Ahmednagar Politics : निलेश लंकेंमुळे अजित दादांना धक्का, काही राजकीय गणितेही बदलली

lanke pawar

Ahmednagar Politics : मागील वेळी विधानसभेला निलेश लंके यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत निवडून आले व आमदार झाले. मध्यंतरी राष्ट्रवादीत फूट पडली आणि ते अजित पवार यांच्या गटात गेले. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी ते पुन्हा शरद पवार गटात आले आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. दरम्यान तो राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केला असल्याने आता पारनेरची एक जागा … Read more

Ahmednagar News : विकृतीचा कळस, अहमदनगर हादरले ! युवकाचा खून करून शरीराचे तुकडे तुकडे करून पाटपाण्यात फेकले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील काही लोकांनी आता माणुसकीला पूर्णतः काळिमाच फसला आहे की काय असे वाटावी अशी एक घटना समोर आली आहे. एका पुरुषाचा खून करून शरीराचे तुकडे तुकडे करून पाटपाण्यात फेकले असल्याची निर्दयी घटना समोर आली आहे. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील देडगांव येथे घडली आहे. येथील पाथर्डी रस्त्यावर असणाऱ्या पाटाच्या पाण्यात … Read more

4.70 लाखाच्या ‘या’ कारवर मिळतोय तब्बल 40 हजाराचा डिस्काउंट ! ऑफर फक्त ‘इतके’ दिवस चालणार, वाचा सविस्तर

Renault Car Discount May 2024

Renault Car Discount May 2024 : तुम्हीही येत्या काही दिवसात नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास ठरणार आहे. प्रामुख्याने ज्यांना हॅचबॅक गाडी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खूपच महत्त्वाची आणि आनंदाची राहणार आहे. कारण की ग्राहकांमध्ये लोकप्रिय अशा एका स्वस्त हॅचबॅक कारवर ४०००० चा डिस्काउंट … Read more

Ahmednagar News : हळदीच्या कार्यक्रमासाठी आले, जिपचे हॅन्डल लॉक होऊन अपघात, एक ठार चौघे जखमी

apghat

Ahmednagar News : कोल्हार घोटी रस्त्यावरील राजूर जवळील केळुंगण शिवारात जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात निहाल संतोष रूपवते (वय १९, रा. अकोले) हा युवक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (१६ मे) सायंकाळी घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी : मृत तरुण निहाल हा अकोले तालुक्यातील रंधा येथे आपल्या नातेवाईकांच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी आला होता. यानंतर तो … Read more

नागपूरसहित विदर्भवासियांसाठी गुड न्यूज ! विदर्भात मान्सूनचे आगमन कधी होणार ?

Monsoon Vidarbha News

Monsoon Vidarbha News : येत्या दोन दिवसांनी अर्थातच 19 मे 2024 ला मान्सूनचे अंदमानातं आगमन होणार आहे. रविवारी अंदमानात दस्तक दिल्यानंतर मान्सून केरळात पोहोचणार आहे मग तेथून पुढे मान्सून तळ कोकणात दाखल होईल. हवामान खात्याने यंदा केरळमध्ये मान्सूनचे 31 मे च्या सुमारास आगमन होणार असे म्हटले आहे. असे झाले तर महाराष्ट्रात देखील मान्सूनचे आगमन वेळेतच … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील आणखी एका मल्टीस्टेट पतसंस्थेकडून ठेवीदारांची कोट्यावधींची फसवणूक, संचालक मंडळावर गुन्हा दाखल

fraud

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक पतसंस्थेतील विविध गैरकारभार, घोटाळे उघडकीस आले आहेत. आता अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एका मल्टीस्टेट पतसंस्थेकडून कोट्यावधींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. नगर शहरासह जिल्हाभरात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शाखा सुरु केलेल्या ध्येय मल्टीस्टेट पतसंस्थेच्या संचालक मंडळाने जिल्हा भरातील अनेक ठेवीदारांकडून ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गोळा केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी … Read more

कितीही विरोध तरी भाजप 400 पार लक्ष्य गाठणार? दिग्गज राजनीतीकार प्रशांत किशोर यांच्या विश्लेषणाने खळबळ

prashant kishor

देशभरात लोकसभा निवडणुकांचा हॅन्गओहर पाहायला मिळत आहे. एकूण सात टप्प्यांपैकी चार टप्पे झाले असून आणखी तीन टप्पे निवडणुकांचे राहिले आहेत. 20 मे रोजी यातील पाचवा टप्पा पार पडेल व यात यश मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीये. निवडणूक लागताच भाजपने 400 पारचा नारा दिला होता. त्या अनुशंघाने त्यांनी राजकीय नीती आखली होती. परंतु आता निवडणुकांच्या मध्यावर … Read more

अजितदादा गायब, भुजबळ नाराज, तटकरे-शरद पवार भेट.. राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी, पुन्हा भूकंप की दोन्ही पवारांनीच मोदींना चक्रव्यूहात अडकवलं? पहा

bhujabal

एकीकडे देशात व महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून निवडणूक अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. अद्याप तीन टप्पे निवडणुकांचे बाकी असून महायुतीचा प्रचार जोरदार सुरु आहे. हे एकीकडे सुरु असताना पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊ शकतो अशा चर्चा सुरु आहेत. त्याचे कारण असे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. मागील … Read more

फक्त करा ‘हे’ उपाय,बटाटे महिनाभर नाही होणार खराब! अशा पद्धतीने करा बटाट्यांना स्टोअर, वाचा माहिती

potato care tips

स्वयंपाक घरामधील जर आपण भाजीपाला पाहिला तर यामध्ये कांदे आणि बटाटे हे दोन्ही प्रकारचा भाजीपाला लवकर खराब होतो. कारण त्यांना मोड लवकर येतात व त्यामुळे ते खाण्यालायक राहत नाहीत. कांद्यापेक्षा जर आपण बटाटा बघितला तर बऱ्याच जणांच्या आहारातील एक आवडता खाद्यपदार्थ असून प्रत्येक घरामध्ये बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये आपल्याला बटाटा … Read more

Best Mileage Car: ‘या’ पेट्रोल कार देतात टॉप मायलेज! भारतातील ‘या’ कार आहेत मायलेजच्या बाबतीत बेस्ट

maruti celerio car

Best Mileage Car:- कुठलीही व्यक्ती जेव्हा कार खरेदी करण्याचा विचार करते तेव्हा सगळ्यात अगोदर स्वतःचा आर्थिक बजेट आणि जी कार घेणार आहात तिचा मायलेज कसा आहे याबाबतीत प्रामुख्याने विचार करूनच कार निवडली जाते. कारण उत्तम मायलेज देणारी जर कार असली तर याचा थेट परिणाम आपल्या पैशांवर होत असल्यामुळे कारचा मायलेज हा कार खरेदी करण्यामध्ये खूप … Read more

‘मुळा’त दोन महिने पुरेल एवढेच पाणी; गेल्या वर्षापेक्षा ७७९६ दलघफू कमी

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर जिल्ह्यात टंचाईच्या झळा अधिक तीव्र होतानाचे चित्र आहे, नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात मागीलवर्षी (मे २०२३) १४ हजार ६६५ दशलक्ष घनफूट पाणी होते. यंदा मात्र धरणात अवघा ६ हजार ८६९ दलघफू एकुण जलसाठा आहे. त्यापैकी उपयुक्त जलसाठा हैपाणी अवघे दोन महिने पुरेल एवढेच असल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक गडद होण्याची … Read more

तरुणाच्या खूनप्रकरणी एका आरोपीला सुनावली ७ दिवसांची पोलिस कोठडी

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील मुळा नदीपात्रातील विहिरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खून प्रकरणातील एका आरोपीला गुरुवारी राहुरी न्यायालयात उभे केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. विजय अण्णासाहेब जाधव, वय ३०, रा. आरडगाव, बिरोबानगर असे मृताचे नाव आहे. तालुक्यातील शिलेगाव येथील मुळा नदीपात्रातील विहिरीत विजय जाधव, वय ३० या तरुणाचा … Read more

स्थानिक वाहन चालकांना टोल नाक्यावर सूट नसल्याने नाराजी

Maharashtra News

Maharashtra News : आळेफाटा पुणे-नाशिक, कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर चाळकवाडी व डुंबरवाडी टोलनाक्यावर स्थानिक वाहनधारकांना सूट दिली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. स्थानिक वाहन चालकांना टोल नाक्यावर सूट दिली जात होती. मात्र, आता सर्रास टोल वसुली केली जात असल्याने स्थानिक वाहन चालकात नाराजी पसरली आहे. परिसरातील शेतकऱ्यांचा आळेफाटा, नारायणगाव, ओतूर येथे कांदा, टोमॅटो, डाळींब लिलाव पध्दतीने … Read more

कारने प्रवासाला निघाला तर ‘ही’ 5 कागदपत्रे नक्की सोबत ठेवा! नाहीतर बसेल 10 हजाराला फटका,वाचा माहिती

traffic rule

जेव्हाही आपण वाहनाने रस्त्यावर प्रवास करतो तेव्हा आपल्याला प्रवास करत असताना वाहतुकीचे नियम पाळणे खूप गरजेचे असते. अशा पद्धतीचे नियम पाळणे हे कायदेशीर दृष्टिकोनातूनच नाही तर  स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाचे हिताचे देखील आहे. या व्यतिरिक्त जेव्हा आपण वाहनाने किंवा आपल्या कारने प्रवास करत असाल तर वाहतुकीचे नियम पाळणे जितके गरजेचे आहे तितकेच कायदेशीर दृष्ट्या महत्त्वाची … Read more

सोन्याची खरेदी करा परंतु ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर होईल फसवणूक आणि पैसेही जातील वाया! जाणून घ्या माहिती

gold

सोन्याची खरेदी करण्याला भारतामध्ये अगदी खूप वर्षापासून मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. सोन्याची खरेदी प्रामुख्याने दागिने बनवणे तसेच गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यासोबतच घरामध्ये जर लग्नकार्य इत्यादी समारंभ असेल तर लग्नसराईच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करण्याचा ट्रेंड आपल्याला दिसून येतो. सध्या जर आपण सोन्याचे दर पाहिले तर अत्यंत उच्चांकी पातळीवर असून तरी देखील … Read more

Ahmednagar News : कुकडी आवर्तनाने मारले, अवकाळीने तारले ! पावसाने फळबागा, पिके तरली..

Maharashtra Rain

Ahmednagar News  : श्रीगोंदे तालुक्यातील शेती पूर्णपणे कुकडीच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु नेते मंडळींची उदासीनता, कुकडी प्रकल्प अधिकाऱ्यांचा नियोजनातील हलगर्जीपणा, आवर्तन काळात राजकीय नेत्यांचा होणारा हस्तक्षेप, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदारांसह समितीच्या सदस्यांचे मौन बाळगणे यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांवर कुकडीच्या पाण्याबाबत नेहमीच अन्याय होतो. काही दिवसांपूर्वीच सुटलेल्या आवर्तनात फक्त सहा दिवसच पाणी श्रीगोंद्याच्या वाट्याला आल्यामुळे … Read more

‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करा आणि वृद्धापकाळात स्वतःजवळ भरपूर पैसा ठेवा! म्हातारपण जाईल आरामात

investment scheme

जीवन जगताना वृद्धापकाळ म्हणजेच म्हातारपण हा कालावधी काहीसा संवेदनशील आणि तितकाच महत्त्वाचा असतो. कारण या टप्प्यामध्ये व्यक्तीचे शरीर थकलेले असते व त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचा कामधंदा होत नाही व त्यासोबतच या वयामध्ये अनेक शारीरिक व्याधींनी देखील व्यक्ती ग्रासले जाते. त्यामुळे अशा या वयाच्या टप्प्यात व्यक्ती पैशांच्या बाबतीत कोणावर अवलंबून राहू नये याकरिता आतापासूनच पैशांची योग्य ठिकाणी … Read more

Ahmednagar Breaking : गोठ्यात करंट शिरून ९ म्हशींचा मृत्यू, पत्नीही टाकत होती चारा.. शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर सगळं संपलं..

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. म्हशींच्या धारी व इतर कामे उरकून शेतकरी कुटुंब बाहेर बसले. शेतकऱ्याची पत्नी मात्र गोठ्यात बांधलेल्या म्हशींना पाणी पाजून शेजारीच असलेल्या कडबाकुट्टीतील चारा टाकत होत्या. तितक्यात घराच्या विद्युत मीटरची वायर तुटून तिचा स्पर्श पत्र्याच्या गोठ्याला झाला. क्षणातच गोठ्यातील नऊ म्हशींचा विजेच्या झटक्याने जागीच … Read more