर्यंत दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि निकोबार बेटावर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे भारतातही त्याचे आगमन लवकर होण्याचा अंदाज आहे, अशी खुशखबर हवामान विभागाने दिली आहे. तसेच, यंदाचा मान्सून हा सरासरी इतका राहणार आहे. अंदमानात मान्सून साधारणपणे २० मेच्या आसपास … Read more

लॉक डाऊनमुळे दिल्ली विमातळावर सापडला ‘हा’ मोस्ट वॉन्टेड आरोपी

देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. त्यांनतर सर्वच सेवा बंद करण्यात आल्या. या लॉक डाऊनमुळे दिल्ली विमानतळावर अडकून पडलेला जर्मनीमधील मोस्ट वॉण्टेड आरोपी सापडला आहें. धक्कादायक म्हणजे तो ५४ दिवसांपासून तेथे राहत होता. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ट्रान्झीटमध्ये ४० वर्षीय एडगार्ड झीबॅट हा व्यक्ती मागील ५४ दिवसांपासून राहत आहे. एडगार्ड हा व्हिएतनामहून … Read more

दहा राज्यात दिलासा! २४ तासांत एकही रूग्ण नाही

गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्लीसारख्या राज्यात  करोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. परंतु यात दिलासादायक गोष्ट समोर अली आहे. मागील  चोवीस तासांमध्ये १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. यात अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेश, दादरा-नगर हवेली, गोवा, जम्मू-काश्मीर, लडाख, मणिपूर, ओडिशा, मिझोराम आणि पुडुचेरी यांचा समावेश आहे. दीव-दमण, सिक्किम, नागालँड, लक्षद्वीप या केंद्रशासित … Read more

पीडितेची तक्रार नाकारल्याने तिने केले असं काही कि शहर हादरलं

लंदशहर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. परंतु या लॉक डाऊनमध्ये महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटनेतही वाढ झाली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार बुलंदशहरमध्ये घडला आहे. गावातील दोन तरुणांनी दारूच्या नशेत एका युवतीवर बलात्काराचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दिली परंतु तिची तक्रार नाकारल्याने या छेडछाडीचा व्हिडिओच पीडितेने सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर शहरात संतापाची … Read more

पेट्रोल, डिझेलच्या किंमती भडकणार; ‘हे’ आहे कारण

नवी दिल्ली मे महिन्यानंतर तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत सुधारणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुढील महिन्यात पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे.आधीच कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटलेली असताना आणखी खिशाला चाट पडणार आहे. दरम्यान, सरकारी सुत्रांनी असे संकेत दिले की दररोजच्या किंमतीत सुधारणा केल्यावरही पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली ‘ही’ मागणी !

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :-  लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करतांना आपण ग्रीन झोन्समध्ये उद्योग-व्यवसाय सुरु होतील असे पाहिले आहे. मुंबईतही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरु करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. परप्रांतीय मजुरांची वाहतूक सुरु झाली आहे मात्र हे करतांना प्रत्येक राज्याने व्यवस्थित काळजी आवश्यक आहे अन्यथा कोरोना संसर्ग … Read more

‘आधी धर्मगुरूंशी चर्चा करा मग विलगीकरण करा’…

करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना विलग करणे आवश्यक आहे. त्यानुसारच सरकार पावले उचलत आहे. कारण संपर्गाची साखळी तुटली तरच कोरोंना आटोक्यात येणार आहे. मात्र, मुस्लिम लोकांना विलग करताना मुस्लिम उलेमांशी अर्थात धर्मगुरूंशी चर्चा करायला करावी, त्यांना विश्वासात घेतले जावे. त्यानंतरच विलगीकरणाची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणीवजा सूचना करणारे एक पत्र जामिया अरबिया इस्लामिया, नागपूरचे सचिव मौलाना … Read more

‘सेहवाग खोटारडा’, शोएब अख्तरचा खळबळजनक खुलासा

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं पाकिस्तानविरुद्ध मुल्तान कसोटीमध्ये 309 धावांची खेळी करत इतिहास रचला होता. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच क्रिकेटपटू होता. मात्र याच कसोटीवेळी आणखी एक घटना घडली होती त्याबद्दल सेहवागनेच खुलासा केला होता. त्यावेळी त्याने ‘बाप हा बाप असतो’ चा किस्सा खूप गाजला होता. हेलो अॅपवर बोलताना अख्तर म्हणाला की, विरेंद्र सेहवागनं … Read more

अबब चिंताजनक! 24 तासांत वाढले रेकॉर्ड ब्रेक रुग्ण

नवी दिल्ली भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस फोफावतच चालला आहे. मागील २४ तासांत भारतात तब्बल ४ हजार 213 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आता भारतात रुग्णांचा आकडा 67 हजार 152 झाला आहे. तसेच मागील 24 तासात जवळपास 97 लोकांचा मृत्यू झाला. यापूर्वी भारतात यापूर्वी 24 तासात 3900 रुग्ण आढळले होते. त्यामुळे गेल्या … Read more

१७ मेनंतर लॉकडाऊन नाही, सरकार आखणार हे धोरण ?

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू केले होते. त्यामुळे बर्‍यापैकी कोरोनाला आळा घालण्यात यश मिळाले. आता १७ मे ला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपणार आहे. त्यानंतर सरकार काही पाउल उचलणार आहे? सरकार आता पूर्ण जिल्हा किंवा शहरात निर्बंध न घालता फक्त हॉटस्पॉट असलेले भाग सील करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. … Read more

एका चुकीने नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा पुन्हा उद्रेक

नवी दिल्ली: दक्षिण कोरिया आणि जर्मनी या दोन देशांनी कोरोना विषाणूसंदर्भात खूपच दक्षता घेतली. अथक प्रयत्न करत हे दोन्ही देश कोरोनाव्हायरसवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले. या दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्टिंग करण्यात आलं होतं, शिवाय कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही करण्यात आलं. ज्यामुळे या ठिकाणी कोरोनामुळे जास्त मृत्यू झाले नव्हते. मात्र त्यांची एक चूक चांगलीच … Read more