शिवरायांच्या दुर्गांची काही वैशिष्ट्ये

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हा अभ्यासाचा विषय आहे. राकट, कणखर आणि दगडांच्या देशात महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची मर्मस्थानं होती त्यातले गड कोट दुर्ग.महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीमुळे इथल्या डोंगरी किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाल आहे. ज्याच्या हाती किल्ला त्याच्या हाती आसपासचा मुलुख हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीतलं मूळ तत्व होतं. १६४६ मध्ये तोरणा किल्ला जिंकून शिवरायांनी … Read more

धर्मरक्षक – राजा शिवाजी

अतिप्राचीन संस्कृतीचा वारसा असलेला वसुंधरेच्या पटलावरील एकमेव राष्ट्र हिंदुस्थान होते सुमारे चार हजार वर्षापूर्वीच्या सिंधू संस्कृतीचे अवशेष मोहेंजोदाडो व हडप्पा या ठिकाणी आढळलेले आहेत. हिंदुस्थानच्या सीमेअंतर्गत अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रम्हदेश ही राष्ट्रे होती. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर अवघ्या पन्नास वर्षात मौर्य साम्राज्याची वाताहात झाली. बौध्द धर्माचा प्रसार उत्तर भारतात / हिंदुस्थानात प्रामुख्याने झाला. पुढे उत्तर हिंदुस्थानात … Read more

Shivaji Maharaj Jayanti 2020 : जाणून घ्या शिवजयंतीचा इतिहास.. आणि कोणी केली सुरुवात ?

महाराष्ट्राला शिवरायांचे कार्य आणि कर्तृत्व कळावे, शिवरायांचा जाज्वल्य इतिहास जनमाणसांपर्यंत पोहोचावा यासाठी महात्मा फुले यांनी १८७० मध्ये प्रथम शिवजयंतीची सुरुवात केली. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदीर्घ असा पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य घरांघरांत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती … Read more

अखेर इंदुरीकर महाराजांचा माफीनामा, म्हणाले ….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- इंदोरीकर महाराज यांच्या अपत्यप्राप्तीसाठी सम-विषम तिथीच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होत. अखेर आठ दिवसांनी इंदोरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. गर्भलिंग चाचणीसंदर्भात गर्भलिंग चाचणीसंदर्भात वक्तव्याबाबात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. गेल्या आठवड्यापासून इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनातील विधाना विषयीची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांनी त्यांवर … Read more

आमदार लंके यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर न्यायालयाची इमारत आहे, त्या जागी उभारावी व तिचे स्थलांतर पारनेर सुपा रोडवरील गट नंबर मध्ये ९६ मध्ये स्थलांतरित करू नये, या प्रमुख मागणीसाठी पारनेर संघर्ष समितीच्या वतीने सुभाष कापरे यांनी गेल्या आठ दिवसापासून पारनेर पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी सोमवार सायंकाळी या … Read more

‘या’ कारणामुळे झाली त्या महिलेची गोळ्या झाडून हत्या !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे एकाने पिस्तूलातून केलेल्या गोळीबारात सविता सुनील गायकवाड (वय 35) ही महिला ठार झाली. ही घटना सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील पारनेर-अलकुटी मार्गावर वडझिरे गावात दहाच्या दरम्यान एक ते दोन युवकांनी येऊन सविता गायकवाड यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. या … Read more

अनैतिक संबंधांच्या संशयावरून MIDC मध्ये कंपनी मालकाची हत्या !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अनैतिक संबंधाच्या वादातून कंपनीच्या वर्कशॉप मॅनेजरचा सात ते आठ जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला.  हरिश्चंद्र किसन देटे (वय 45, रा. भैरवनगर, धानोरी, विश्रांतवाडी. मूळ रा. रुई ढोकी, ता. जि. उस्मानाबाद) असे खून झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. चाकण एमआयडीसी परिसरातील व्हीएचडी इंजिनिअरिंग वर्कशॉप कंपनीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी जीवन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेची गोळ्या झाडून हत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे एकाने पिस्तूलातून केलेल्या गोळीबारात सविता सुनील गायकवाड (वय 35) ही महिला ठार झाली. ही घटना सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील पारनेर-अलकुटी मार्गावर वडझिरे गावात दहाच्या दरम्यान एक ते दोन युवकांनी येऊन सविता गायकवाड यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. या … Read more

इंदुरीकर महाराज चुकीचे वाटत असतील तर त्यांची आधी पूर्ण पार्श्वभूमी पाहावी – खासदार सदाशिव लोखंडे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- इंदुरीकर महाराज यांचा स्वभाव, राहणीमान, त्यांचे विचार-आचार चांगले आहेत. ते शाळा चालवतात. महाराजांचे जनजागृतीचे काम आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, मुली, मुले असे सर्वच भाविक त्यांचे विचार ऐकत असून त्यांचे विचार लोकांना पसंत आहेत,’ असे मत शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केले. इंदुरीकर यांनी मुलगा-मुलगीच्या जन्माबद्दल केलेल्या वक्तव्या बाबत लोखंडे … Read more

‘त्या’आजी माजी नगरसेवकांना नोटिसा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर नगरपालिकेच्या भुयारी गटार प्रकरणात सुमारे १३ कोटी कोटी ९३ लाख ८४ हजार ९५४ रुपयांच्या अपहारप्रकरणी केतन खोरे यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीवरून अहमदनगर जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांनी चौकशीसाठी २० फेब्रुवारी रोजी उपस्थित राहण्याबाबत २९ आजी माजी नगरसेवकांना समजपत्र बजावले आहेत. भुयारी गटारप्रकरणी तत्कालीन नगराध्यक्षा यांच्यासह दोन … Read more

वंचित शेतकऱ्यांनाही मिळणार अवकाळीची भरपाई : मंत्री गडाख

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- सोनई गेल्या वर्षीच्या अवकाळी पावसामुळे बाधीत झालेल्या शेतपिकाचे पंचनामे होऊन देखील नेवासे तालुक्यातील दहा हजारांवर शेतकऱ्यांना पहिल्या व दुसऱ्या हप्त्यातील वाटपात शासकीय नुकसान भरपाई मिळाली नव्हती. वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई आता मंजूर करण्यात आली असून त्याची रक्कमही जिल्हा अधिकाऱ्यांकडून तहसील कार्यालयाकडे वर्ग झाली असल्याची माहिती मृद व … Read more

इंदोरीकर महाराज संकटात !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- इंदोरीकर महाराजांवर पीसीपीएनडिटी कायद्यासह महिलांची कीर्तनातून अवहेलना करत खिल्ली उडवली म्हणून आईपीसी कायद्यांव्ये गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अहमदनगर इथे पीसीपीएनडिटी सल्लागार समिती कडे करण्यात आली. या मागणीचे निवेदन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे अंनिसच्या राज्य सचिव ऍड. … Read more

साईकृपाला लागलेल्या आगीमध्ये सुमारे दहा कोटी रुपयांचे नुकसान ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीचा असलेला साईकृपा शुगर अ‍ॅन्ड अलाईड इंडस्ट्रिज लि.  या साखर कारखान्यात काही भागाला सोमवारी सायंकाळी आग लागली. आगीमध्ये सुमारे दहा कोटी रुपयांचे आसपास नुकसान झाल्याची शक्यता असून उशिरापर्यंत फायर ब्रिगेडची वाहने आग विझवत होते. मात्र, नक्की नुकसान किती झाले, याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : साईकृपा साखर कारखान्याला भीषण आग

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील मा.मंत्री आ.बबनराव पाचपुते यांच्या मालकीच्या साईकृपा शुगर अॕन्ड अलाईड इन्डस्ट्रिज लि.या साखर कारखान्याला आज दि.१७ रोजी सायंकाळी भिषण आग लागली आहे. या आगीमध्ये अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. तात्काळ कारखान्यात अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. … Read more

अहमदनगर महाविद्यालयाची विद्यार्थींनी कु. वृषाली मेंगवडेचे वकृत्व स्पर्धेत यश

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- वकृत्व परिषद, महाराष्ट्र राज्य व गणेशभाऊ आनंद युवा मंच आयोजित सहकार महर्षी कै.शिवाजीराव नागवडे (बापु) यांच्या स्मरनार्थ ‘ महाराष्ट्रचा महावक्ता’ ही राज्यस्थरीय वकृत्व स्पर्धा नुकतीच अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली होती.   स्पर्धेत अहमदनगर महाविद्यालयाची विद्यार्थींनी कु.वृषाली सुरेंद्र मेंगवडे (एम.एस.सी.) हिने यशस्वी रित्या सहभाग होऊन उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. या यशाबद्दल कु.वृषाली मेंगवडे हिचा प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते … Read more

कर्जत-जामखेड एक ‘ब्रँड’ करण्याचा प्रयत्न : आमदार रोहित पवार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- परदेशात फिरत असताना पर्यटनविकास आणि त्याचा स्थानिक अर्थव्यवस्थेला होणारा फायदा ठळकपणे समोर आला. महाराष्ट्रात अनेक किल्ले, मंदिरे, अभयारण्ये आहेत. त्यामुळे पर्यटनाकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पहावे, असे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. कर्जत-जामखेडचा विकास करण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या ‘कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थे’च्या … Read more

सरकारने महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याची घोषणा तातडीने करावी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- जरी सरकारने महापरीक्षा पोर्टल स्थगित केले असले तरी हे पोर्टल रद्द करण्याविषयी सरकारने काही ठोस निर्णय घेतलेला नाही.महापरिक्षा पोर्टल रद्द करण्याविषयी सरकारने अधिकृत घोषणा तातडीने करतानाच या परीक्षा घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करावी आणि फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या भरत्यांमध्ये या पोर्टलमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सध्याच्या सरकारने तातडीने केली … Read more

अकोल्याच्या विकासासाठी संगमनेर जिल्हा करा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अकोले : आदिवासी अकोले तालुक्याच्या विकासासाठी संगमनेर जिल्हा करा, अशी मागणी संगमनेर जिल्हा व अकोले आदिवासी विकास समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष सतिष भांगरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, निव्वळ आदिवासी भागात छोट्या मोठ्या धरणात २०.७६ टिएमसी पाणी साठले जाते. त्याबळावर अकोले तालुक्यातील ९१ … Read more