Gudi Padwa 2025 : गुढी उभारण्याचा मुहूर्त काय आहे जाणून घ्या महत्वाची अपडेट

Gudi Padwa 2025 : येत्या रविवारी, ३० मार्च रोजी गुढीपाडवा साजरा होणार आहे. या दिवशी सूर्योदयापासून दुपारी १ वाजेपर्यंत गुढी उभारावी आणि सूर्यास्तापूर्वी ती उतरवावी, अशी माहिती ठाण्याचे ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असून, यंदा शालिवाहन शक १९४७ मधील विश्वावसू नाम संवत्सराचा प्रारंभ … Read more

आईच्या मदतीने पतीचा खून ! अहिल्यानगर जिल्ह्यातील खळबळजनक घटनेत नातवाच्या तोंडून बाहेर आलं सत्य

श्रीरामपूर शहरात एक धक्कादायक गुन्हा उघडकीस आला आहे, जिथे पती-पत्नीमधील किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात झाले. पतीने पत्नीला माहेरी जाऊ न देता नगरमध्ये मुलांसह राहण्याचा आग्रह धरल्याने दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. या वादातून पत्नीने आपल्या आईच्या सहाय्याने पतीवर हल्ला करून त्याचा गळा दाबून खून केल्याचा संशय आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी मृत तरुणाच्या पत्नी … Read more

अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा, आमदार आशुतोष काळे यांची मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदी निवड

कोपरगाव- आमदार आशुतोष काळे यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे. शासनाने विधान मंडळाच्या वेगवेगळ्या समित्या जाहीर केल्या आणि त्यांचे अध्यक्षही निश्चित केले. यात मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी काळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मराठी भाषा समिती ही महाराष्ट्र सरकारचं एक महत्त्वाचं अंग आहे. मराठी भाषेचा विकास व्हावा आणि तिचा योग्य … Read more

शून्य टक्के व्याजदराच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून सहा टक्के व्याजदराने पीक कर्ज वसुली

राजूर- राजूर परिसरात शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजी पसरली आहे. वातावरणातले बदल, अतिवृष्टीचा त्रास आणि सतत बदलणारं हवामान यामुळे शेतकरी आधीच हैराण आहेत. त्यातच सेवा सहकारी सोसायट्या शून्य टक्के व्याजाचं कर्ज देण्याऐवजी सहा टक्के व्याजाने पीक कर्जाची वसुली करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढलाय आणि त्यांनी आता व्याज घेऊच नये, अशी मागणी लावून धरली आहे. विधानसभा निवडणुकीच्या … Read more

मराठ्यांच्या शेवटच्या लढाईचा साक्षीदार असलेल्या जिल्ह्यातील ‘त्या’ किल्ल्याचे लवकरच भाग्य उजळणार!

अहिल्यानगर : आजही जिल्ह्यात इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आढळून येतात. यात मराठ्यांच्या पराक्रमाची देखील साक्ष देणारी अनेक ठिकाणे आहेत. यात जामखेड तालुक्यातील खर्डा येथील किल्ला. हा किल्ला म्हणजे मराठ्यांच्या शेवटच्या लढाईचा साक्षीदार मानतात त्यामुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व आहे. मात्र सध्या त्याची दुरुस्ती अभावी पडझड सुरू झाली आहे. मात्र या ऐतिहासिक वारसा जपला जावा व आपल्या … Read more

महाराष्ट्रात तयार होणार नवा महामार्ग, मुंबईहून गोवा आणि पुण्याला जाणे होणार सोपे ! 4,500 कोटींचा प्रकल्प कसा राहणार ?

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : मुंबई आणि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठमोठे रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहे. मुंबईतील वाहतूक सुधारण्यासाठी आणि प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी केंद्र सरकारने असाच एक रस्ते विकासाचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) परिसरातील पागोटे ते चौकदरम्यान नवीन सहापदरी महामार्ग तयार होणार आहे. … Read more

यालाच म्हणतात आगीतून निघून फुपाट्यात पडणे: जामिनावर बाहेर आला मात्र लगेच गावठी कट्टा दाखवून दहशत केल्याप्रकरणी उचलला !

अहिल्यानगर : अगोदरच एका खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. मात्र काही काळाने त्याला जमीन मिळाला अन तो जेलमधून बाहेर पडला. परंतु बाहेर पडताच परत गावठी कट्ट्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करत असतानाच पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आता त्याची आगीतून निघाला अन फुपाट्यात पडला अशी अवस्था झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, … Read more

नेवासा तालुक्यात घराला आग लागून गॅस टाकीचा स्फोट, वृद्धेचा संसार उघड्यावर

नेवासा- तालुक्यातील भानसहिवरा गावात मारुती तळे वस्तीवर एक धक्कादायक घटना घडली. २५ मार्चला रात्री ८:३० वाजता घरी कोणीही नसताना अचानक आग लागली आणि गॅस टाकीचा स्फोट झाला. या घटनेत मोठं नुकसान झालं, ज्यामुळे ७७ वर्षीय द्वारकाबाई भणगे यांचा संसार उघड्यावर पडला. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या वृद्ध महिलेची ही आपत्ती पाहून गावकऱ्यांनाही धक्का बसला आहे. … Read more

शनिशिंगणापुरात शनि अमावास्येनिमित्त भाविकांसाठी देवस्थानाने केली विशेष सोय, नेमके कसे असणार आयोजन? वाचा सविस्तर!

सोनई- शनि अमावास्या आणि गुढी पाडवा यानिमित्त शनिशिंगणापुरात मोठी यात्रा भरते. या काळात राज्यभरातून लाखो भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी येतात.यंदा उन्हाळा चांगलाच तापलाय, त्यामुळे भाविकांची कोणतीही अडचण होऊ नये म्हणून खास नियोजन केलं जातंय. उद्या, शनिवारी २९ मार्चला शनि अमावास्या आहे. या पार्श्वभूमीवर शनैश्वर देवस्थान आणि प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी विशेष तयारी केली आहे. शनिशिंगणापूरला येणाऱ्या तिन्ही … Read more

अहिल्यानगरमध्ये या ठिकाणी सुरू झालेल्या म्हशींच्या बाजारात पहिल्याच दिवशी २० लाखांची उलाढाल

लोणी- लोणी इथं राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीने एक नवं पाऊल उचललं आणि म्हशींचा बाजार सुरू केला. मंगळवारी, २५ मार्चला हा बाजार पहिल्यांदा भरला आणि पहिल्याच दिवशी तब्बल २० लाखांची उलाढाल झाली. विशेष म्हणजे या बाजारातला पहिला व्यवहारच २ लाख ७० हजारांचा झाला. शेतकऱ्यांना आपल्या पशुधनासाठी योग्य भाव मिळावा, हा या बाजारामागचा मुख्य उद्देश आहे. … Read more

महाराष्ट्र केसरी किताबासाठी शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज पाटील यांनी ताकद दाखवत पुढच्या फेरीत मारली धडक

कर्जत- कर्जत इथं सुरू असलेल्या ६६व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा दुसरा दिवसही खूपच रंगतदार ठरला. संत सद्‌गुरु गोदड महाराज क्रीडानगरीत झालेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी ६१ किलो आणि ८६ ते १२५ किलो वजनी गटात माती आणि गादी अशा दोन्ही विभागांत साखळी सामने झाले. या सामन्यांमधूनच महाराष्ट्र केसरीचा किताब कोणाला मिळणार हे ठरणार आहे. या लढतीत … Read more

पुण्यातील ‘या’ भागात तयार होतोय आणखी एक दुमजली उड्डाणपुल ! पुढील एका महिन्यात सुरू होणार वाहतुक

Pune News

Pune News : पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात केल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. मोठमोठे महामार्ग, उड्डाणपूल, बोगदा प्रकल्प अशी असंख्य कामे पूर्ण करण्यात आली आहेत आणि अजूनही काही कामे सुरू आहेत. पुण्यात गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाने एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य … Read more

अहिल्यानगरमध्ये चारचाकी गाडीने घेतला पेट, तरूण थोडक्यात बचावला

अहिल्यानगर- अहिल्यानगरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे अपघातानंतर चारचाकी गाडीला आग लागली आणि चालकाने आपला जीव वाचवला. रस्त्यावर घडणाऱ्या अपघातांच्या अनेक घटना आपण ऐकतो, पण अशी घटना जिथे गाडी खड्ड्यात पडून पेट घेते, ती खूपच दुर्मिळ आणि भीतीदायक आहे. ही घटना गुरुवारी, २७ मार्च २०२५ रोजी नगर-पुणे रस्त्यावर चास शिवारात घडली. या अपघातात … Read more

अहिल्यानगरसह ‘या’ तालुक्याच्या सीमा पेटल्या ! मोठी वनसंपदा नष्ट: राहुरी तालुक्यातील संपूर्ण डोंगर खाक

अहिल्यानगर, राहुरी व नेवासा तालुक्याची सीमा इमामपूर घाट परिसरात आहे. या सीमेवर मोठी वनसंपदा पहावयास मिळते. खोसपुरी, गुंजाळे, इमामपूर, पांढरीपुल या हद्दीतील वनसंपदेला गुरुवारी लागलेल्या वणव्यात मोठी हानी पोहोचली आहे. आर्मीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहे तर वन विभागाच्या क्षेत्रालाही मोठी हानी बसल्याचे पहावयास मिळाले. दिवसभर वणवा भडकत होता. रात्री उशिरापर्यंत वणव्याने रौद्ररूप … Read more

‘हे’ आहे महाराष्ट्रातील असं अद्भुत गाव जिथे माणसांपेक्षा मोरांची संख्या जास्त, पावला-पावलांवर दिसतात मोर !

Maharashtra Favorite Tourist Spot

Maharashtra Favorite Tourist Spot : महाराष्ट्राला लाभलेलं नैसर्गिक सौंदर्य जगभरातील पर्यटकांना भुरळ घालत आहे. महाराष्ट्र एक्सप्लोर करण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने विदेशी पर्यटक आपल्या मराठी मातीत पाऊल टाकतात. महाराष्ट्रात फिरण्यासारखी असंख्य डेस्टिनेशन आपल्याला पाहायला मिळतील. यातील काही डेस्टिनेशन हे विशिष्ट कारणांनी प्रसिद्ध आहेत. राज्यातील असंच एक सुंदर डेस्टिनेशन आहे मोरांची चिंचोली. मोरांची चिंचोली हे गाव महाराष्ट्रातील … Read more

Ahilyanagar Report : श्रीगोंद्याच्या राजकारणात मोठा भूकंप ! ‘भाऊ’ एकत्र? की ‘वाद’ कायम ? नवा ट्विस्ट

Ahilyanagar Report : राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो, किंवा कुणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो… हे ऐकलंय ना..? नक्कीच ऐकलं असेल. राजकीय बातम्या, लेख, स्तंभ किंवा थेट राजकीय पुस्तकात हा डायलाँग कुठे ना कुठे दिसतोच… या वाक्याची उदाहरणं सर्वात जास्त वेळा अहिल्यानगर जिल्ह्यात दिसतात. कधी विखे- शिंदे वाद होतो. तो मिटतो. कधी भाजपचे पराभूत आमदार … Read more

Mahindra Thar Roxx खरेदी करण्यासाठी 2 लाख डाउनपेमेंट केल्यास किती रुपयांचा EMI भरावा लागणार? पहा…

Mahindra Thar Roxx

Mahindra Thar Roxx : तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. विशेषता ज्यांना महिंद्रा अँड महिंद्रा या लोकप्रिय स्वदेशी कंपनीची महिंद्रा थार रॉक्स खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी विशेष फायद्याची ठरणार आहे. खरेतर, महिंद्रा कंपनीची ही गाडी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय एसयूव्हींपैकी एक आहे आणि बाजारात तिची … Read more

अहिल्यानगरमध्ये संतप्त शेतकरी रस्त्यावर ; शिर्डी-हैदराबाद राज्यमार्ग अडवला

जामखेड तालुक्यातील खैरी मध्यम प्रकल्पातील वीज जोडणी तोडल्यामुळे उसाचे पीक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. गुरुवारी (दि. २७ मार्च) रोजी खर्डा बस स्थानकासमोर शिर्डी – हैदराबाद राज्य मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले. याप्रसंगी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे म्हणाले की, जोपर्यंत खैरी मध्यम … Read more