अहमदनगर जिल्हा विभाजनाचा प्रश्न शरद पवारच सोडवू शकतात !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी आम्ही अनेकांचे उंबरे झिजवले, पण यश आले नाही. आता २६ जानेवारीपर्यंत श्रीरामपूर जिल्हा झाला नाही, तर हुतात्मा होण्याची माझी तयारी आहे, असे श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी सांगितले. लांडगे म्हणाले, श्रीरामपूर जिल्हा व्हावा म्हणून मागील अनेक वर्षांपासून कृती समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली … Read more