महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव घरभाडे भत्ता….

7th Pay Commission HRA News

7th Pay Commission HRA News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी फडणवीस सरकारने राज्यातील सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय 2025 मध्ये घेण्यात आला असला तरी देखील ही वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेली आहे. … Read more

Mauli Gavane Murder : माझ्या लेकराने असा काय गुन्हा केला होतो कि, त्याची निघृण हत्या केली ?

Mauli Gavane Murder News : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे – तुटलेल्या अवस्थेत विहिरीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पाच दिवसानंतर १५ मार्च रोजी पटली. दाणेवाडी गावातील दुसऱ्या – विहिरीत पोत्यात शरीराचे इतर – अवयव सापडले. ते अवयव माऊली सतीश गव्हाणे याचे आसल्याचा दुजोरा मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी दिला. परंतु बेलवंडी पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही. माऊलीच्या कानातील … Read more

8th Pay Commission लागू झाल्यानंतर हवालदाराला मिळणार 62 हजार पगार ! लिपिक आणि शिपायाचा पगार किती राहणार ? पहा….

8th Pay Commission

8th Pay Commission : तारीख 17 जानेवारी 2025, याच दिवशी केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला, या दिवशी केंद्र सरकारने 8 व्या वेतन आयोगाला मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली असली तरी देखील अजून याची समिती काही स्थापित झालेली नाही. पण, लवकरच या समितीची स्थापना होणार … Read more

पुण्यातील बस प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! सुरू झाली नवीन बस सेवा

Pune Bus Service

Pune Bus Service : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पी एम पी एल च्या बसेस सुरु आहेत. ज्याप्रमाणे मुंबईमध्ये सुरू असणारे लोकल देतील लाईफ लाईन आहे त्याचप्रमाणे पीएमपीएलच्या बसेस देखील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील लोकांसाठी लाईफ लाईनचे काम करतात. या बसेसमुळे शहरातील प्रवासा चांगला वेगवान झाला आहे. दरम्यान शहरातील बस प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी … Read more

Mumbai-Goa Expressway | मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी !

Mumbai Goa Expressway

Mumbai Goa Expressway : गेले दोन दिवस देशात सर्वत्र होळीचा सण साजरा करण्यात आला. होळी सणाच्या निमित्ताने देशभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. होळी आणि शिमग्याचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. दरम्यान जर तुम्हीही कोकणात प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार … Read more

समृद्धी महामार्गापेक्षा अधिक लांबीचा इंदूर-हैदराबाद Expressway महाराष्ट्रातील ‘या’ गावांमधून जाणार ! पहा सम्पूर्ण रूट

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला येत्या काही दिवसांनी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याची भेट मिळणार आहे. 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गाचा सध्या 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरू आहे. समृद्धी महामार्ग हा नागपूर ते मुंबई दरम्यान विकसित केला जात असून सध्या या महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा 625 km लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरू असून इगतपुरी ते … Read more

मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, Missing Link प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! प्रकल्पाचा फायदा नेमका काय?

Mumbai Pune Expressway Missing Link

Mumbai Pune Expressway Missing Link : मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या नेहमीच फार अधिक राहते. या मार्गावर दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील फारच उल्लेख नाही आहे. मात्र रस्ते मार्गाने या दोन्ही शहरा दरम्यान जर प्रवास करायचा असेल तर सध्या फक्त आणि फक्त मुंबई पुणे एक्सप्रेस वे चा पर्याय प्रवाशांपुढे उभा आहे. पण या … Read more

माफीयाराजला पाठबळ.. ठेकेदारी पोसली..! संगमनेरात जुंपली, आ. खताळ यांनी आता थोरातांच सगळंच काढलं

Sangamner MLA Amol Khatal News

ठेकेदारी संस्‍कृती आणि माफीयाराजला पाठबळ देणाऱ्यांनी चाळीस वर्षात जनतेच्‍या प्रश्‍नांची उत्तरे दिली नाहीत. त्‍यांच्‍या प्रश्‍नांची उत्‍तर फक्‍त ठेकेदारी मध्‍येच गुंतलेली होती. वर्षानुवर्षे या तालुक्‍याचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. आता कुठेतरी तालुक्‍याला स्‍वातंत्र्य मिळालेले आहे. जनता मोकळा श्‍वास घेवू लागली आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्‍या बैठकीवर टिका करण्‍यापेक्षा चाळीस वर्ष आपण काय केले याचे आत्‍मपरिक्षण करा, नव्‍या विकास प्रक्रीयेत … Read more

आमदार साहेब विखेंची गुलामी करण्यापेक्षा संगमनेरच्या हिताचा विचार करा

तळहाताच्या फोडाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 40 वर्ष संगमनेर तालुक्याला सांभाळलेले आहे, म्हणूनच महाराष्ट्राच्या विकसित तालुक्यांमध्ये संगमनेरची गणना होते. अवघ्या तीन महिन्यात पालकमंत्र्यांच्या हातचे बाहुले झालेल्या आ. अमोल खताळ यांनी आपण विखे यांना नाही तर संगमनेरकरांना बांधील आहोत याचे भान बाळगले पाहिजे. वीज प्रश्नाच्या संदर्भाने साधे नियोजन ज्यांना करता येत नाही, त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर … Read more

लोकांचे प्रश्न, थेट कारवाई ! डॉ. सुजय विखे पाटील यांच्या जनता दरबारात काय झाले ?

अहिल्यानगर येथे जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी व त्यांच्या तक्रारींवर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान, जिल्ह्यातील असंख्य नागरिकांनी हजेरी लावून आपल्या विविध समस्यांची मांडणी केली. जनता दरबारात विविध सामाजिक, शासकीय आणि वैयक्तिक समस्या नागरिकांनी मांडल्या. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शैक्षणिक अडचणी तसेच प्रशासनासमोरील … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘त्या’ मस्जिदजवळ ‘राडा’ ! थेट हत्याराने मारहाण

crime

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एका मस्जिदजवळ ही घटना घडली. मस्जिदमध्ये चेष्टा मस्करी करु नका असे म्हटल्याचा राग येऊन सहा जणांच्या टोळक्याने तरुणास शिवीगाळ केली. तसेच दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी व धारदार वस्तूने डोक्यात मारहाण केली. ही घटना मुकुंदनगर येथील गौसिया मस्जिदजवळ घडली. या बाबत नाजीम मोहंमदअली शेख (वय ३२, … Read more

प्रवाशांनो फक्त काही तास थांबा, ‘या’ रेल्वे मार्गावर धावणार नवीन Railway गाडी, राज्यातील 17 महत्त्वाच्या शहरांमधील नागरिकांना मिळणार फायदा

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातून लवकरच एक विशेष एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. या ट्रेनचा राज्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता मडगाव-एलटीटी दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार असून ही गाडी उद्या अर्थात 16 मार्च 2025 पासून सुरु होणार असल्याची माहिती … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील तो मृतदेह माऊलीचाच ! वारकरी संप्रदायातील १९ वर्षीय युवकाचा निर्घृण कोणी केला ?

श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे आढळलेल्या मृतदेहाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली असून हा मृतदेह माऊली गव्हाणे ह्या तरुणाचाच असल्याची ओळख आईने दिलेल्या माहितीवरून झाली आहे. माऊली सतीश गव्हाणे या तरुणाचा अत्यंत क्रूरपणे खून करून त्याचे शरीर तुकडे-तुकडे करण्यात आले असून. या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना अद्याप कोणताही ठोस पुरावा … Read more

मुंबईहुन ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! राज्यातील 5 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर

Mumbai Railway News

Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबईमधील सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. यामुळे मुंबईमधील रेल्वे प्रवाशांना गर्दीच्या काळातही मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे कडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रीवा दरम्यान … Read more

शालेय विधार्थी आणि पालक इकडे लक्ष द्या ! पुढील वर्षीच्या शैक्षणिक वर्षात झाला ‘हा’ बदल

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात शालेय शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी वार्षिक परीक्षा साधारणतः एप्रिलच्या मध्यापर्यंत होत असत. मात्र, नव्या नियमानुसार परीक्षा मार्चपर्यंत पूर्ण करून एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार आहे. स्वतः राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याबाबत माहिती … Read more

इंडसइंड बँकेतील ठेवीदारांचे पैसे बुडणार का ? बँकेतील जमा रक्कम सुरक्षित आहे का ? RBI ने दिली मोठी माहिती

IndusInd Bank News

IndusInd Bank News : गेल्या काही वर्षांमध्ये देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशातील अनेक बँकांवर कठोर कारवाई केली आहे. आरबीआयने देशातील काही बँकांचे लायसन्स रद्द केले आहे तर काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशातच, आरबीआयकडून आपल्या अधिकृत वेबसाईटवर एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनात आरबीआयने इंडसइंड बँकेच्या आर्थिक … Read more

महाराष्ट्रातून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसला अतिरिक्त थांबा मंजूर !

Vande Bharat Express

Vande Bharat Express : महाराष्ट्रातुन धावणाऱ्या एका महत्वाच्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. खरे तर सध्या राज्यात 11 वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. मुंबई येथील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते … Read more

पुणे अन पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्वाची बातमी, दापोडी ते निगडी नंतर आता ‘या’ भागापर्यंत सुरु होणार मेट्रो !

Pune Metro News

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. शहरात सध्या पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांमुळे शहरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र अजूनही शहरातील एक मोठा भाग मेट्रो पासून वंचित … Read more