अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिलोविरुद्ध नगरमध्येही गुन्हा !

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :-  पोलिस असल्याची तोतयागिरी करणाऱ्या केडगावच्या महिलेविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शबनम मोमीन ऊर्फ समीना गफूर मोमीन (रा. केडगाव देवीमंदिरामागे, केडगाव) हिच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वीच अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आता नगरलाही तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने चर्चेला उधाण आले आहे. याबाबत माहिती अशी की, शबनम … Read more

लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ९१ हजार गुन्हे दाखल

मुंबई दि.०३-  लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २ मे  या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ९१ हजार २१७ गुन्हे दाखल झाले असून १८ हजार ४८ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी २५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीत राज्यभरात … Read more

गोरखपूरला जाणारी श्रमिक ट्रेन भिवंडीहून रवाना

ठाणे दि. ३ –  केंद्र सरकारने देशात ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतण्याची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर आज ठाणे जिल्ह्यातील  भिवंडी रोड रेल्वे स्टेशन ते गोरखपूर अशी विशेष श्रमिक रेल्वे 1104 मजुरांना घेऊन  रात्री  1 वाजता रवाना झाली. या रेल्वेतील प्रवाशांना टाळ्यांच्या कडकडाटात जिल्हा प्रशासनाने निरोप दिला. सर्व परप्रांतियांच्या चेहऱ्यावर आज … Read more

रूकना नही, चलते रहो : पालकमंत्र्यांची पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्याशी भेट व चर्चा

अमरावती, दि. 3 : प्रत्येक दिवस नवे आव्हान घेऊन येत आहे. शासन, प्रशासन, विविध स्वयंसेवी संस्था, अनेक मान्यवर, नागरिक कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी खंबीरपणे झटत आहेत. सर्वांच्या प्रयत्नानेच आपण या संकटावर निश्चित मात करता येईल. रूकना नही, चलते रहो, असे उद्गार श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर … Read more

हमारा माता पिता जैसा खयाल रखा

वर्धा, दि 3 (जिमाका) – लॉकडाऊन नंतर रोजगार गेल्यामुळे आम्ही इकडे तिकडे भटकत होतो. वर्धेत आल्यावर येथील लोकांनी आमची आई-वडिलांप्रमाणे काळजी घेतली. केवळ आमच्या जेवणाचाच प्रश्न यांनी सोडवला नाही तर कपडे, चप्पल, इत्यादी साहित्यासोबतच परतीच्या प्रवासाचे तिकीट आणि प्रावासात जेवणाचे डबेही दिलेत अशी भावनिक प्रतिक्रिया राम मनोहर वर्मा  या कामगाराने  व्यक्त केली. लखनऊला जाणारी रेल्वे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : श्रीगोंद्यात शेतकऱ्याचा निर्घुण खून,छातीवर वार, गुप्तांगही कापले !

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे आज पहाटेच्या सुमारास एका व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अतिशय क्रूरतेने हा खून करण्यात आला आहे. त्याच्या छातीवर खोलवर जखमा आढळल्या. त्याचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मुकूंद वाकडे ( रा. आढळगाव, ता. नगर) हे मयत व्यक्तीचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’ १२ अहवाल निगेटीव्ह !

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी १२ अहवाल निगेटीव आले असून उर्वरित ३७ अहवालांची प्रतीक्षा असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. काल रात्री पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे येथील एक व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले होते. तसेच उर्वरित १२ अहवाल काल रात्री उशीरा प्राप्त झाले, दरम्यान, पाथर्डी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी निर्घृण खून, प्रचंड खळबळ

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे आज पहाटेच्या सुमारास एका व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अतिशय क्रूरतेने हा खून करण्यात आला आहे. मुकूंद वाकडे ( रा. आढळगाव, ता. नगर) हे मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, आढळगाव येथील मुकुंद वाकडे यांचा मृतदेह शेतात … Read more

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी घराबाहेर पडायला हवे : खा.डॉ.सुजय विखे

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- कोरोना रोगाच्या काळजीसाठी गर्दी जमवु नये व सरकारी नियमांचे पालन केले पाहीजे. परंतु जनतेत फिरलेच पाहीजे जनतेचे इतरही प्रश्न समजावुन घेवुन त्यांची सोडवणूक करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी घराबाहेर पडले पाहीजे. पिण्याचे पाणी, शेतीमालाला भाव, शेतीचेपाणी, मालवाहतुक आणि शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी लोकामधे जावे लागेल. मी गेल्या महीनाभरापासुन रोज फिरतोय आणि साठ … Read more

गॅसचा स्फोट होवून घराला लागलेल्या आगीत शेतकऱ्याचा संसार खाक

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव नाहेरमळा (वडळी रोड) येथील योगेश सुदाम दळवी या प्रगतशील शेतकर्‍याच्या राहत्या सपराला शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गॅस टाकीचा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत शेतकर्‍याचे घरातील धान्य, संसारोपयोगी वस्तू, सव्वा लाखाची शेतीची औषधे तसेच 20- 25 हजाराची रोख रक्कम जळून मोठे नुकसान झाले. याबाबत सविस्तर असे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युनियन बँक फोडण्याचा प्रयत्न,शहरात उडाली खळबळ !

अहमदनगर: स्टेशन रस्त्यावरील हॉटेल कॅफे फरहत शेजारी असलेली युनियन बँकच्या शाखेतील अर्लामच्या वायरी व कॅमेरे फोडून बँक फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा प्रयत्न फसला. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. स्टेशन रस्त्यावरील हॉटेल कॅफे फरहत शेजारी युनियन बँकची शाखा आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बँकेच्या अर्लामच्या वायरी तोडल्या. तसेच दोन कॅमेरे … Read more

नगरसेवकाच्या मुलाला हॉटेलमध्ये ‘त्या’ अवस्थेत रंगेहात पकडले !

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- कोरोनाच्या भितीने देशासह राज्यात लॉकडाऊन आहे. सर्व व्यवहार ठप्प आहेत. या काळात सर्व हॉटेल बंद असताना शिर्डी जवळील सावळीविहीर फाटा येथे कोपरगावच्या एका हॉटेलमध्ये नगरसेवकाचा मुलगा अय्याशी करताना पोलिसांना आढळून आला आहे. चौकशीअंती नगरसेवकाच्या मुलाने यापूर्वीही असे प्रताप केल्याचे उघड झाले आहे. शिर्डी जवळील सावळीविहीर फाटा येथील नाशिक रोडवर … Read more

जामखेडमध्ये एकही करोनाबाधित केस राहणार नाही ‘या’ आमदाराचे चॅलेंज

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- जामखेड शहर कोरोना हॉटस्पॉट ठरले. त्यांनतर परिसर सील करण्यात आला होता. यावर बोलताना आ.रोहित पवार म्हणाले, प्रशासनाने जामखेड शहरासाठी चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगचे चांगले काम येथे झाले आहे. परिसराच्या बाहेर करोना गेला नाही. आता जामखेडमध्ये एकही करोनाबाधित केस राहणार नाही, अशा उपाययोजना होतील, असे आश्‍वासन आमदार … Read more

लॉकडाऊन काळात राज्यात व राज्याबाहेर जाण्यासाठी मिळणाऱ्या परवानगी संदर्भात

मुंबई, दि.२ : लॉकडाऊनच्या काळात राज्यात अडकून पडलेले यात्रेकरू, कामगार, मजूर वर्ग, विद्यार्थी, तसेच अन्य नागरिक यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भातील पोलीस आयुक्तालय हद्दीतील अधिकार आता संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांना देण्यात आलेले आहेत. पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नागपूर) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची  परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत. मुंबई, … Read more

‘तनपुरे’च्या कामगारांच्या थकीत वेतनासंदर्भात थेट पंतप्रधान मोदींनी घातले लक्ष

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :-  डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या वेतनाचा प्रश्न खूप काळापासून प्रलंबित असून या कामगारांची अक्षरशः उपासमार होत आहे. या संदर्भात कामगाराच्या एका मुलाने दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टलवर तक्रार करून लक्ष वेधले होते. त्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालत शनिवारी नगरचे सहाय्यक कामगार आयुक्त … Read more

मालेगाव कोरोनामुक्तीसाठी अकरा मोबाईल व्हॅन सज्ज : कृषीमंत्री दादाजी भुसे

मालेगाव : नॉन कोविड रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’, या संकल्पनेतून मालेगावकरांच्या सेवेत एकाचवेळी अकरा मोबाईल व्हॅन दाखल झाल्या आहेत. या व्हॅनच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात जाऊन तेथील रुग्णांची त्याच ठिकाणी मोफत तपासणी व औषधोपचार करणार आहेत. या तपासणी मोहिमेत सारी व कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर प्रथमोपचार करुन त्यांना शासकीय … Read more

शेतकऱ्यांना पतपुरवठ्यासाठी बँकांबाबत कठोर धोरण आवश्यक – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

अमरावती : खरीप हंगामात शेतकरी बांधवांना नियमित पतपुरवठा होणे आवश्यक आहे. सध्याच्या संकटकाळात शेती व्यवसायाला उभारी मिळण्यासाठी काही कठोर पावले उचलावीच लागतील. त्यामुळे बँकांनी पतपुरवठ्यात टाळाटाळ करू नये, यासाठी कठोर धोरण आवश्यक असल्याची मागणी पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. जिल्ह्यातील स्थितीबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महसूल मंत्री श्री. थोरात यांच्याशी विविध विषयांवर … Read more

राज्यात कोरोनाबाधित २००० रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई, दि. २ : राज्यात आज १२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २००० रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधीत ७९० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तर एकूण ९७७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ … Read more