‘त्या’ दिवसानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी होणार बिनकामाचे

अहमदनगर: जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकार्‍यांची मुदत येत्या 20 डिसेंबरला संपणार आहे. त्यानंतर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसतो पण काही  तांत्रिक कारणामुळे या पदाधिकार्‍यांना काळजीवाहू स्वरूपात जिल्हा परिषदेत पुढील पदाधिकारी निवडीपर्यंत काम करावे लागणार आहे. या विद्यमान काळजीवाहू पदाधिकार्‍यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही . जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच विषय समित्यांचे सभापती यांचा कार्यकाल … Read more

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार

संगमनेर: तळेगाव दिघे येथील अल्पवयीन मुलीस धमकी देत पळवून नेऊन अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी सोनू ऊर्फ सुधीर संपत मोकळ याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. मुळानगर (ता. राहुरी) येथील रहिवासी व सध्या तळेगाव दिघे येथे मोलमजुरीसाठी राहणाऱ्या महिलेची मुलगी ५ डिसेंबरला सकाळी शौचास जाते असे सांगून घरातून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कार कोसळून आजी व नात ठार

पाथर्डी : मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेऊन मढीकडे येणाऱ्या भाविकांची होंडा कार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात आजी व नात ठार, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. मायंबा घाटात कार तीनशे फूट खोल दरीत कोसळली. तेजल सचिन वाघ (२ वर्षे) या मुलीला जखमी अवस्थेत नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी … Read more

कांद्याला ९००० रुपये भाव

राहुरी : कृषी उत्प्नन बाजार समितीच्या कांदा मोंढ्यावर काल कांद्याच्या २,७०२ गोण्यांची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास ९००० रूपये भाव मिळाला. कांद्याचे प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे- एक नंबर कांद्यास ७५०० ते ९००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला असून दोन नंबर कांद्यास ४००० ते ७४९५, तीन नंबर कांद्यास ५०० ते ३०९५ रुपये तर गोल्टी कांद्यास १००० ते … Read more

किरकोळ कारणावरून महिलांना मारहाण

अहमदनगर : तुझ्या पतीला जेलमधून सोडवण्यासाठी किती खर्च आला.अशी विचारणा करत शिवीगाळ करून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे घडली. या घटनेत कविता सागर पवार व शकुंतला याद्या पवार या दोघी जखमी झाल्या आहेत.याप्रकरणी कविता पवार यांच्या फिर्यादीवरून शेख याद्या पवार सुविधा शेख पवार या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

व्यापाऱ्यास मारहाण करून लुटले

अहमदनगर : कापड दुकान बंद करून रात्रीच्यावेळी घरी जात असलेले व्यापारी कमलेश अमरलाल अहुजा (रा.द्वारकानगर, बालिकाश्रमरोड) यांना पत्रकार चौकात तिघांनी दुचाकी आडवी लावून धक्काबुकी करत त्यांच्याजवळील ६० हजारांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी अहुजा यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अहुजा यांनी शुक्रवारी (दि. १३) रात्री एमजीएम रोडवरील कापड दुकान बंद करून दुचाकीवरून घराकडे चालले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :- बंगला नावावर करण्याची धमकी,महिला डॉक्टरने अखेर संपविले जीवन !

अहमदनगर :- अहमदनगर शहरात गुलमोहोर रोड, नवनाथनगर, कोहिनूर मंगल कार्यालयाच्यामागे प्लॉट क्र. २ संतोषी निवास येथे राहणाऱ्या डॉ. सुजाता आसाराम साळवे, वय ४९ या डॉक्टर महिलेला चौघा आरोपींनी वेळोवेळी त्यांच्या नावावरील बंगला आरोपींच्या नावावर करण्यासाठी मारहाण करुन शिवीगाळ केली दमदाटी केल्याने डॉ . सुजाता आसाराम साळवे, वय ४९ (अहमदनगर) या महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी डॉ. सुजाता … Read more

तुम्हाला जगायचे का? म्हणत लाथाबुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ

नेवासा :-  तालुक्यातील गोयेगव्हाण येथे राहणारी विवाहित तरुणी सौ. प्रिती प्रदीप नवथर, वय २७ हिचे पती प्रदीप नवथर, सासरे संभाजी नवथर या तिघांना ५ जणांनी मोटार सायकलवर येवून काही एक कारण नसताना विनाकारण तुम्हाला जगायचे का? असे म्हणत लाथाबुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ केली. दगडाने प्रदीप नवथर यांच्या पायावर मारले. यात तरुणीचे मंगळसूत्र गहाळ झाले. सौ. … Read more

आजोबासह नातवास जबर मारहाण

अहमदनगर : आपल्या आजोबाची वाट पाहत थांबलेल्या चंद्रकांत युवराज मजानवर यांना काही एक कारण नसताना पाच जणांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले आहेत.ही घटना दि.१४ डिसेंबर रोजी जामखेड तालुक्यातील वाकी लोणी फाटा येथे घडली. या प्रकरणी चंद्रकांत मजानवर यांच्या फिर्यादीवरून आसाराम मुळशीराम सावंत (वय ४५, रा.वाकी),वैभव आसाराम सावंत (वय २५ रा.वाकी),अनिता आसाराम … Read more

श्रीगोद्यात स्वस्तात सोने देतो म्हणत २ लाखाचा ऐवज लुटला !

श्रीगोंदा :- तालुक्यातील काही परिसर रात्रीच्यावेळी प्रवासास धोक्याचे तर आहेच परंतु दिवसाही गाडी लुटण्याचे प्रकार या निर्जन रस्त्यावर घडतात. येथून मागे स्वस्तात सोने देतो म्हणत लुटण्याचे प्रकार घडलेले असताना काल पुन्हा स्वस्तात सोने घेण्यासाठी मुंबईहन आलेल्या तरुणास ५ जणांनी श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावच्या शिवारात विसापूर ते उख्खलगाव कच्च्या रस्त्यावर बोलावले. ६ च्या सुमारास कृष्णा व … Read more

कुऱ्हाडीच्या दांड्याचा धाक दाखवत वॉचमनला लुटले

श्रीगोंदा : तालुक्यातील लोणीव्यंकनाथ रेल्वेगेटजवळील अग्रवाल यांच्या बांधकामावरील वॉचमन संजय बापूराव खोमणे रा.लोणीव्यंकनाथ यांना दि.१५ रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याचा धाक दाखवत त्यांच्याकडील दोन हजार रुपये रोख रक्कम व एक मोबाईल असा एकूण २९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तसेच चोरट्यांनी त्या ठिकाणावरील जेसीबी व ग्रीडर या वाहनाच्या काचा फोडून … Read more

बलात्कार प्रकरणात भाजपचा हा माजी आमदार दोषी !

वृत्तसंस्था :- उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर दोषी ठरला आहे. दिल्लीच्या तीसहजारी कोर्टाने आज हा महत्त्वाचा निकाल दिला.उत्तर प्रदेशातल्या सत्ताधारी आमदारानेच बलात्कार केल्याने प्रचंड वाद निर्माण झाले होते. Unnao rape and kidnapping case: The court has acquitted another accused Shashi Singh. https://t.co/gMTNMBbOtP — ANI (@ANI) December 16, 2019 उत्तर प्रदेशातल्या उन्नाव … Read more

कांद्याने डोळ्यात पाणी आणले आणि मोबाईल कंपन्यांनी रडविले!

नवी दिल्ली :- स्वयंपाकघरात गृहिणींना कांद्याने रडवले असून त्यांच्या घरखर्चामध्ये महागलेल्या कांद्यामुळे डोळ्यात पाणी आणले आहे. तसेच आता रात्रपाळी करणारे अगदी सुरक्षा रक्षक असोत किंवा अन्य कामांमधील कामगार असोत, त्यांना मोबाईल हे वेळ घालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मनोरंजनाचे साधन झाले होते, आता त्या मोबाईल फोनचा वापर कमी करण्यासाठी यांना झगडावे लागणार आहे. कारण, त्यांना मिळणारी डेटा … Read more

नोकरीसाठी सकाळी बाहेर पडलेली ती मुलगी परत घरी आलीच नाही…

मुंबई :- रेल्वेवरील लोकलगर्दीनं आणखी एका तरुणीचा बळी घेतला आहे. गर्दीच्या रेट्यामुळं धावत्या ट्रेनमधून पडून तरूणीचा मृत्यू झाला. डोंबिवली-कोपरदरम्यान आज सकाळी ही घटना घडली. डोंबिवली-कोपर स्थानका दरम्यान सकाळी ९.२० वाजता जलद लोकलमधून ही तरुणी पडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चार्मी शांतिलाल पासड (२२ वर्ष) असं … Read more

राहाता तालुक्याने थकविले जिल्हा बँकेचे १२९ कोटी !

राहाता :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामधेनू समजली जाणाऱ्या जिल्हा बँकेचे राहाता तालुक्यात जवळपास १२९ कोटी शेती कर्ज थकले आहे. बँकेचा वसूल अवघा सहा टक्क्यांवर आला असून, गेल्या तीन-चार वर्षातील कोरडा दुष्काळ, चालू वर्षीच्या ओल्या दुष्काळाने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. महाआघाडीच्या सरकारकडून वंचित व गरजू शेतकऱ्यांना घोषणेप्रमाणे कर्जमाफी होईल, अशी अपेक्षा बळीराजाकडून व्यक्त होत आहे. राहाता तालुक्यात … Read more

वर्षभरात अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठीकाणाहून झाले तब्बल ८८ व्यक्ती बेपत्ता !

शिर्डी : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई मंदिराला रोज हजारो भक्त भेट देतात. प्रत्येक गुरुवार, सणाला, वर्षाच्या सुरुवातीस-शेवटी इथे लाखोंची गर्दी जमते. साईंवरील श्रद्धेपोटी हे भाविक साई संस्थानाला भरभरून दान देखील देतात. दरवर्षी इथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान आलेल्या भाविकांमधून बेपत्ता होणाऱ्यांचे वास्तव देखील समोर आले आहे. मोठ्या शिर्डीत २०१८ मध्ये दर्शनासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विवाहपूर्व प्रेमसंबंध पतीला सांगण्याची धमकी देत,लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर बलात्कार !

पुणे ;- विवाहपूर्व प्रेमसंबंध पतीला सांगण्याची धमकी देत प्रथम महिलेला घटस्फोट घेण्यास भाग पाडले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत संबंधीत महिलेवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात नवील अब्दुल रेहमान (२२, रा. अहमदनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला … Read more

सावधान : राज्यात या भागात थंडी वाढणार!

वृत्तसंस्था :- पुढील आठवडाभर राज्य मुख्यत: कोरडे राहणार असल्यामुळे किमान तापमानात घट होणार आहे. बहुतांश ठिकाणचे तापमान सरासरीच्या जवळपास जाणार आहे. त्यामुळे गारठा वाढणार असून, काही ठिकाणी धुके पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मागील तीन ते चार दिवस राज्यात ढगाळ हवामान होते. गुरुवारी (ता. १२) दुपारनंतर मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भाच्या पश्चिम … Read more