छताला दोरीने गळफास घेऊन त्याने जीवन संपवले …
अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-कोपरगाव तालुक्यातील हनुमाननगरमधील तरुणाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. सागर राजू पाटील (वय २२) असे त्याचे नाव आहे. राहत्या घराच्या छताला दोरीने गळफास घेऊन त्याने जीवन संपवले. शेजारी राहणाऱ्या आकाश राजू मोरे यांनी शहर पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. सागर गवंडी … Read more