Rice Farming: धानाच्या शेतीतुन बक्कळ पैसा कमवायचा ना..! ‘या’ पद्धतीने करा भात शेतीचे व्यवस्थापन, मिळणार लाखोंचे उत्पन्न
Rice Farming: खरीप हंगामात (Kharif Season), देशातील बहुतेक शेतकरी (Farmer) त्यांच्या शेतात भात लावतात, कारण भात पीक (Paddy Farming) पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. यावेळी भात पिकाला पुरेशा प्रमाणात पाणी मिळते. मात्र यंदा खरीप हंगामात काही ठिकाणी पाऊस (Rain) कमी झाल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत पिकावर अनेक घातक … Read more