Ahmednagar News : अर्बन बँक घोटाळा प्रकरणी सीए विजय मर्दा परदेशात पळण्याच्या तयारीत? ‘लूक आउट’ नोटीस जारी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नगर अर्बन बँक घोटाळा हा संपूर्ण राज्यात गाजलेला घोटाळा आहे. याप्रकरणी अनेकांना अटक देखील झालेली आहे. आता या प्रकरणी आणखी एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. बहुचर्चित नगर अर्बन बँक घोटाळ्यामधील संशयित आरोपी सीए विजयकुमार मर्दा हा पसार झाला आहे. तो परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात ‘लुक … Read more

Ahmednagar News : कारचा अपघात, निवृत्त शिक्षकाचा जागीच मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : अपघातांची मालिका सुरु असतानाच आता आणखी एक अपघाताचे वृत्त अहमदनगर मधून आले आहे. कार दुचाकीच्या भीषण अपघातात निवृत्त शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावरील लोखंडी फॉल येथे भरघाव कारने जोराची धडक दिल्याने सेवानिवृत्त शिक्षकाचा झाल्याची मृत्यू घटना काल सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली. नेवासा तालुक्यातील पाचेगाव (कारवाडी) येथील भारत सर्व सेवा … Read more

आरोपींना पोलिसांनी शहरातून पायी फिरवले

Ahmednagar News

Ahmednagar News : अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात जेरबंद केलेल्या आरोपींना राहुरी पोलिसांनी गुरुवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी शहरातून पायी फिरवले आहे. महाविद्यालय व विद्यालय परिसरात आरोपींना पायी फिरवल्याने गुन्हेगारी वृत्तींना चांगलाच धाक बसणार आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरीचा पदभार घेतल्यापासून राहुरी पोलीस ठाणे हद्दीतून अपहरण झालेल्या … Read more

Ahmednagar Politics : कांदा निर्यातबंदी..महानंद दूधसंघ..महसूलचे उत्पन्न..! आ. बाळासाहेब थोरातांनी सगळंच बाहेर काढलं

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : कांदा निर्यातबंदी उठवल्याचा श्रेयवाद भाजपामध्ये उफाळला आहे. परंतु ही सर्व बनवाबनवी आहे, भाजपच्या धोरणात्मक बनवाबनवीचाच हा एक भाग आहे. मुळात ही बंदी लागू कशासाठी केली होती? ज्यावेळेस भाववाढ झाली, त्याचवेळी निर्यातबंदी लागू केल्याने भाव कोसळले. आता नवे पीक येताना निर्यातबंदी उठवली जात आहे, शेतकऱ्याच्या कांद्याला परत कवडीमोल भाव प्राप्त होत असल्याचा आरोप … Read more

राहाता बाजार समितीसमोर महाविकास आघाडीचा रास्तारोको

Ahmednagar News

Ahmednagar News : कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेऊन निर्यात तात्काळ सुरू करावी, भाव पडल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने अनुदान द्यावे, सोयाबीन व अन्य शेतमालाची आयात बंद करून निर्यातीस कोणतेही प्रतिबंध घालू नये, सर्व पिकांचे हमीभाव खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे, या मागण्यांसाठी राहाता तालुका शेतकरी, महाविकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

डॉ. तनपुरे भाडेतत्त्वावर देण्याच्या हालचालीला ब्रेक

Ahmednagar News

Ahmednagar News : डॉ तनपुरे साखर कारखाना चालविण्यास देण्यासाठी जिल्हा बँकेने जो निर्णय घेतला होता त्यासाठी आज एकच निविदा आल्याने डॉ तनपुरे कारखाना भाडे तत्वावर चालवायला देण्याच्या हालचालींना ब्रेक लागला आहे. कारखान्याचे आजचे मरण उद्यावर गेले आहे. प्रशासकांनी तातडीने निवडणूक लावण्याची मागणी करण्यात आली आहे. डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवायला … Read more

कांदा आवकबाबत नगर राज्यात अव्वल..! चार देशांना लवकरच होणार कांदा निर्यात

Onion News

Onion News : कांदा निर्यातीची बंदी उठवण्याची मागणी सत्ताधारी त्याचबरोबर विरोधकांकडून जोरदाररीत्या झाल्याने केंद्र सरकारने २० फेब्रुवारी रोजी महत्त्वाची घोषणा केली. बांगलादेश, मॉरिशस, बहरिन व भूतान या चार देशांना ३१ मार्चपर्यंत ५४ हजार ७६० मेट्रीक टन कांदा व्यापाऱ्यांमार्फत निर्यात करण्याचा निर्णय झाल्याने शेतकरी वर्गाला तूर्त दिलासा मिळाला आहे. याच अनुषंगाने नगरच्या कृषी उत्पन्न मार्केट कमिटीने … Read more

चिंताजनक ! मराठवाड्यातील ‘या’ मोठ्या धरणात फक्त 28.34% पाण्याचा साठा, तुमचे धरण किती भरले आहे? पहा…

Maharashtra Dam Storage

Maharashtra Dam Storage : गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला. जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात कमालीची दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. कमी पावसामुळे पावसाळी काळात राज्यातील बरीच धरणे पूर्ण क्षमतेने भरले नाही. यामुळे ऐन हिवाळ्यातच आता राज्यातील काही धरणांनी … Read more

आता सेट टॉप बॉक्सची गरज नाही..! Jio Airfiber मोफत इन्स्टॉल करा आणि मिळवा अनलिमिटेड डेटा, OTT अँप्लिकेशन अन 550 TV चॅनेल्स, पहा डिटेल्स

Jio Airfiber Recharge

Jio Airfiber Recharge : रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाची रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे करोडो कस्टमर आहेत. कंपनी आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देत आहेत. कंपनीकडून ब्रॉडबँडसाठी जिओ एअर फाइबर लॉन्च करण्यात आले आहे. जर तुम्ही ही अनलिमिटेड इंटरनेट साठी ब्रॉडबँड घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी हा पर्याय फायदेशीर ठरणार … Read more

पंचायत समितीच्या कनिष्ठ लिपिकाची निर्घृण हत्या ! बंद पडलेल्या कंपनीच्या रूममध्ये आढळला मृतदेह, घटनेने संपूर्ण अहमदनगर हादरलं

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात ख्यातनाम आहे. जिल्ह्याने सहकार क्षेत्रात मोठी दमदार कामगिरी केलेली आहे. सहकार क्षेत्राला जिल्ह्याने खऱ्या अर्थाने नवी दिशा दाखवली आहे. मात्र अलीकडे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दिवसाढवळ्या अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये हाणामारी, कोयता हल्ला, गोळीबारी अशा गुन्हेगारीच्या घटना … Read more

उबाठा शिवसेनेला राजीनामा देताच बबनराव घोलप यांचे राजकीय भवितव्य धोक्यात… कारण काय ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. यामुळे सध्या राजकीय माहोल पूर्णपणे तापलेला आहे. विविध राजकीय घडामोडी राज्याच्या राजकीय वर्तुळात घडत आहेत. राज्यातील काही नेत्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोडीशी वेगळी भूमिका देखील घेतली आहे. यामध्ये बबनराव घोलप यांचा देखील समावेश होतो. बबनराव घोलप यांनी उबाठा शिवसेना पक्षाला नुकताच जय महाराष्ट्र केला … Read more

Ahmednagar News : कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांसाठी कोट्यवधींचा निधी, ‘या’ गावांमध्ये होणार बंधारे, आ. निलेश लंके यांच्या पाठपुराव्यास यश

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर नगर मतदार संघातील विविध गावांमध्ये कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यासाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून १२ कोटी ८५ लाख ५६ हजार ७०३ रूपयांच्या खर्चाच्या योजनांना प्रशासकिय मान्यता देण्यात अली आहे. अशी माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. यापूर्वीही याच महिन्यात ११ गावांत कोल्हापूर पध्दतीसह बंधारे बांधण्यासाठी १२ कोटी ९२ लाख १६ हजार ४६८ रूपयांचा … Read more

गावात डरकाळ्या फोडू नका, शेतकऱ्यांसाठी आवाज उठवा ! विखे पिता-पुत्रावर महिला सरपंचाचा घणाघात

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले होते. परंतु निर्यातबंदी निर्णयावरून संभ्रम निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्ष देखील आक्रमक झाले आहेत. निर्यातबंदीचा हा निर्णय फसवा असून कांद्यावरील निर्यात बंदी पूर्णत: उठवली पाहिजे अशी मागणी करत महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. राहाता कृषी उत्पन्न बाजार … Read more

अहमदनगर शहरासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर :खा डॉ सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर विकास विभागाच्या खात्यातून “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद” या योजनेअंतर्गत अहमदनगर महानगरपालिका करिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्या असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितली. अहमदनगर महापालिका क्षेत्राचा विकास … Read more

आनंदाचा शिधा वाटपात तक्रार नको, योग्य नियोजन करावे : आ. काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : महायुती शासनाकडून शिवजयंती निमित्त देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ प्रत्येक रेशन कार्ड धारकांना मिळण्यासाठी व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणाऱ्या मोफत साडी वाटपाचे योग्य नियोजन करा, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना दिल्या आहेत. कोपरगावात ११८०० लाभार्थ्यांना मिळणार शिवजयंतीला आनंद शिधा आणि साडीचा लाभ वर्षभर विविध सणानिमित्त स्वस्त धान्य, रेशन … Read more

शनिदेवाची 17 मार्च पर्यंतची अस्त स्थिती ‘या’ 3 राशींना ठरेल नुकसानदायक! वाचा यात आहे का तुमची राशी?

saturn

ज्योतिष शास्त्रानुसार पाहिले तर प्रत्येक ग्रह काही ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतात.या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा चांगला किंवा वाईट परिणाम हा संपूर्ण बारा राशींवर होताना आपल्याला दिसून येत असतो. एवढेच नाही तर या राशी परिवर्तनामुळे अनेक राजयोग देखील तयार होता व याचा देखील चांगला किंवा वाईट परिणाम हा राशींवर होतो. अगदी याच मुद्द्याला धरून जर … Read more

Ahmednagar politics : दोनदा भेटले मग चर्चा नेमकी कशाची केली? कांदा प्रश्नावरून आ. राम शिंदेंनी खा. विखेंविषयी व्यक्त केली ‘ही’ शंका

Ahmednagar politics

Ahmednagar politics : सध्या कांदा निर्यात बंदी वरून जिल्ह्यात वातावरण चांगलेच गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या केंद्रीय मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठविल्याच्या निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. खा. सुजय विखे यांनी एकदा व त्यानंतर विखे पितापुत्र यांनी एकदा अशा दोन भेटी कांदा प्रश्नी केंद्रीय मंत्री … Read more

Vikram Solar: घरावर विक्रमची सोलर सिस्टम बसवा आणि दीर्घकाळ फायदा मिळवा! वाचा या सोलर सिस्टमची किंमत आणि मिळणारी सबसिडी

vikram solar system

Vikram Solar:- सध्या सौर ऊर्जा वापराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येत असून याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान देखील देण्यात येत आहे. सौर ऊर्जा ही काळाची गरज असून येणाऱ्या कालावधीमध्ये सौर ऊर्जा वापराशिवाय पर्याय नाही. शेतामध्ये देखील शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे इलेक्ट्रिक पंप बसवता यावेत याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान कुसुम योजनेसारखी … Read more