जिल्ह्यातील फळबाग उत्पादक शेतक-यांसाठी खासदार विखे घेऊन आले खुशखबर
अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्य़ात झालेल्या वादळीवार्यांसह झालेला पाऊस, अतिवृष्टी आणि नैसर्गिक बदलांचा विपरीत परिणाम द्राक्ष आणि डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर अर्थिक नूकसान झाले होते. याच पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून … Read more