अहिल्यानगर इकडे लक्ष द्या ! आजारात उपचारासाठी मोजावे लागतील लाखो रुपये!
अहिल्यानगर : कोणत्याही रुग्णाला उपचारांअभावी जीव गमवावा लागू नये, या उद्देशाने केंद्र सरकारने ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळण्याची हमी देण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी ४१ लाख ६५ हजार नागरिकांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत १७ लाख … Read more