तनपुरे कारखान्याच्या प्रशासन अधिकाऱ्याचा डाव ! मर्जीतल्या सभासदांचे अपूर्ण शेअर्स पूर्ण करण्यासाठी अन्य सभासदांना ठेवले वंचित : माजी मंत्री प्राजक्त तनपुरे

१३ मार्च २०२५ देवळाली प्रवरा : डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.त्यामुळे या कारखान्याचे सभासद अपूर्ण शेअर्स पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यालयात चकरा मारत होते परंतु प्रशासन अधिकारी कार्यालयाला कुलूप लावून, फोन बंद करून बसले होते.त्यामुळे प्रशासन अधिकारी ठराविक सभासदांचेच शेअर्स पूर्ण करत आहेत असा आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे … Read more

माघाडे यांच्या अपघाती मृत्यूला राजकारणाचा आरोप ; जातीय वळण देण्याचा प्रयत्न

१३ मार्च २०२५ श्रीरामपूर : हरेगावमध्ये झालेल्या शुभम माघाडे याच्या अपघाताच्या घटनेची चौकशी नक्कीच करावी पण जाणूनबुजून कट करून गलांडे कुटुंबातील सदस्यांना हेतुपूर्वक बदनाम करू नका,अशी मागणी मराठा समाजाने केली.या प्रकरणाबद्दल जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांना निवेदन दिले गेले आहे. हरेगावच्या रस्त्यावर शुभम माघाडे या तरुणाचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. माघाडे हा … Read more

होळीच्या आधीचं सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घसरण, किती कमी झाला भाव?

Maharashtra Petrol Diesel Price

Maharashtra Petrol Diesel Price : उद्या 14 मार्च 2025 रोजी देशात होळीचा सण साजरा होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान होळीच्या आधीच महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत महाराष्ट्रात थोडीशी घसरण झाली आहे. यामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात … Read more

Post Office FD Scheme : ५ लाख गुंतवा आणि १५ लाखांपेक्षा जास्त पैसे मिळवा ! पोस्टाची ही स्कीम गरिबांना बनवणार श्रीमंत…

Post Office Fixed Deposit : पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजना आपल्या पैशाला सुरक्षितपणे वाढवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत. बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्येही ‘टाइम डिपॉझिट’ म्हणजेच एफडी (Fixed Deposit) सुविधा उपलब्ध आहे. या योजनांमध्ये गुंतवलेले पैसे सुरक्षित असतात आणि त्यावर गॅरंटीड व्याज मिळते. सध्या ५ वर्षांच्या एफडीवर आकर्षक ७.५ टक्के व्याजदर मिळत असल्याने ही योजना गुंतवणूकदारांच्या विशेष आकर्षणाचे … Read more

ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला ; राज्य निवडणूक आयोगाने केली सरपंच पदाच्या आरक्षणाची घोषणा

१३ मार्च २०२५ अहिल्यानगर : जिल्ह्यातील ५ मार्च २०२५ ते ४ मार्च २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या १ हजार २२३ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.अनुसूचित जातीसाठी (एससी) १५० जागा सरपंच पदाच्या आरक्षित. यातील ७५ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी (एसटी) ११९ जागा सरपंच पदासाठी आरक्षित आहेत. यातील ६० जागा महिलांसाठी राखीव … Read more

अंधेरी रातो मे.. सुनसान राहो पर.. ! अपघात,लुटमारीच्या भितीने चालायचं तरी कसं ?

१३ मार्च २०२५ अहिल्यानगर : शहरातला सगळ्यात जास्त वर्दळ असलेला प्रमुख महामार्ग नगर-मनमाड रोड वर पत्रकार चौक ते एमआयडीसी पर्यंतच्या सह्याद्री चौकापर्यंत मागील चार महिन्यांपासून रस्त्यावरील खांबावरचे दिवे बंद आहेत म्हणून या रस्त्यावर अंधार असून या रस्त्यावर रात्री फक्त गाड्यांचाच उजेड दिसतो.रस्त्यावर सगळीकडे अंधार होत असल्यामुळे अपघात आणि लुटमारीची भीती वाढली आहे पण या रस्त्याचे … Read more

बातमी कामाची ! मुलांच्या अन मुलींच्या मालमत्तेवर आई-वडिलांचा हक्क असतो का ? कायदा काय सांगतो ? वाचा….

Property Rights

Property Rights : भारतात संपत्ती विषयक वादविवादाची अनेक प्रकरणे आपण पाहतो. संपत्तीवरून काही कुटुंबात नेहमीच वादविवाद पाहायला मिळतो. खरंतर भारतात कायद्यानुसार आई वडिलांच्या संपत्तीत मुला मुलींना अधिकार देण्यात आले आहेत. आई-वडिलांच्या संपत्तीवर मुलांना जेवढा अधिकार असतो तेवढाच मुलींना देखील अधिकार देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे अविवाहित मुलींप्रमाणेचं विवाहित मुलींना देखील आई-वडिलांच्या संपत्तीत अधिकार देण्यात आला … Read more

पाथर्डी होऊ लागलीये गुन्हेगारांचे माहेरघर ! कायदा सुव्यवस्थेचे वाजले तीन तेरा ; पोलिसालाही ब्लॅकमेल…

१३ मार्च २०२५ अहिल्यानगर : पाथर्डी शहरात सध्या गुन्हेगारी टोळ्यांकडून ताबेमारी केली जात असून नागरिकांना व व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करून दहशत निर्माण केली जात आहे.याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कडक पावले उचलावीत तसेच स्थानिक गुन्हे शाखे मार्फत चौकशी करुन कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाई केली जावी,अशी मागणी प्रताप ढाकणे यांनी केली आहे. खोक्याचा साडू प्रशांत चव्हाण याने … Read more

सरकार आणणार नवा जी आर ! महिलांनी स्वतःचे नाव लिहिण्याआधी…

१३ मार्च २०२५ मुंबई : सध्या स्वतःच्या नावानंतर आधी आईचे, मग वडिलांचे आणि नंतर आडनाव लिहिण्याची पद्धत सुरु झाली आहे. पण, महिलांना यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.म्हणून यामध्ये राज्य सरकारने स्पष्टता आणावी,असा मुद्दा आ. सना मलिक यांनी बुधवारी विधानसभेत मांडला.त्यावर या संबंधीचा सुस्पष्ट शासन निर्णय काढला जाईल,असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. … Read more

Vande Bharat Express ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! लगेजच्या नियमांमध्ये बदल, प्रवासादरम्यान एक प्रवासी किती बॅग घेऊन जाऊ शकतो ? पहा…

Vande Bharat Express

Vande Bharat Express : तुम्हीही वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करता का अहो मग तुमच्यासाठी आजची बातमी फारच खास ठरणार आहे. खरं तर सध्या देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेसचे संचालन सुरू झाले आहे. महाराष्ट्रात देखील अनेक मार्गांवर ही गाडी सुरू आहे. महाराष्ट्राला आतापर्यंत अकरा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. राज्यातील सीएसएमटी ते जालना, … Read more

Shaktipeeth महामार्गाच्या नावाखाली जमिनींची लूट ? हजारो शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक!

Shaktipeeth Mahamarg : महाराष्ट्रातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबे आक्रमक झाली असून, बुधवारी मुंबईतील आझाद मैदानात मोठ्या संख्येने आंदोलनासाठी उतरली. हा महामार्ग त्वरित रद्द करण्याची मागणी करत, अन्यथा मोजणीसाठी येणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या शेतात प्रवेश करू देणार नसल्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव … Read more

लाडक्या बहिणींना ‘धोका’! सरकारच्या २१०० रुपयांच्या घोषणेचे काय झाले ?

मुंबई, १३ मार्च २०२५: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’ना सध्या मिळणारे १५०० रुपये वाढवून २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या निर्णयाचा कुठेही उल्लेख नसल्याने, सभागृहात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे या विषयावर समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, … Read more

श्रीगोंदा तालुक्यात खळबळ; शिर आणि हात तोडलेल्या तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

श्रीगोंदा, १३ मार्च २०२५: श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील एका विहिरीत बुधवारी (१२ मार्च) सकाळच्या सुमारास एका अनोळखी तरुणाचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचे शीर, दोन्ही हात आणि एक पाय गायब असल्याचे दिसून आले असून, त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला, … Read more

रेल्वेने पुणेकरांना दिली मोठी भेट ! Pune आणि हडपसर रेल्वे स्थानकावरून सुरु होणार नवीन रेल्वे, वाचा सविस्तर

Pune Railway News

Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. होळी आणि धुलीवंदनाच्या अनुषंगाने पुण्यातील नागरिकांसाठी विशेष गाड्या सुरू केल्या जात आहेत. खरे तर उद्या अर्थातच 14 मार्च रोजी देशभरात होळीचा सण साजरा होणार आहे. होळी सणाची अनेक ठिकाणी आत्तापासूनच धूम सुरू झाली आहे. विशेषता कोकणात होळीची धूम सर्वात जास्त पाहायला मिळत … Read more

दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होणार – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

१३ मार्च २०२५ मुंबई : सिंचन विभागामध्ये गोदावरी खोरे, कृष्णा खोरे, तापी खोरे, विदर्भ सिंचन, कोकण खोरे विकास महामंडळाकरिता राज्य सरकार विशिष्ट कालबद्ध कार्यक्रम तयार करून आवश्यक त्यास निधी उपलब्ध करून देईल. त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीसुद्धा नदीजोड प्रकल्पाकरिता निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प अधिक गतीमान होतील आणि दुष्काळमुक्त … Read more

विधानपरिषद : ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे अनुदान वाढवण्यावर विचार – कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे

मुंबई, दि . 12 : राज्य शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किमान ₹14,433 ते कमाल ₹75,000 पर्यंत अनुदान देण्यात येते. वन विभागाच्या योजनेत तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. या पार्श्वभूमीवर शेततळ्याचे अनुदान वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून तो अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेत नियम 260 च्या … Read more

SBI की HDFC…; कोणत्या बँकेचे होम लोन ग्राहकांना परवडणार ? 15 वर्षांसाठी 30 लाखांचे Home Loan घेतल्यास कितीचा EMI?

SBI Vs HDFC Home Loan

SBI Vs HDFC Home Loan : अलीकडे जमिनीच्या आणि घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे स्वतःचे घर घेणे किंवा जमिनीत, निवासी प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करणे फारच अवघड बनले आहे. खरे तर आपल्यापैकी अनेकांचे प्राईम लोकेशन वर घर असावे असे स्वप्न असेल. मात्र मोक्याच्या ठिकाणी घर घ्यायचे म्हटले की लाखो रुपयांचा खर्च आलाच. आता प्रत्येकालाचं … Read more

जंगलात लागणारे वणवे सजीवसृष्टीसाठी धोक्याची घंटा ; वनसंपदेचे मोठे नुकसान

अहिल्यानगर : महाराष्ट्राला नैसर्गीक वनसंपदेची मोठी देणगी लाभली आहे,परंतु येथील जंगल भागात कृत्रिम वणवे लागत असल्याने या वनसंपदेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. दुर्मिळ वनौषधींसह जैवविविधतेची मोठी हानी या वणव्याच्या आगीमुळे होत असून वनविभागाने हे वनवे टाळण्यासाठी जन जागृती करण्याची गरज आहे. जंगलमध्ये दुर्मिळ वनसंपदे सोबतच पशु पक्षी … Read more