मनरेगातून विविध कामांना चालना द्यावी – पालकमंत्री

अमरावती, दि. 21 : टाळेबंदीच्या काळात ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने संपूर्ण राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना मोठ्या प्रमाणात कामे सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात 557 गावांमध्ये 2 हजार 186 कामे राबविण्यात येत आहेत. रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने शक्य तिथे अधिकाधिक कामे राबविण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी … Read more

गोंदियात ‘माविम’च्या महिलांकडून जनजागृती, मास्क निर्मिती

संपूर्ण जग आज कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करीत आहे. जगातील अनेक विकसित आणि प्रगत देशातील नागरिक या विषाणूच्या संसर्गाने बाधित होऊन मृत्युमुखी पडत आहे. बाधित होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे .आपल्या देशात आणि राज्यातदेखील या विषाणूची बाधा पोहोचली आहे. आजवर या विषाणूवर लस उपलब्ध झालेली नाही. या विषाणूची संसर्ग साखळी तोडणे हाच यावरचा … Read more

गरजूंना धान्य वाटप करण्याची परवानगी द्यावी

नाशिक, दि. 22 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक स्थलांतरित बेघर कामगार, मजूर असलेले गरीब व गरजू नागरिक राज्यात विविध जिल्ह्यात अडकून पडलेले आहे. या नागरिकांकडे रेशनकार्ड नसल्याने त्यांना अन्नधान्य देण्याची कुठलीही योजना नसल्याने या नागरिकांना राज्य सरकारकडून अन्नधान्याचे वाटप झाल्यानंतर बचत झालेले 5 टक्के धान्य या नागरिकांना सवलतीच्या दरात वाटप … Read more

साठ वर्षांच्या महिलेचा तीस वर्षीय युवकाने विनयभंग केल्याप्रकरणी अटक

पाथर्डी : करंजी परिसरातील एका खेड्यात साठ वर्षे वयाच्या महिलेचा एका तीस वर्षे वयाच्या युवकाने विनयभंग केल्याची घटना मंगळवारी (दि.२१) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. महिलेने आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. जमलेल्या ग्रामस्थांनाही युवकाने शिवीगाळ केली असून याबाबतवृद्ध महिलेने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, करंजीजवळील … Read more

पाथर्डीत दारुच्या पार्टीमध्ये भांडण,गोळीबार झाल्याची चर्चा

पाथर्डी :- शहरालगत असलेल्या माळीबाभुळगाव शिवारातील एका कॉलनीत दारुच्या पार्टीमध्ये भांडण होवून एका निवृत्त सैनिकाला काही जणांनी मारहाण केल्याचे समजते. यावेळी गावठी कट्यातुन हवेत गोळीबार झाल्याची चर्चा शहरात आहे. पोलिस अधिकारी घटनास्थळी जावून आले मात्र येथे हाणामारी झाली असल्याचे काही जण सांगत आहेत. मात्र गोळीबार झाला की नाही हे स्पष्ट झाले नसून याबाबत पोलिस ठाण्यात … Read more

भाईगिरी आली अंगलट; श्रीगोंदा तालुक्यातील युवा नेत्याला बेदम चोप !

अहमदनगर Live24 :- काष्टी येथे २१ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास राउंडवर आलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांना उलट उत्तर देत अर्वाच्च भाषा वापरल्याने काष्टीतील युवा नेत्याला बेदम चोप देण्यात आला. या प्रकाराची तालुक्यात चर्चा रंगली आहे. २१ रोजी काष्टी येथे रात्री ९ च्या सुमारास राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी आपले कर्तव्य बजावत होती. अकारण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकासह १८ जणांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह !

जामखेड :- कोरोनाबाधित वृध्दाच्या मृत्यूनंतर त्याची दोन मुले पॉझिटिव्ह निघाली. त्यांच्या संपर्कात आलेल्या १८ व्यक्ती मात्र कोरोनाबाधित नसल्याचे स्पष्ट झाले. एका नगरसेवकासह १८ जणांना तपासणीसाठी नगर येथे पाठवण्यात आले होते. या सर्वांचा कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह अाल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी सांगितले. आता या सर्वांना डॉ. आरोळे हाॅस्पिटलमधील विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. … Read more

धक्कादायक : पारनेर मध्ये खरेदी करणारा निघाला कोरोनाबाधित !

पारनेर :- पुण्याहून परभणीकडे जाताना सुप्यात पाण्याची बाटली खरेदी करणारा दुचाकीस्वार कोरानाबाधित असल्याचे निदान झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने संबंधित किराणा दुकानदारासह त्याचे कुटुंब क्वारंटाइन केले असून दुकानाच्या संपर्कात आलेल्या ग्राहकांचाही शोध घेतला जात आहे. परभणी येथील तरूण भोसरी येथे नोकरीस असून १२ एप्रिलला तो दुचाकीने परभणीकडे निघाला. सुप्यात आल्यानंतर त्याने बाटलीबंद पाणी खरेदी केले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली वाचा लेटेस्ट अपडेट्स …

अहमदनगर :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी ०२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे दोन्ही बाधीत जामखेड येथील आहेत. काही दिवसापूर्वी मृत्यु पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले कोरोना बाधीत झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या या दोन युवकांना आता लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. … Read more

मुकुंदनगर भागातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी !

अहमदनगर –  मुकुंदनगरचे हॉटस्पॉट म्हणून लागू केलेले निर्बंध मागे. गुरूवारी, २३ एप्रिलला पहिल्या आदेशाची मुदत संपत आहे. जर येथे एकही नवा रुग्ण आढळून आला नाही, तर २४ एप्रिलपासून या भागातील अत्यावश्यक सेवांची सर्व दुकाने सुरू होणार आहेत. इतर निर्बंध पूर्वीच्या आदेशाप्रमाणेच असणार – जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा आदेश अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती … Read more

राज्यातील ९० टक्के ऊसतोड मजूर परतीच्या वाटेवर !

मुंबई  :- राज्यात लागू असलेल्या संचारबंदीच्या काळातही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सतत पाठपुरावा करून ऊसतोड मजुरांना स्वगृही परतण्याची परवानगी मिळवून दिली. आज (दि.२२) सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारी नुसार, राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या ऊसतोड मजुरांपैकी जवळपास ९० टक्के मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी मार्गस्थ झाले असून, बीड जिल्ह्यातील १८ हजार मजूर आपापल्या गावी पोचले आहेत. … Read more

‘लॉकडाऊन’मध्ये शेतकऱ्यांची गैरसोय नको – डॉ. नितीन राऊत

नागपूर, दि.22 : जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु असले तरी राज्य शासनाने कृषीशी संबंधित सर्व व्यवहार सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खते, बी-बियाणे, कीटकनाशके सहज उपलब्ध होतील, लॉकडाऊनच्या नावाखाली त्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी संबंधित यंत्रणेला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस … Read more

अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी कार्ड धारकांना लवकरच सवलतीच्या दरात धान्य वाटप

मुंबई, दि.२२ :  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल तसेच शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एकूण ७१ लक्ष ५४ हजार ७३८ एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारकांना म्हणजेच ३ कोटी ८ लक्ष ४४ हजार ७६ नागरिकांना माहे मे व जून, २०२० या २ महिन्यांच्या कालावधीकरीता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ लवकरच … Read more

सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 22: सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अनुषंगाने शासन निर्णय आज जारी करण्यात आला. सध्याची कोविड परिस्थिती हाताळण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोर पालन करत स्वतःबरोबरच इतरांनाही सुरक्षित ठेवावे, … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात

मुंबई, दि. 22 : कोविड- 19 च्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक आपत्तीच्या अनुषंगाने राज्याच्या महसुली जमेवर प्रतिकूल परिणाम झाला असला तरी, शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. महसुली उत्पन्नात झालेली घट लक्षात घेता खर्चात काटकसर करण्याच्या उद्देशाने सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन माहे मार्च 2020 पासून दोन … Read more

पालघर जिल्ह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी

मुंबई, दि.२२ : पालघर जिल्ह्यात घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. घटनेनंतर केवळ ८ ते १० तासात  पोलिसांनी १०१ व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यापैकी कोणीही मुस्लिम नाही. या घटनेस कृपया जातीय रंग देऊ नये, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज फेसबुक द्वारे संवाद साधून केले आहे. ही घटना घडलेली जागा दुर्गम … Read more

लॉकडाऊनच्या काळात सायबर २५८ गुन्हे दाखल

मुंबई, दि. २२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पावले उचलली असून राज्यात २५८ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली आहे. टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन … Read more

जाणून घ्या कोरोना व्हायरसची राज्यातील स्थिती आणि तुमच्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या

मुंबई :- आज राज्यात कोरोनाबाधीत ४३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५६४९ झाली आहे. ६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९० हजार २२३ नमुन्यांपैकी ८३ हजार ९७९ … Read more