Ahmednagar News : अहमदनगरकरांनो सावधान ! वाढत्या उन्हामुळे वाढतोय उष्माघाताचा धोका, जिल्हाभरात उष्माघात कक्ष सुरू, अशी’ घ्या स्वतःची काळजी
Ahmednagar News : तापमानात आता वाढ होत आहे. उन्हाची काहिली वाढली आहे. अहमदनगरचे तापमान ३८ ते ४० अंशावर गेले आहे. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले, तीव्रता वाढली आहे. उष्णतेच्या झळा जर वाढल्या तर शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रियेवर त्याचा दुष्परिणाम होत असतो. शरीराचे तापमान नियंत्रणात राहिले नाही तर आरोग्यावर फार वाईट परिणाम होत असतात. उन्हाचा कडाका वाढत असल्याने … Read more












