भाजपाला देणगी देणारा टाटा ट्रस्ट सर्वात मोठा देणगीदार, तब्बल ‘इतक्या’ कोटींचा दिला निधी

नवी दिल्ली : भाजपाला २०१८ -१९ सालादरम्यान धनादेश व ऑनलाईनच्या माध्यमातून तब्बल ७०० कोटींचा निधी मिळाला. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापैकी सर्वाधिक ३५० कोटीची देणगी टाटा ट्रस्टकडून देण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपाने निवडणूक आयोगाकडे जमा केलेल्या दस्तावेजामध्ये ही माहिती दिलेली आहे. भाजपाकडून निवडणूक आयोगाला ३१ ऑक्टोबर रोजी पक्षाला मिळालेल्या देणगीची माहिती देण्यात आली आहे. त्यानूसार आर्थिक … Read more

धक्कादायक! एकतर्फी प्रेमप्रकरणातून १९ वर्षीय तरुणीची गळा घोटून हत्या

डोंबिवली : एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका तरुणाने १९ वर्षीय तरुणीची गळा घोटून हत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडली. या प्रकरणी पोलिसानी या तरुणाला अटक केली आहे. दीपक भणगे असे या तरुणाचे नाव असून तो डोंबिवली पूर्व येथील सुनील नगर परिसरातील जय मल्हार सोसायटीत राहतो. तर हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव ऐश्वर्या देशपांडे ( १९ ) असे असून … Read more

‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ पद काढले, आता ‘महाराष्ट्र सेवक’!

मुंबई –  राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्यामुळे राज्याची सर्व सूत्रे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हातात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही आता संपलेली आहे. ते आता माजी माजी मुख्यमंत्री झाले आहेत. त्याचं ट्विवटर हँडलवरच्या त्यांच्या नावापुढील ‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ पद काढून ‘महाराष्ट्राचा सेवक’ सा उल्लेख केलाय. राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या … Read more

…त्यांच्या हट्टामूळेच आज राज्यात राष्ट्रपती राजवट!

मुंबई : राज्यातील जनतेने स्पष्ट जनादेश देऊनही केवळ कोणाचा तरी हट्ट, आग्रहामुळे आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्याची खरमरीत टीका भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.  असे असले तरी भाजपा राज्यातील अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. सध्या तरी भाजपाची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका कायम असून भाजपा योग्य वेळी आपली भूमिका जाहीर … Read more

राष्ट्रपती राजवट राज्यावर ओढवणे हे अतिशय दुर्दैवी

मुंबई : राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. राज्यातील जनतेने अतिशय सुस्पष्ट जनादेश दिलेला असताना सुद्धा महाराष्ट्रात कोणतेही सरकार स्थापन न होणे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढवणे, हे अतिशय दुर्दैवी आहे.  मात्र, लवकरच राज्याला स्थिर सरकार प्राप्त होईल, अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो, असे त्यांनी … Read more

तब्बल दीड कोटींचे सोने घेऊन दोन कारागीर भाऊ पसार

उल्हासनगर : तीन सोनारांनी सोने घडणावळीकरता दिलेले ३ किलो ७०० ग्रॅम वजनाचे सोने घेऊन दोन कारागीर पसार झाल्याची घटना उल्हास नगरमध्ये घडली. त्याची किंमत सुमारे १ कोटी ४२ लाख ४५ हजार रुपये असल्याचे समजते. उल्हासनगरातील कॅम्प नं. २ येथील सोनार गल्लीत पश्चिम बंगाल येथील विश्वजीत डे व सुजीत डे या दोन भावांचे सोने घडणावळीचे दुकान … Read more

सावधान! चुकीचा आधार नंबर दिल्यास होणार १० हजारांचा दंड

नवी दिल्ली : आधार कार्डच्या वापराबाबतची आपल्याला माहिती असायलाच हवी. अनेक सरकारी कामात आधार कार्डच्या नंबरची आवश्यकता असते. काही महिन्यांपूर्वी करदात्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आयकर विभागाने दिलेल्या परमनंट अकाऊंट नंबरच्या ऐवजी आधार नंबर वापरण्याची परवानगी दिली आहे. परंतु जर या नियमांचा चुकीच्या पद्धतीने वापर झाल्यास किंवा आपल्याकडून चुकीचा आधार नंबर दिला गेलाच तर आपल्याला १० … Read more

माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर गुन्हा दाखल

अहमदनगर : श्रीगोंद्यातील तरुणाचा दशक्रिया विधी महावितरण कार्यालयाच्या आवारात केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह ३० जणांविरुद्ध सोमवारी (दि. ११) कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथे शेतात गवत आणण्यासाठी गेलेल्या संदेश आढाव वय १७ याचा शेतातील विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाला. … Read more

निवडून आलेले ते सर्व आमदार बिनकामाचे

अहमदनगर :- राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने आता राज्यात निवडून आलेले 288 आमदारांना कोणतेच अधिकार राहिले नसून. यामुळे हे सर्व आमदार बिनकामाचे ठरणार आहेत. राष्ट्रपती राजवटीमुळे राज्यात निवडून आलेले 288 आमदार यांना कोणतेच अधिकार राहणार नाही.राज्यात नवे सरकार अस्तित्वात येईपर्यंत त्यांची अवस्था अशीच राहणार आहे. दरम्यान या आमदारांचं विधानसभा सदस्यत्व कायम राहणार असून जोपर्यंत विधानसभा … Read more

श्रीगोंद्यात कार अपघातात एक ठार

श्रीगोंदा :- स्कार्पिओची (एमएच ४२ के ८६२२) आय टेन कारला (एमएच १६ बीएच ४७१०) धडक बसून जयसिंग मरकड या तरुण इंजिनियरचा मृत्यू झाला, तर अन्य व्यक्ती जखमी झाले. १० नोव्हेंबरला सायंकाळी ५ च्या सुमारास नगर-दौंड रस्त्यावर काष्टीजवळ शिवनेरी पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. मरकड हे काष्टीहून पाचपुतेवाडीकडे जात होते. स्कार्पिओ चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात … Read more

दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चुलत भावाकडून घरात घुसून लैंगिक अत्याचार

पारनेर :- तालुक्यातील वडगाव दर्या येथे दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्या चुलत भावाने घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी घडली. मुलीचे आई-वडील जवळच्या गावात नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. शाळेला सुटी असल्याने मुलगी घरी एकटीच होती. दुपारी एकच्या सुमारास ती घरात टीव्ही पाहत असताना शेजारी राहणारा चुलत भाऊ घरात आला. त्याने पिण्यासाठी पाण्याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :रक्ताच्या नात्याला काळिमा वडिलांकडून मुलीवर अत्याचार !

पारनेर :- तालुक्यातील सुपे येथे वडिलांनी मुलीवर लैंगिक अत्याचार करून रक्ताच्या नात्याला काळिमा फासलीय. या घटनेमधील पीडिता अल्पवयीन आहे. वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,सुप्यातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या बापाने शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास स्वतःच्या मुलीस वासनेची शिकार बनवली. अत्याचारानंतर कोठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची … Read more

सरसकट पीक विमा मिळण्यासाठी प्रयत्नशील: आ.तनपुरे

अहमदनगर: योग्य पद्धतीने नियोजन करून मुळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून शेती व पिण्यासाठी मुबलक पाणी नगर पाथर्डी तालुक्यांसाठी योजनेमार्फत पुरवले जाईल. शेतकऱ्­यांच्या जनतेच्या हिताच्या प्रश्­नासाठी कायम कटिबद्ध असून, या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्­यांना झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून सरसकट पिक विमा मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याची भावना राहुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली. नगर तालुक्यातील खोसपुरी येथे … Read more

मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास तीन वर्षे शिक्षा

नेवासा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी भाऊराव उर्फ चंद्रकांत भाऊसाहेब पवार (रा. लोहगाव, सोेनई, ता. नेवासा) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. बेलकर यांनी तीन वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी भाऊराव उर्फ चंद्रकांत पवार याने सन २०१८ साली पिडीत मुलगी ही दहावीचा पेपर देण्यासाठी जाताना व … Read more

आ. थोरातांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार राज्यात प्रथम

संगमनेर : सहकारामुळे रोजगार निर्मिती होवून ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. शासनाने नेहमी सहकाराला पूरक असे धोरणे घेणे गरजेचे आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार राज्यात प्रथम असून, शेतकऱ्यांसाठी शाश्­वत असलेल्या ऊस पिकाची जास्तीत जास्त लागवड करावी, असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब … Read more

कांद्यास सहा हजार रूपये भाव

राहुरी : बाजार समितीच्या वांबोरी येथील कांदा मोंढ्यावर काल गावरान कांद्याची २,९५० गोणीची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास सहा हजार रूपये क्विंटल भाव मिळाला असून लाल कांद्याची १२२७ कांदा गोणीची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास तीन हजार रूपये क्विंटल भाव मिळाला. बाजार समितीच्या वांबोरी येथील कांदा मोंढ्यावर लिलावास आलेल्या कांद्याचे प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे (गावराण … Read more

सरकारविरोधात हिंसक आंदोलनात १५०० जखमी

यॉर्क : हिंसाचाराच्या गर्तेत रुतलेल्या इराकमध्ये सरकारविरोधात जनक्षोभ उसळला आहे. इराक सरकार बरखास्त करणे, देशात आर्थिक सुधारणा घडविणे, रोजगार निर्मिती या मुद्यांवर गेल्या महिनाभरापासून देशात हिंसक निदर्शने होत आहेत. आतापर्यंत यात ३१९ जणांना प्राण गमवावा लागला आहे. तर पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरात १५ हजार जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे, हिंसाचार थांबवून इराकमध्ये तातडीने सार्वत्रिक निवडणूक … Read more

भारतात मान्सून उशिरापर्यंत थांबल्यामुळे ऑस्ट्रेलियाला भोगावे लागत आहेत हे परिणाम !

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पूर्व सागरी किनाऱ्यावरील राज्यात वणव्यामुळे धगधगत्या ज्वालांचे आव्हान उभे राहिल्याने सरकारला अखेर आणीबाणी घोषित करावी लागली. भारतात मान्सून गरजेपेक्षा जास्त काळ थांबल्यामुळे ऑस्ट्रेलियावर बिकट परिस्थिती ओढावल्याचा दावा पर्यावरण तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. जवळपास १० लाख हेक्टर परिसरातील भीषण वणव्यामुळे न्यू साऊथ वेल्स राज्यात आगीत होरपळून तिघांचा मृत्यू झाला, तर … Read more