Ahmednagar News : लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, नऊ जखमी
अहमदनगर : लग्नाचे वऱ्हाड घेऊन माघारी परतत असताना या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ९ जण जखमी झाले आहेत. वऱ्हाडाची जीप व ऊस वाहतूक करणाऱ्या पिकअपचा हा अपघात छत्रपती संभाजीनगर – अहमदनगर महामार्गावरील इसारवाडी येथे झाला. हा अपघात शनिवारी (१६ मार्च) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. अपघातानंतर दोन्ही वाहनांचा पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचे पाहायला … Read more