नागरीकांमधे भितीचे वातावरण, पाथर्डीकरांची चिंता वाढली !
अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- कोरोना बाधीत आढळल्याने पाथर्डीकरांची चिंता पुन्हा वाढली आहे. महसूल, पोलिस व आरोग्य प्रशासनाने चिंचपूर पांगुळ हे गाव सील केले असून, दि.१जून २०२० पर्यंत गावाच्या सीमाबंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलेच्या आई,वडीलांना पाथर्डी येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. पाथर्डी तालुक्यात कोरोना रुग्ण सापडल्याने आता मुंबई व पुणे … Read more