अहमदनगर ब्रेकिंग : सासऱ्याकडून तलवारीने वार करून जावयाची हत्या !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- घरघुती वादातून सासऱ्याने मित्रांच्या मदतीने दारुच्या नशेत लोखंडी पाइप व तलवारीने वार करून जावयास ठार केले. ही धक्कादायक घटना तालुक्यातील मुठेवाडगाव शिवारात शुक्रवारी पहाटे घडली. मयूर आकाश काळे (वय २८, मूळ कर्जत, हल्ली मुठेवाडगाव, ता. श्रीरामपूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला एकाच दिवसात सात रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :-  संगमनेर येथील एक महिला आणि संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जण असे पाच जण कोरोना बाधित आढळून आल्यानंतर अवघ्या काही तासातच उर्वरित ५ पैकी ०२ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला आणि या दोन्ही व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दिवसभरात जिल्ह्यात एकूण ०७ रुग्ण आढळून आले. आता आलेल्या अहवालानुसार बाधित … Read more

वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबद्दल ?

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- महाराष्ट्र हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट असून मुंबईत लष्कराची गरज नाही. येथील प्रत्येक नागरिक हाच जवान आहे. त्यामुळे मुंबईत लष्कर आणणार किंवा, लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तुंची सर्व दुकाने बंद होणार या अफवा असून लोकांनी यावर विश्वास ठेऊ नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच ते पुढे म्हणाले की, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’संपूर्ण गावच केले होमक्वारंटाईन

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :-संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येेथे एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने चांगलीच दक्षता घेतली आहे. या गावातील 323 कुटुंबातील 1 हजार 629 ग्रामस्तांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.  एक सरकारी वैद्यकीय अधिक्षक व तीन खाजगी डॉक्टर अशा चौघांचे देखील स्वॅब घेण्यात आले असून एकूण 23 जणांना नगर जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’तालुक्यात पुन्हा आढळले पाच कोरोना रुग्ण,नागरिकांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर!

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा ०५ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्याने आता जिल्ह्यातील कोरोना बाधित यांची संख्या ४९ झाली आहे. संगमनेर येथील ५९ वर्षीय महिला आणि संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जण असे पाच जण कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे, संगमनेरकरांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी … Read more

रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना रेल्वेने मदत करावी

लातूर, दि. ८ : जालना येथून रेल्वेच्या मार्गावरून मध्यप्रदेशात परतणारे १६ मजूर औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे मालगाडी खाली चीरडले गेले. या अपघातात मृत्यू पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना मध्य प्रदेश सरकार आणि महाराष्ट्र शासनाने मदत केली आहे. भारतीय रेल्वेनेही या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारुन त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची  मदत द्यावी, अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री व सांस्कृतिक … Read more

आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांना ‘स्नेह सेतू’ चा आधार

मुंबई, दि. ८ : कोरोना संकटाच्या या गंभीर परिस्थितीत राज्यातील शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी दूरध्वनीद्वारे स्नेहाचा संवाद साधून आपुलकीची भावना प्रस्थापित करण्याचे कार्य ‘स्नेह सेतू’ या उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या संकल्पनेतून साझा संस्थेच्या सहकार्याने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आदिवासी विकास विभागाच्या प्रधान … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोना बाधिताची संख्या वाढली !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आज संगमनेर शहरातील एक तर संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 49 झाली आहे. आज शुक्रवारी सायंकाळी या व्यक्तींचे अहवाल प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. संगमनेर शहरातील एक 59 … Read more

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा

भंडारा, दि.८ :- पाणी टंचाईवर मात करण्यासाठी  प्रभावी उपाय योजना राबवून जिल्ह्यात कुठेही पाणीटंचाई भासणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. जिल्हा परिषद, नगरपरिषद व नगरपंचायतीने पाणीपुरवठा योजनेचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ सादर करावे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद सभागृहात विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली  पाणीटंचाई संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत … Read more

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ९८ हजार गुन्हे दाखल

मुंबई, दि. ८ : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील ९८ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या १९० घटना घडल्या. त्यात ६८६  व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते ७ मे या कालावधीत कलम १८८ नुसार  ९८,७७४ गुन्हे नोंद झाले असून १९,०८२ व्यक्तींना … Read more

विभागात ३५ हजार ८४९ क्विंटल अन्नधान्य, ८ हजार ४६१ क्विंटल भाजीपाल्याची आवक

पुणे, दि.8 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 35 हजार 849 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 461  क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 1 हजार 845 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाट्याची आवक 17 हजार 696 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक … Read more

लॉकडाऊन काळात जिल्ह्यात अडकलेले ४ हजार ३९३ जण रवाना

यवतमाळ, दि.8 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव इतर ठिकाणी पसरू नये तसेच या संसर्गाची मानवी साखळी तोडण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे इतर राज्यातील, जिल्ह्यातील नागरिक, कामगार, विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्यात तर यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक इतर राज्यात व जिल्ह्यात अडकून पडले. मात्र आता अडकेलेल्या नागरिकांना आपापल्या जिल्ह्यात, राज्यात जाण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली … Read more

सिमांत, लहान शेतकऱ्यांना मूळगावी आणण्यासाठी पालकमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

यवतमाळ, दि.8 : जिल्ह्यात सिंचनाची सोय नसल्यामुळे खरीप हंगाम आटोपताच बहुतांश शेतकरी रोजमजुरीकरीता मोठ्या शहरात स्थलांतर करतात. लॉकडाऊनमुळे हे शेतकरी विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खरीप हंगाम त्यांच्या हातून जाऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील सिमांत व लहान शेतकऱ्यांना (2 हेक्टरच्या आत शेती असलेले) मूळगावी परत आणण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना … Read more

केवळ अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्राच्या महाविद्यालयीन परीक्षा होणार

मुंबई, दि. ८ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सध्या लॉकडाऊन कालावधी सुरू आहे. त्या अनुषंगाने युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यानुसार सर्व पदवी व पदव्युत्तर कोर्सच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या दिनांक १ जुलै ते ३० जुलै या … Read more

वकिलांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करा ‘या’ वकिलांची खंडपीठात याचिका !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- कोरोनामुळे वकिलांवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे वकिलांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी याचिका नेवासा येथील वकिलांनी केली आहे. कोरोनामुळे दोन महिन्यांपासून लॉकडाउनदरम्यान सर्व न्यायालये बंद आहेत. त्यामुळे वकिलांवरही उपासमारीची वेळ आली आहे. वकिलांना कोणतेही आर्थिक संरक्षण नाही, तसेच पुढील सहा महिने तरी त्यांना पक्षकारांकडून फी … Read more

लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील ५० हजार मजुरांना रोजगार

भंडारा,दि. 8 :-महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली  लॉकडाऊन काळात आर्थिक आधार म्हणून जिल्ह्यातील 50 हजार 339 मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात जिल्ह्यातील 541 ग्रामपंचायतींचा  सहभाग असून त्यापैकी 404 ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरु आहे. लॉकडाऊन काळातही मजुरांना  रोजगार मिळत आहे.  मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे … Read more

शिर्डी येथून विशेष रेल्वेने १४०२ वीटभट्टी कामगार उत्तर प्रदेशातील लखीमपूरकडे रवाना

शिर्डी,दि.8: कोरोनाचा प्रादूर्भावा रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राहाता आणि शिर्डी परिसरात नऊ वीट भट्टयांवर काम करणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यातील 1402 कामगार व त्यांचे कुटुंबीय यांना आज दुपारी साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्याकडे रवाना करण्यात आले. यामध्ये साकुरी येथील 437, राहाता येथील 218, पिंपळस येथील 98, पुणतांबा येथील 55, … Read more

कोरोना संकटामुळे ठप्प अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी नियुक्त तज्ज्ञगटाचा अहवाल सादर

मुंबई, दि. 8 : कोरोनामुळे संकटात असलेल्या राज्य अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी नियुक्त तज्ज्ञ गटाने त्यांचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीकडे आज मंत्रालयात सादर केला. तज्ज्ञगटाच्या या अहवालात सूचविण्यात आलेल्या उपाययोजनांवर मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत आज विचारविमर्श करण्यात आला. उपसमिती सदस्यांनी सुचविलेल्या सूचना, शिफारशींसह हा अहवाल आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरीसाठी ठेवण्यात येईल व … Read more