महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवा एक्सप्रेस वे ! मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, नव्या मार्गाचा शेतकऱ्यांना होणार फायदा, कसा असणार रूट ?
Maharashtra New Expressway : काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण केले. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा कालपासून सर्वसामान्यांसाठी अधिकृतरित्या खुला करण्यात आला आहे. या टप्प्याचे लोकार्पण पूर्ण झाले असल्याने आता नागरिकांना समृद्धी महामार्गाने थेट नागपूर ते मुंबई पर्यंतचा प्रवास करता येणार आहे. … Read more