इंदूरीकर महाराजांबद्दल सिंधूताई सपकाळ म्हणतात…
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव : इंदूरीकर महाराज नकळत बोलून गेले असतील, त्याचे इतके काय भांडवल करताय. बोलून गेले ते शब्दांचे वारं होते, त्यांना एव्हढे मोठे करण्याचे कारण नाही, असे मत समाजसेवीका सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले. त्या राहता तालुक्यातील श्रीगणेश शैक्षणीक संकुलाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या. इंदूरीकर यांचे कार्य महान आहे. त्यांनी आपल्या … Read more