लग्नासाठी ५० व्यक्तींचा कायदा कायमस्वरूपी करा !

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- सध्याचे कोरोना आजाराचे संकट व त्यामुळे करण्यात आलेला लॉकडाऊनचा निर्णय अश्या परिस्थितीमध्ये विवाह सोहळा पार पाडण्यासाठी शासनाने तूर्त पन्नास व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा संपन्न करण्यात यावा असे आदेश जारी केले आहेत. सध्याचे तात्पुरत्या काळासाठी केलेला हा कायदा कायमस्वरूपी करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी मुख्यमंत्री … Read more

रूग्ण दुपटीचा वेग (डबलींग रेट) १४ दिवसांवर आणण्यात यश – मुख्य सचिव अजोय मेहता

मुंबई, दि. २६ : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग (डबलींग रेट) 14 दिवसांवर आणण्यात यश आले आहे. मुंबईमध्ये 75 हजार खाटा तयार असून कॉन्टॅक्ट ट्रेसींगसाठी ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम राबविली जात आहे. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्यादेखील दिवसागणिक वाढत असून राज्यात लवकरच 27 नवीन प्रयोगशाळा सुरु होतील. त्यामुळे राज्यातील … Read more

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविकांची भरती

पदाचे नाव : आशा स्वंयसेविका – ३६० जागा शैक्षणिक पात्रता : किमान ८ वी उत्तीर्ण आणि अनुभव वयोमर्यादा : वय वर्ष किमान २५ ते कमाल ४५ पेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2ZzWClX अर्ज करण्याची अंतिम तारीख, स्थळ आणि वेळ : महापालिकेचे आकुर्डी रुग्णालय – २९ मे २०२० सकाळी १० ते दुपारी ३ महापालिकेचे यमुनानगर रुग्णालय – २९ मे २०२० सकाळी … Read more

राज्य आपत्ती प्रतिसाद आणि निवारण निधीतून कोविड-१९ साठी फक्त १७१ कोटी वितरित

चंद्रपूर, दि. 26 : केंद्र शासनाकडून राज्य शासनाला कोरोनाविरुद्ध उपाययोजनेसाठी एकही पैसा मिळाला नाही. राज्याच्या वाट्याच्या नियमित मिळणाऱ्या राज्य आपत्ती प्रतिसाद आणि निवारण निधीच्या प्राप्त 1611 कोटीपैकी फक्त 601 कोटी अर्थात 35 टक्के निधी कोविडसाठी खर्च करता येतो. त्यापैकी फक्त 171 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व … Read more

अन्वय नाईक मृत्यू प्रकरणाचा तपास सी.आय.डी.कडे – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि. २६ : अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी मे २०१८ यांनी संशयास्पदरित्या आत्महत्या केली होती. यासंदर्भात अलिबाग पोलीस स्टेशनला गुन्हाची नोंद सुध्दा करण्यात आली. या प्रकरणात योग्य तपास झाला नसून या प्रकरणाचा फेरतपास व्हावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदन देवून अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी केली होती. याता … Read more

शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छतेची काळजी आवश्यक ; ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरा

मुंबई, दि. २६ : शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी व शिक्षक तसेच अन्य कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्याचे तसेच शाळेत हात धुण्यासाठी जंतूनाशक  व स्वच्छतेच्या तर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिक्षण विभागाला दिले. आज एका व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की यापुढील काळात ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय सुद्धा मोठ्या प्रमाणावर … Read more

श्रमिक ट्रेनने झारखंडच्या १५ कामगारांना स्वगृही रवानगी

वर्धा, दि. २६ :-  झारखंड येथील पुण्याहून पायी निघालेले 16 मजुरांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना हावडाला जाणाऱ्या श्रमिक ट्रेनने आज पाठविण्यात आले.  पुण्याहून 16 मजूर पायी झारखंडला निघाले होते. 23 मे रोजी रात्री ते वर्ध्यात पोहचले रेल्वे स्टेशनला त्यांना काही व्यक्तींनी जेवण दिले. त्यातील एका कामगाराची प्रकृती 24 मे रोजी सकाळी बिघडल्याने त्याला सामान्य रुग्णालायत आणण्यात आले. … Read more

राज्यातील लघु उद्योगांना पॅकेजची तयारी अंतिम टप्प्यात – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई, दि. २६ : केंद्र शासनप्रमाणे राज्य शासन देखील लघु-मध्यम-सूक्ष्म उद्योगांना मदत करण्याचे नियोजन करत आहेत. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर याबाबतची घोषणा केली जाईल. याद्वारे लघु उद्योगांवरील व्याजाचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली. नवभारत टाइम्सच्यावतीने आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. श्री. देसाई … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी 3 व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव, वाचा आजचे कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या 03 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे, उर्वरित १६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात बाहेरील जिल्हयातून आलेल्या 19 व्यक्ती बाधीत आढळून … Read more

आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयामार्फत नव्या ११६ बोटी

चंद्रपूर, दि. २६ : महाराष्ट्र शासनाच्या आपत्तीव्यवस्थापन मंत्रालयाच्या दिमतीला पावसाळ्याच्या सुरुवातीला नव्या 116 बचाव कार्य बोटी उपलब्ध केल्या जाणार आहेत, अशी माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा इतर मागास ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिली. पावसाळ्यापूर्वी राज्याच्या मान्सून पूर्वतयारीची बैठक आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयामार्फत आयोजित करण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या … Read more

पालकमंत्र्यांनी केली कोविड रुग्णालयाची पाहणी

चंद्रपूर दि. 26 मे: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी अत्यंत अल्प कालावधीत जिल्ह्यात सुसज्ज असे कोविड रुग्णालय स्थापन करण्यात आले असून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या रुग्णालयाची पाहणी केली. कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे अशा रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या सुविधेमध्ये वाढ करून  अतिदक्षता कक्ष, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधा या उपचारासाठी आवश्यक आहे. … Read more

जिल्ह्यात एक लाख मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्या – पालकमंत्री

नंदुरबार दि.26 :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात परतलेल्या व जॉब कार्ड असलेल्या जिल्ह्यातील एक लाख मजूरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पालकमंत्री पाडवी यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे यासंबंधी सूचना दिल्या आहेत. राज्य व परराज्यात रोजगारासाठी गेलेले … Read more

लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागाकडून ४२६ गुन्हे दाखल २३३ लोकांना अटक

मुंबई, दि.२६ – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४२६ गुन्हे दाखल झाले असून २३३ व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली. राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४२६ गुन्ह्यांची (ज्यापैकी २५ N.C आहेत) … Read more

पुणे विभागातून १ लाख ८८ हजार ५७० प्रवाशांना घेऊन १४१ विशेष रेल्वेगाड्या रवाना

पुणे, दि. 26 – महाराष्ट्रातून देशाच्या विविध राज्यांमध्ये परतणाऱ्या मजूर, कामगार आणि इतर व्यक्तींच्या वाहतूक व्यवस्थेचा आढावा आज विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी घेतला. पुणे विभागात सबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावली असून यापुढेही ज्या मजूर, कामगार यांना आपल्या गावी जाण्याची इच्छा असेल अशा … Read more

कोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिका वाढवणार

पुणे दि.२६: कोरोना साथीमुळे रुग्णांची वाढती संख्या व रुग्णवाहिकांची मागणी लक्षात घेऊन रुग्णवाहिकांची संख्या व उपलब्धता वाढवणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. पी एम पी एल व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पी एम पी एल च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती नयना गुंडे, सह व्यवस्थापक … Read more

५ जूनपूर्वी सर्व नोंदणी धारकांचा कापूस खरेदी करणार – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी लॉकडाऊन कालावधीत 20 ते 30 एप्रिल 2020 दरम्यान कापूस विक्री नोंदणी केली होती. त्यापैकी शिल्लक असलेल्या एकूण 17 हजार 500 वैध नोंदणी धारकांचा कापूस 5 जून 2020 पूर्वी खरेदी केला जाईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीनंतर झालेल्या आढावा बैठकीत … Read more

खरीप हंगामासाठी खते, बियाण्यांची कमतरता भासणार नाही – कृषिमंत्री दादाजी भुसे

जळगाव.दि.26 (जिमाका)  राज्य शासनाने राज्याच्या कृषी विभागाकडे त्यांच्या मागणीपेक्षाही जास्त खते तसेच बियाणे पुरवठा केला असल्याने शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी खते तसेच प्रमाणित बियाण्यांची कमतरता भासणार नाही  एवढेच नाही तर  शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खते तसेच बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत. कोणत्याही खते आणि बियाणे विक्रेते दुकानदारांनी खतांचा किंवा बियाण्यांचा तुटवडा आहे … Read more

शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना कागदपत्रांचा अडथळा नको

चंद्रपूर, दि. 26 : या वर्षीच्या कोरोना संकटात संपूर्ण राज्याचे अर्थकारण, जीवनावश्यक अन्नधान्याची उपलब्धता ही खरीपातील पिकावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना कर्जवाटप करताना कागदपत्राचे कारण पुढे करून त्यांची बोळवण करण्यात येऊ नये. प्रसंगी महसूल विभाग आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करेल. त्यामुळे शंभर टक्के कर्जवाटप झाले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन … Read more