अन्यथा जिनिंगवर कडक कारवाई करा – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच शासनाकडून हमीभाव जाहीर होत असतो. या हमीभावाने शेतमालाची खरेदी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. शेतकऱ्यांचा कापूस सध्या घरात आहे. या कापसाची तात्काळ खरेदी केली तर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हाती पैसे येतील. त्यामुळे कापूस खरेदी करण्यासाठी जिनिंगला निर्देश देण्यात यावे. अन्यथा चालढकल करणाऱ्या जिनिंगवर कडक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी … Read more