खासदार सुजय विखे म्हणाले ‘विखे पॅटर्न’ संपलेला नाही !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नव्हते. निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती राष्ट्रवादीने केली होती. त्यामुळे आम्ही माघार घेतली. पण केवळ एका निवडणुकीवरून कुणी राजकीय अंदाज बांधू नये. जिल्ह्यातील राजकीय गणितांचा भविष्यात उलगडा होत जाईल. ‘विखे पॅटर्न’ संपलेला नाही.आगामी काळात आमचा वेगळा पॅटर्न दिसेल, असे खासदार डॉ. सुजय विखे … Read more