अहमदनगर बाजार भाव : 3-3-2020

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले बाजारभाव: पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो २०० -६००, वांगी ५०० – १०००, फ्लावर १०० – २०००, कोबी १०० – ६००, काकडी ४०० – १३००, गवार २५०० – ८०००, घोसाळे १२०० – २५००, दोडका १५०० – २५००, कारले १००० – २५००, भेंडी १००० – २८००, वाल ५०० – १०००, बटाटे … Read more

या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात होणार मदत !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  शेतकऱ्यांच्या हितासाठी येत्या १५ मार्चपासून कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात मदत होईल, असे मत केंद्रीय मंर्त्यांनी आपल्या ट्विीटरवर मांडले आहे. सरकारने मागील आठवड्यात जवळपास सहा महिन्यांसाठी कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या … Read more

कर्जमाफीच्या आनंदावर एका क्षणात विरजण !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- रविवारी कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध झाली. शेतकरी सुखावले असतानाच दुसरीकडे अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसाने आनंदावर विरजण पडले. जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी व गारपिटीच्या पावसामुळे सुमारे १ हजार ५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचा प्राथमिक अहवाल महसूल विभागाने राज्य सरकारकडे सोमवारी सादर केला. अवकाळीचा सर्वाधिक फटका शेवगाव व पाथर्डी तालुक्याला बसला. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या दोन गावातील शेतकर्‍यांनी केली दिवाळी साजरी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणासह प्रत्यक्ष कार्यवाहीची सुरुवात झाली आहे. राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी व नगर तालुक्यातील जखणगाव या दोन गावांतील 973 कर्जदार शेतकर्‍यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या असून, पहिल्या दिवशी 50 टक्के कर्जदार शेतकर्‍यांचे आधार प्रामाणिकरण करण्यात आले. येत्या दोन दिवसांत कर्जखात्यावर रक्‍कम जमा होणार असल्याने, या दोन्ही … Read more

टोमॅटोला मिळाला दीड रुपया भाव !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  खरेदीसाठी गिऱ्हाईक नसल्याने तब्बल १ टन टोमॅटोसाठी पदरमोड करून माघारी नेण्याची दुर्दैवी वेळ सोनई येथील शेतकऱ्यांवर आली. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मोंढ्यावर रविवारी सकाळी सोनई येथील शेतकरी वसंतराव गडाख यांनी आपल्या शेतीत दीड टन टोमॅटो विक्रीसाठी आणले होते. गडाख यांना सोनई ते राहुरी या वाहतुकीसाठी २० किलो टोमॅटो … Read more

कर्जमाफीची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीकरता १० हजार कोटींचा निधी आकस्मिकता निधीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याबाबत अध्यादेश काढण्यात येणार आहे. सध्या आकस्मिकता निधीची मर्यादा १५० कोटी इतकी आहे. या मर्यादेत १० हजार कोटींची तात्पुरती वाढ करून ती आता १० हजार १५० कोटी … Read more

अहमदनगर बाजार भाव : 19 फेब्रुवारी 2020 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले बाजारभाव: पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो १०० -५००, वांगी ३०० – ८००, फ्लावर ४०० – १०००, कोबी १०० – ३००, काकडी ५०० – १०००, गवार ३५०० – ८०००, घोसाळे १००० – १२००, दोडका ८०० – २५००, कारले १८०० – २५००, भेंडी १००० – २५००, … Read more

या’ पठ्ठ्यानं चक्क महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी पारनेरमध्ये पिकवली

अहमदनगर:  अहमदनगरच्या भाळवणी गावातील राहुल गुंजाळ या तरुण शेतकऱ्याने चक्क स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आहे. परंतु, महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचे पीक नगरमध्ये कसे घेतले जाऊ शकते, असा प्रश्न अनेकांना पडला होता. १५  ते ३५ अंशापर्यंतच्या तापमान स्ट्रॉबेरीसाठी  पोषक असते. नगर परिसरात हिवाळ्यात तापमानाचा पारा १२ ते २२ अंशापर्यंत असते . त्यामुळे आपण स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी करू शकतो याचा … Read more

अहमदनगर बाजार समिती बाजारभाव 11 फेब्रुवारी 2020

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले बाजारभाव: पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो २०० -६००, वांगी ५०० – २०००, फ्लावर ५०० – १०००, कोबी २०० – ३००, काकडी ५०० – १०००, गवार ६००० – ८०००, घोसाळे १२०० – १५००, दोडका १००० – २०००, कारले १००० – २५००, भेंडी १००० – २५००, वाल ५०० – १०००, घेवडा … Read more

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती बाजारभाव 9 फेब्रुवारी 2020 

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले बाजारभाव: पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो ३०० – ५००, वांगी ५०० – १५००, फ्लावर ८००- १०००, कोबी २०० – ४००, काकडी ४०० – ८००, गवार ७००० – ९०००, घोसाळे १५०० – २०००, दोडका २००० – ३०००, कारले १००० – २५००, भेंडी २५०० – ३०००, वाल १००० – १५००, घेवडा … Read more

कांदा @ १८०० रुपये

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण होत आहे. बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर आता दोन हजारांपर्यंत आले आहेत. राहुरी बाजार समितीत शुक्रवारी कांदा लिलाव घेण्यात आले. या लिलावात एक नंबर कांद्याला सरासरी १ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. काही दिवसांपासून राहुरी बाजार समितीत कांद्याचे दर कमी होत आहेत. शुक्रवारी लिलावात एक … Read more

कांद्याच्या भावात झाली इतकी घट

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहुरी येथील बाजार समितीच्या मोंढ्यावर रविवारी एक नंबर लाल कांद्याला १९०० ते २५०० रूपये क्विंटल भाव मिळाला. शनिवारी वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर एक नंबर कांद्याला २००० ते २८०० रूपये क्विंटल भाव मिळाला होता. शनिवारच्या तुलनेत क्विंटलमागे ३०० रूपयांनी भाव उतरले. रविवारी ६ हजार २३० गोणी लाल कांद्याची आवक झाली. दोन … Read more

Budget 2020: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) लोकसभेत आर्थिक वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात २०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. यात सीतारमण यांनी शेतकऱ्यांसाठी 16 सूत्रीय कार्यक्रम जाहीर केला. मॉर्डन अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅक्टला राज्य सरकारकडून लागू करण्यात येईल. पाणी टंचाई असलेल्या 100 जिल्ह्यांचा … Read more

थंडीचा कडाका पिकांना ठरणार फायदेशीर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गेल्या दोन दिवसांपासून राहुरीच्या पूर्व भागात थंडीचा कडाका वाढल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. कारण ही थंडी गहू, हरभरा व कांदा पिकास अनुकूल असल्याने पिकांची वाढ होण्यास मदतच होईल.  राहुरीच्या पूर्व भागातील वळण, मानोरी, आरडगाव, पिंपरी, वळण, महाडूक सेंटर, मांजरी आदी गावातील लाभक्षेत्रात शेतकरी बांधवांनी यंदा आपल्या शेतात मोठ्या … Read more

तिसऱ्या जागतिक बटाटा परिषदेला प्रारंभ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम: गुजरातमधील गांधीनगर येथे तिसऱ्या जागतिक बटाटा परिषदेला मंगळवार २८ जानेवारीला सुरूवात झाली. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदीनी गुरूवारी दूरस्थ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. पंतप्रधानांनी बटाटा संशोधन, व्यापार आणि उद्योग, आणि मूल्य साखळी व्यवस्थापन या क्षेत्रातील संपूर्ण कामगिरी आणि संधींचा आढावा घेऊन दशकासाठी एक रोडमॅप तयार केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली … Read more

कांदा सडू लागलाय…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- देशात कांद्याचे भाव प्रतिकिलो १५० रुपयांपर्यंत पोहोचल्यावर सरकारने परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. मात्र, देशांतर्गत बाजारात दिलासा मिळाल्यानंतर आयात कांदा सडू लागला आहे.  मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट(जेएनपीटी)वर बाहेरून आयात केलेला सात हजार टन कांदा सडत आहे. ज्या किमतीवर कांदा आयात केला तो देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याच्या भावापेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत … Read more

महाराष्ट्र्र आत्महत्या करण्यात नंबर एक का झाला ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ”पाणी हेच हवामान आणि हवामान हेच पाणी आहे.प्रकृती आणि निर्सगाशी जोडून घेऊन पाण्याचे काम केले पाहिजे. केवळ जलसंधारण करून चालणार नाही तर जल संधारणाच्या कामानंतरचे नियोजन व व्यवस्थापन करणे गरजेचे”, असे प्रतिपादन जागतिक जलतज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांनी केले. नगर येथील जिल्हा नियोजन समिती भवनात जलसंपदा व जलसंधारण विभाग,जलसाक्षरता केंद्र … Read more

साडेपाच हजार हेक्टरवर पसरविला गाळ

नाशिक : जिल्ह्यातील ५ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रावर धरणांमधून काढण्यात आलेला गाळ पसरविण्यात आला असून, त्याचा ८ हजार ९४० शेतकऱ्यांना लाभ झाल्याचा दावा संबंधीत विभागाने केला आहे. राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाºया गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची जिल्ह्णात अंमलबजावणी करण्यात येत असून, सन २०१७ ते २०१९ या काळात या योजनेअंतर्गत एकूण १९५६ कामे हाती घेण्यात … Read more