लाखो बेरोजगार, लहान व्यावसायिक उद्ध्वस्त, कोरोना व्हायरसमुळे आले हे संकट …
अहमदनगर :- भारतासह इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये ४० वर्षांतील सर्वात कमी आर्थिक विकास दर नाेंदवला जाऊ शकतो. हा दर २.८ टक्क्यांच्या खाली राहू शकतो. कोरोना व्हायरसच्या संकटादरम्यान जागतिक बँकेने रविवारी जाहीर करण्यात आलेल्या अहवालात हे मूल्यांकन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांमुळे पूर्ण आशियात पुरवठा साखळी प्रभावित झाली आहे. एकट्या भारतात लॉकडाऊनमुळे … Read more