नागरीकांमधे भितीचे वातावरण, पाथर्डीकरांची चिंता वाढली !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  कोरोना बाधीत आढळल्याने पाथर्डीकरांची चिंता पुन्हा वाढली आहे. महसूल, पोलिस व आरोग्य प्रशासनाने चिंचपूर पांगुळ हे गाव सील केले असून, दि.१जून २०२० पर्यंत गावाच्या सीमाबंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलेच्या आई,वडीलांना पाथर्डी येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. पाथर्डी तालुक्यात कोरोना रुग्ण सापडल्याने आता मुंबई व पुणे … Read more

वधूवर पित्याकडून ‘उरकून’ घेण्याचा सपाटा …असे होत आहेत लग्नसोहळे

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू करण्यात आल्यामुळे वधूवरांच्या लग्न सोहळ्याचे देखील गणित बिघडून गेले असे असले तरी लॉकडाऊनच्या काळातही वधूवर पित्याकडून लग्नसोहळे उरकून घेण्याचा सपाटा सुरूच राहिला असून, एरवी दुपारच्या दोन तीन वाजता लागणारे लग्न लॉकडाऊनमुळे सकाळी साडेआठलाच लागून नऊ वाजता नवरी सासरच्या रस्त्याने मार्गस्त होत आहेत. त्यामुळे … Read more

लॉकडाऊन शिथिल होताच अपघात वाढले !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  एका बाजूला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोकांना घरी जाण्यासाठी शासनाकडून परवाणीगी मिळाल्याने ते आपापल्या जिल्हयात व राज्यात परतले आहेत. वेगवेगळ्या झोननुसार लॉकडाऊनमध्ये मोकळीक दिली गेल्याने लोकांचा प्रवास वाढला असून त्याचवेळी कोरोना बाधित रुग्णांचा आकडाही गुणाकाराच्या पटीत वाढत आहे, ही खूपच भयंकर अवस्था आहे. परंतु उद्योग धंदे सुरू न झाल्यास कोरोना … Read more

जामखेडकरांना शिवसेनेच्या नेत्याकडून पाणीपुरवठा !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्यावतीने जामखेड शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोफत पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले. यावेळी संजय काशिद म्हाणाले की ,जामखेड शहरातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र टंचाई निर्माण झाली होती. नगरपरिषदेकडून शहरात तब्बल दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.त्यामुळे जामखेड शहरातील नागरिकांचे पाण्यासाठी होत असलेले हाल पाहावत … Read more

अहमदनगर ब्रेकींग : कारने एकास चिरडले

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ भरधाव वेगात असणाऱ्या कारने एकास चिरडले आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी , आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खडका फाट्यावरून नेवासाकडे येणाऱ्या स्विफ्ट मारुती कारने पायी चालणाऱ्या जगन्नाथ गंगाधर पवार वय ( ६५ ) यांना चिरडून सदरची … Read more

‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या तत्पर प्रयत्नामुळे आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव वाचला

मुंबई दि:२४- महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्या तत्पर प्रयत्नामुळे पश्चिम बंगालमधील एका आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव वाचला असल्याची घटना नुकतीच घडली. याबाबतची अधिक माहिती अशी, महाराष्ट्र सायबर विभाग हा २४ तास covid-19 संदर्भात समाज माध्यमावर निगराणी ठेवून आहे. यादरम्यान त्यांना इन्स्टाग्रामवर  एक मुलगी आत्महत्या करणार असल्याची पोस्ट आढळून आली. ही बाब … Read more

लॉकडाऊनच्या काळात ४१३ सायबर गुन्हे दाखल; २२३ जणांना अटक

मुंबई दि.२४- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र सायबर’ने  कठोर पावले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४१३ गुन्हे दाखल झाले असून २२३ व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे. टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात महाराष्ट्र … Read more

रमजान ईदनिमित्त राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई, दि. 24: ईद-उल-फितर तथा ‘रमजान ईद’ आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करणारा पवित्र सण आहे. आज आपला ‘कोरोना’विरुद्ध लढा सुरु आहे, तो आपण अजून जिंकला नसला तरी निर्णायक टप्प्यावर आहे. ‘कोरोना’ला हरविण्यासाठी मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच अदा करावी आणि गळाभेटीऐवजी फोनवरुन नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘रमजान … Read more

राज्यभरात आतापर्यंत १४ हजार ६०० रुग्णांना घरी सोडले

मुंबई, दि.२४: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २३१ झाली आहे. आज ३०४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११९६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १४ हजार ६०० रुग्ण बरे झाले आहेत.राज्यात सध्या ३३ हजार ९८८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ … Read more

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून राज्यातील जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा!

मुंबई, दि. २४ : इस्लाममध्ये पवित्र रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आणि स्थान आहे. परंतु यावर्षीचा रमजान कोविड-१९  संकटाच्या सावटाखाली आल्यामुळे महिनाभर मुस्लिम बांधवांनी घरीच प्रार्थना करुन सरकारी नियमांचे पालनही केलेले आहे. आता रमजान ईदलासुद्धा घराबाहेर न पडता घरातच ईद साजरी करावी आणि समाजापुढे एक आदर्श घालून द्यावा, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. … Read more

महाराष्ट्रातून ७ लाख ३८ हजार परप्रांतीय कामगार त्यांच्या स्वतःच्या राज्यात परतले

मुंबई दि.२४-महाराष्ट्रात विशेष करुन मुंबईमध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आज दि.२४ मेपर्यंत सुमारे ७ लाख ३८  हजार परप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठविण्यात आले.  यासाठी ५२७ विशेष श्रमिक ट्रेन  महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने कामानिमित्त महाराष्ट्रात आलेले देशातील … Read more

कोरोना प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांचे निर्देश

अमरावती, दि. 24 : अमरावती शहरात कोरोनाबाधितांची आढळून आलेली संख्या पाहता कोरोना प्रतिबंधासाठी परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. त्यानुसार महापालिकेकडून कंटेनमेंट व इतर परिसरासाठी विविध पथके नियुक्त करण्यात आली आहेत.   सद्यःस्थितीत कोविड-19 या आजाराचे रुग्ण जिल्ह्यात, विशेषत: अमरावती शहरात वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेकडून … Read more

जिल्ह्यात ‘हे’ दोन तहसीलदार नव्याने नियुक्त

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- नाशिक विभागातील तहसीलदारांच्या नव्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार शेवगावच्या तहसीलदारपदी अर्चना भाकड-पागिरे यांची, तर कर्जत तहसीलदारपदी नानासाहेब आगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्चना भाकड यांनी जिल्हा प्रशासनात नायब तहसीलदार म्हणून या पूर्वी कामकाज केले आहे. नायब तहसीलदार पदावरून तहसीलदारपदी पदोन्नती मिळाल्यानंतर त्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी … Read more

कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख १५ हजार पास वाटप

मुंबई दि.२४ –  लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४ लाख १५ हजार ५९१ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५ लाख १९ हजार १६८ व्यक्तींना क्वारंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २३ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ … Read more

त्या दोघा संशयितांना नगरला हलविले

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  श्रीरामपुर तालुक्यात मुंबईहून आलेला दोघांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने काल (दि. २३) त्यांना नगर येथे तपासणीसाठी हलविण्यात आले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील पावले उचलली जातील, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन झाल्यानंतर विदेश, बाहेरील राज्य व जिल्ह्यातून श्रीरामपुरात आलेल्या सुमारे साडेसात हजारजणांना … Read more

सीएसआर निधीतून जे.जे. रुग्णालयाला पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते ५० व्हेंटिलेटर सुपूर्द

 मुंबई. दि. २४ : औद्योगिक समूहांच्या औद्योगिक सामाजिक बांधिलकी (C.S.R)निधीच्या माध्यमातून वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातोय. याचाच एक भाग म्हणून ‘ अमेरिकन इंडिया फाऊंडेशन’ ने दिलेले ५० व्हेंटिलेटर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते आज जे. जे. रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आले. पालकमंत्री श्री.शेख यांच्या प्रयत्नांतून जे.जे. रुग्णालयाला हे व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. याविषयी पालकमंत्री … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 2 रुग्ण कोरोनामुक्त, जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 54 !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-आणखी ०२ रुग्ण कोरोनामुक्त जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५४ अहमदनगर, दि. २४ – नगर शहरातील सारस नगर येथील एक आणि सुभेदार गल्ली येथील एक असे दोन रुग्ण आज कोरोना मुक्त झाले. त्यांना आज अलगीकरण कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र सारसनगर आणि सुभेदार गल्ली परिसर कंटेनमेंट झोन असल्याने त्यांना याच रुग्णालयात … Read more

ईद-उल-फित्रनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २४ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील  नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.   राज्यातील सर्व नागारिकांना, विशेषतः मुस्लिम बंधू-भगिनींना ईद-उल-फित्रनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास, प्रार्थना व परोपकाराला महत्त्व दिले आहे. यंदा कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत परोपकाराचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. यावर्षी ईद घरी राहून तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून साजरी करावी असे आवाहन करतो. ही … Read more