मागेल त्याला काम ! अन् तरुण बेरोजगार शिक्षक झाले ‘रोहयो’ चे कामगार

१४ मार्च २०२५ अहिल्यानगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत सध्याच्या घडीला ३ हजार ५३७ कामे चालू आहेत.या कामांवर २६ हजार ६०७ मजूर काम करत असून जिल्ह्यात मनरेगा मार्फत ७ लाख ५९ हजार २६२ मजुरांनी नोंदणी केलेली आहे.यामध्ये मनरेगाच्या कामांमध्ये डीएड,बीएड शिक्षित बेरोजगार तरुण काम करत आहे. बेरोजगारी घालवण्यासाठी केंद्र सरकारने मागेल त्याला … Read more

15 वर्षांसाठी 30 लाखांचे Home Loan घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार ? देशातील सर्वात कमी व्याजदरात गृह कर्ज देणाऱ्या बँका पहा…

Home Loan News : आपलेही एक घर असावे जिथे आपल्या परिवारासहित आनंदाने आपले उर्वरित आयुष्य घालवता येईल असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. पण अनेकांचे स्वतःचे घर विकत घेण्याचे स्वप्न सहजासहजी पूर्ण होत नाही. अलीकडे जमिनीच्या आणि प्रॉपर्टी च्या किमती इतक्या वाढल्या आहेत की घर खरेदी करणे हे सोपे काम राहिलेले नाही. घर खरेदी करण्यासाठी आता … Read more

पोस्टाची 2 वर्षांची एफडी योजना गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत ! 5 लाखाच्या गुंतवणुकीतून मिळणार ‘इतके’ रिटर्न

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरे तर अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आगामी काळात ही संख्या आणखी वाढणारच आहे या शंकाच नाही. पण असे असले तरी आजही काही लोक सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य दाखवतात. सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांच्या माध्यमातून … Read more

कोण आहे Gauri Spratt ? Aamir Khan ची Girlfriend आणि 6 वर्षांच्या मुलाची आई !

Who is Gauri Spratt : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानने आपल्या चाहत्यांना एक धक्कादायक अशी बातमी दिली आहे, गेल्या काही दिवसांपासून गौरी स्प्राट हे नाव चर्चेत आहे, आणि तिच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. आमिर खानने गौरीसोबतच्या आपल्या नात्याविषयी सांगितले की, ते गेल्या २५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि मागील १८ महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. … Read more

सापांची भिती वाटते ? घराजवळ ‘हे’ एक झाड लावा, विषारी साप घराच्या आजूबाजूलाही दिसणार नाही ! स्वतः जंगलातील आदिवासी लोकांनीचं दिली माहिती

Snake Viral News : गाव खेड्यांमध्ये आणि जंगलांचा आजूबाजूला राहणाऱ्या वस्त्यांवर पावसाळ्याच्या काळात तसेच हिवाळ्याच्या काळात साप निघण्याचे प्रमाण वाढते. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात साप मानवी वस्त्यात शिरण्याची भीती असते. खरे तर सापाचं नुसतं नावही ऐकलं तरीही भीतीने अंग कापते. जर समजा घराच्या आजूबाजूला किंवा घरात साथ निघाला मग तर विचारूच नका. कारण म्हणजे सापांच्या बाबतीत … Read more

महागाई भत्ता (DA) वाढीनंतर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी गुड न्यूज ! लागू झाला ‘हा’ नवीन भत्ता

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या होळी सणाची संपूर्ण देशात धुम आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील होळीची मोठी धूम पाहायला मिळत आहे. उद्या 14 मार्च रोजी संपूर्ण देशभर होळीचा सण साजरा होणार आहे. आपल्या महाराष्ट्रात मात्र आजच होळीचा सण साजरा … Read more

मुंबई, पुणे, नागपूरनंतर महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार 3 नवे मेट्रो मार्ग ? कसे असणार रूट ? कोणत्या भागातून धावणार Metro

Maharashtra Metro News : मुंबई पुणे नागपूर नंतर आता महाराष्ट्रातील आणखी एका बड्या शहराला लवकरच मेट्रोची भेट मिळणार आहे. सध्या राज्यातील मुंबई पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये मेट्रो सुरू आहे. दुसरीकडे राज्याच्या सुवर्ण त्रिकोणातील आणखी एका मोठ्या शहराला म्हणजेच नाशिक शहराला देखील येत्या काही वर्षात मेट्रोची भेट मिळणार असे दिसते. ठाण्यात देखील मेट्रो मार्गांची कामे … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या ११ जणांवर गुन्हा दाखल

१४ मार्च २०२५ नगर :आंदोलनाबद्दल जिल्हा प्रशासनाला कोणतीही सूचना न देता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन आणि घोषणाबाजी करणाऱ्या निर्भया महाराष्ट्र पार्टीचे पदाधिकारी आणि आंदोलकांवर तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणाबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड कंपनीचे कर्जदार यांनी निर्भया महाराष्ट्र पार्टीचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ११ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून धरणे आंदोलन … Read more

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही : महाराष्ट्रभर १८ मार्च पासून आंदोलन

१४ मार्च २०२५ नगर : संभाजी ब्रिगेडच्या नावाबद्दल शिवधर्म फाउंडेशन १८ मार्च पासून पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे तसेच २८ मार्च रोजी अहिल्यानगरमध्ये मोर्चा काढला जाणार आहे अशी माहिती शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी दिले आहे. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर पुत्र तसेच स्वराज्याचे दूसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी … Read more

लाडकी बहीण योजनेमुळे सरकार अडचणीत ! पैसे देण्यासाठी काय काय बंद केलं ?

१४ मार्च २०२५ मुंबई: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेमुळे अन्य विभागांच्या अर्थसंकल्पीय वाटपावर मोठा परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. या योजनेसाठी आवश्यक निधी उभारण्यासाठी अर्थ विभागाने सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचा मोठा हिस्सा वळवला आहे. इतर निधीवर कात्री योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा तब्बल ३,००० कोटी आणि आदिवासी विभागाचा ४,००० कोटींचा निधी वळवण्यात … Read more

Bonus Share : गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! ही कंपनी 3 बोनस शेअर्स देणार नवी रेकॉर्ड डेट जाहीर!

Bonus Share : नवकार अर्बनस्ट्रक्चर लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी रेकॉर्ड डेट बदलण्यात आली आहे. पूर्वी ही तारीख 7 मार्च 2025 निश्चित करण्यात आली होती, मात्र आता ती बदलून 21 मार्च 2025 करण्यात आली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना बोनस शेअर्ससाठी नव्या तारखेनुसार पात्र ठरण्याची … Read more

श्रीगोंद्यात शिर नसलेल्या मृतदेहाने खळबळ ! पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे आढळलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. या मृतदेहाला शीर, हात आणि एक पाय नसल्याने ओळख पटवणे कठीण बनले आहे. मात्र, काही प्राथमिक सुत्रांच्या आधारे हा मृतदेह दाणेवाडी येथील बेपत्ता असलेल्या माउली सतीश गव्हाणे (वय १९) याचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी यासंदर्भात माउलीच्या वडिलांची डीएनए चाचणी घेतली असून … Read more

अपहरण, खून आणि गँगस्टर टोळी ! लपका सोमवंशीसह ९ आरोपींना नाशिक कारागृहात हलवले ! खरं कारण काय ?

अहिल्यानगरातील सावेडी भागात झालेल्या तरुणाच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या लपकासह नऊ आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. स्थानिक सबजेलमध्ये जागा उपलब्ध नसल्याने या आरोपींना नाशिक येथील कारागृहात हलवण्याचा आदेश देण्यात आला आहे. वैभव नायकोडी खून प्रकरण 22 फेब्रुवारी रोजी सावेडी येथील वैभव नायकोडी याचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासानंतर … Read more

विखे पाटलांच्या एका फोन कॉलमुळे थांबले आंदोलन आणि मिळाले १ कोटी रुपये

१४ मार्च २०२५ श्रीरामपूर : अशोकनगर फाटा ते अशोकनगर हा रस्ता गेल्या ३० वर्षापासून दुरुस्त होत नसल्याने अशोकनगर रस्ता संघर्ष समितीच्या वतीने सामुहिक मुंडण आंदोलन पुरकारले होते. मात्र, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आठ दिवसात या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून दोन टप्प्यात या रस्त्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन … Read more

मढीची यात्रा सुरू; मुस्लिम समाजातील व्यापाऱ्यांनी देखील थाटली दुकाने !

अहिल्यानगर : राज्यातील भटक्याची पंढरी म्हणून ओळखली जाणारी श्रीक्षेत्र मढी येथे सुरू होणारी यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत चालते. कैकाडी समाजाची मानाची काठी सकाळी मंदिराच्या कळसाला पारंपारिक पद्धतीने वाद्यांच्या गजरामध्ये टेकवण्यात आली. त्यानंतर अधिकृतपणे यात्रा सुरू झाली. यंदा प्रथमच यात्रेत दुकाने लावण्याबाबत ग्रामसभेने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयामुळे याबाबत चांगलीच चर्चा झाली. मंदिराच्या मुख्य कळसाला फक्त कैकाडी समाजाचीच काठी … Read more

वाढत्या उन्हाचा जनावरांच्या देखील शारीरिक तसेच प्रजनन क्षमतेवर होतोय परिणाम ; अशी घ्या काळजी

अहिल्यानगर : शेतकऱ्यांनी पशुधनाची काळजी घ्यावी. कारण सध्या ४२ अंशापेक्षा अधिक तापमान होत चालले आहे. या उन्हाच्या परिणाम मनुष्याप्रमाणेच जनावरांनाही पडत असतो. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. जनावरांना मुबलक प्रमाणात पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करावे, आदी सूचना करण्यात आल्या आहेत. जनावरांमध्ये आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता पशुपालकांनी आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी. उन्हामुळे … Read more

‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने’च्या निकषात बदल करण्यासह आ.तांबे यांनी केली ही मागणी

अहिल्यानगर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४’ ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज दिली जाते. मात्र, सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत या योजनेच्या निकषांमध्ये बदल करून १५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांनाही मोफत वीज देण्याची मागणी केली आहे. राज्यातील ५०% पेक्षा जास्त शेतकरी हे ७.५ … Read more

‘ हमारे बिचमे आये तो तुमको छोडेंगे नही, तुम्हारे खानदान को मिटा देंगे’ असे म्हणत डोक्यावर केले तलवारीचे वार

अहिल्यानगर : ज्यांनी भांडणात मध्यस्थी केली, त्यांच्यावरच थेट तलवारीचे वार झाल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर शहरातील घास गल्ली येथे ११ मार्च रोजी घडली. या प्रकरणी ५ जणांनी शिवीगाळ दमदाटी करीत दोघांना लाथाबुक्क्यानी, लाकडी दांडके, लोखंडी रॉड व तलवारीने मारहाण करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेवरुन भांडणे सोडवायला जावे की नाही, असाच … Read more