अहिल्यानगर ब्रेकिंग : पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू

अहिल्यानगरः घरासमोरील हौदात पाय घसरून पडल्याने महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना केडगाव उपनगरातील शाहूनगर येथे २ मार्च रोजी दुपारी घडली. सुमन गोरखनाथ लोखंडे (वय ४०, रा. शाहूनगर, केडगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. सुमन लोखंडे या त्यांच्या घरासमोर असलेल्या हौदात पाणी घेण्याकरिता गेल्या असता त्यांचा पाय घसरून पडल्याने त्या पाण्यात बुडून बेशुद्ध झाल्या. त्यांच्या … Read more

७०० कोटींचा हिशोब गुलदस्त्यात ! १४ वर्षांचा हिशोब कुठे ? मुळा-प्रवरा वीज संस्थेतील पैशांवर प्रश्नचिन्ह

मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेला गेल्या १४ वर्षांत ७०० कोटी रुपयांहून अधिक निधी प्राप्त झाला आहे, मात्र या निधीचा हिशोब गुलदस्त्यात राहिलेला आहे. संस्थेचे ऑडिट अनेक वर्षांपासून झालेले नाही, त्यामुळे या निधीचा योग्य वापर झाला की गैरव्यवहार झाला, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात संस्थेच्या कामकाजाची स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी व्हावी, अशी मागणी विधिज्ञ अजित काळे … Read more

महाराष्ट्राला मिळणार 2 सेमी हायस्पीड Railway ! मुंबई आणि पुण्याहुन ‘या’ शहरासाठी सुरू होणार वंदे भारत स्लीपर

Mumbai And Pune Vande Bharat Railway

Mumbai And Pune Vande Bharat Railway : वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. महाराष्ट्रात सध्या स्थितीला अकरा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. ज्या मार्गांवर ही हायस्पीड ट्रेन सुरू आहे तेथील प्रवाशांकडून या गाड्यांना चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. वंदे भारत ट्रेन बाबत बोलायचं झालं तर ही गाडी सध्या मुंबई सेंट्रल … Read more

श्रीरामपूर-पुणे बसेस नफ्यात, तरीही नवीन बसेस नाहीत ! प्रवाशांची गैरसोय कधी संपणार?

श्रीरामपूर आगाराला नवीन बसेस मिळण्याची अपेक्षा असतानाही अद्याप कोणतीही गाडी दाखल झालेली नाही. जिल्ह्यातील तारकपूर, शेवगाव आणि पाथर्डी या आगारांना नवीन बसेस मिळाल्या असताना श्रीरामपूर आगार मात्र उपेक्षित राहिले आहे. येथील आगारप्रमुखांनी २० नवीन बसेसची गरज असल्याची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे, मात्र त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. जुन्या बसेस, वारंवार बिघाड आणि प्रवाशांचा … Read more

सौरऊर्जा ग्राहकांची लूट ! ३ रुपयांना वीज द्या, १७ रुपयांना परत खरेदी करा

सौरऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या नव्या प्रस्तावामुळे मोठा फटका बसणार आहे. जर एखाद्या ग्राहकाने स्वतःच्या घरावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून वीज निर्माण केली, तर महावितरण त्याच्याकडून ती वीज फक्त ३ रुपये प्रति युनिट दराने खरेदी करेल. पण, जर त्याच ग्राहकाला महावितरणकडून वीज खरेदी करायची असेल, तर त्यासाठी १७ रुपये प्रति युनिट एवढा जादा दर मोजावा लागेल. या … Read more

गर्भनिरोधक गोळ्या आणि स्ट्रोकचा संबंध – महिलांसाठी धोक्याची घंटा!

भारतासह कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये स्ट्रोकमुळे मृत्यू आणि अपंगत्वाची समस्या गंभीर होत चालली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या २०२३ च्या लॅन्सेट जर्नलच्या अभ्यासानुसार, २०५० पर्यंत स्ट्रोकमुळे १ कोटी मृत्यू होऊ शकतात. भारतातील वैद्यकीय अहवालांनुसार, स्ट्रोक हे मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आणि अपंगत्वाचे सहावे प्रमुख कारण ठरले आहे. स्ट्रोक हा मेंदूला … Read more

Mutual Fund Investment : शेअर बाजारातील अस्थिरता वाढली ; म्युच्युअल फंड गुंतवणुकीत मोठी वाढ

Mutual Fund Investment : गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजार मोठ्या चढ-उतारांचा सामना करत आहे. सततच्या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदारांनी थेट इक्विटीमधील गुंतवणुकीला फाटा दिला आहे. बाजारात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, अल्पकालीन गुंतवणूकदार घाबरताना दिसत आहेत. परिणामी, दीर्घकालीन आणि कमी जोखमीच्या गुंतवणुकीकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यामुळेच म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीत मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत … Read more

अहिल्यानगरमध्ये मस्साजोग ! अपहरण केलं ,फ्लॅटवर डांबलं,चेंबरमध्ये मारहाण, व्हिडीओ आणि डोंगरावर जाळलं…

Ahilyanagar Breaking : मस्साजोग घटनेची धक्कादायक आठवण ताजी असतानाच, अहिल्यानगरमध्ये एक थरारक गुन्हा उघडकीस आला आहे. दोन तरुणांचे अपहरण करून त्यांना गटारीच्या चेंबरमध्ये कोंबून अमानुष मारहाण करण्यात आली. यात वैभव ऊर्फ सोन्या नायकोडी (वय १९, रा. ढवणवस्ती, अहिल्यानगर) याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह नगर-मनमाड रोडवरील विळदघाट परिसरात डोंगरावर नेऊन जाळून टाकला. या घटनेने … Read more

महाराष्ट्रातील 100 वर्ष पेक्षा अधिक काळ रखडलेला ‘हा’ Railway मार्ग प्रकल्प आता 45 दिवसात मार्गी लागणार ! सर्व्हे पण झाला सुरू, कसा आहे रूट?

Maharashtra New Railway Line Project

Maharashtra New Railway Line Project : महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात रस्ते आणि रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. दरम्यान सरकारकडून गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्याच्या आणि रेल्वेचे नेटवर्क विस्तारण्याचा प्रयत्न सुरू आहे. रेल्वे बाबत बोलायचं झालं तर भारतातील रेल्वे नेटवर्क हे फारच मोठे आहे. भारतातील कोणत्याही शहरात जायचे असले तर रेल्वे सहज उपलब्ध होते. याशिवाय … Read more

शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी ! High Court चा मोठा निर्णय, आता….

High Court On Mobile Ban In School

High Court On Mobile Ban In School : शाळकरी विद्यार्थ्यांसाठी हायकोर्टाकडून एक महत्त्वाचा निर्णय देण्यात आला आहे. खरे तर ऑगस्ट 2023 मध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील शिक्षण संचालनालयाने ॲडव्हायझरी जारी केली होती ज्यामध्ये दिल्लीतील सर्व शाळांमध्ये मोबाईल फोन वापरण्यावर बंदी लादण्यात आली होती. शाळेच्या आवारात, वर्गात आणि अभ्यासादरम्यान मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान … Read more

संगमनेरमध्ये सुरू झाली मोठी लढाई ! थोरात-खताळ लढाईचा नवा अध्याय

Ahilyanagar Report : गेल्या ४०-४५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत संगमनेरमध्ये सत्ताबदल झाला. हा धक्का केवळ संगमनेर, अहिल्यानगर किंवा महाराष्ट्रालाच बसला नाही, तर थेट देशात या लढाईची चर्चा झाली. अमोल खताळ कोण? या एका ‘पीन पाँईंट’वर शेकडो व्हिडीओ आणि हजारो न्यूज तयार झाल्या. राज ठाकरेंपासून ते थेट राहुल गांधींपर्यंतच्या नेत्यांनी संगमनेरच्या लढतीवर भाष्य केले. ईव्हीएम मॅनेज … Read more

Kia Sonet वर भन्नाट ऑफर ! 2 लाखांत कार तुमची… विश्वास बसणार नाही अशी ऑफर!

Kia Sonet Loan EMI Calculator : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात Kia Sonet ही एक दमदार आणि स्टायलिश कॉम्पॅक्ट SUV म्हणून ओळखली जाते. उत्कृष्ट डिझाईन, दमदार इंजिन आणि भरपूर फीचर्समुळे ही गाडी ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. जर तुम्ही Sonet चा बेस व्हेरिएंट HTE खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि 2 लाख रुपये डाउन पेमेंट करण्याची योजना आखत … Read more

आनंदाची बातमी ! 589 किमीचे मुंबई-गोवा अंतर आता फक्त 6 तासात कापले जाणार; रेल्वेने नाहीतर समुद्रमार्गे सुपरफास्ट प्रवास, कधी सुरु होणार जलवाहतूक ?

Mumbai-Goa Travel

Mumbai-Goa Travel : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सध्या रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि रस्ते विकासाच्या याच प्रकल्पांमुळे सध्या भारतातील रस्ते कनेक्टिव्हिटी फारच मजबूत झाली आहे. राज्यात सुरू असणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम देखील येत्या काही दिवसांनी पूर्ण होणार आहे. समृद्धी महामार्गाचा 625 … Read more

Navpancham Rajyog : एप्रिलमध्ये घडणार मोठी घटना ! नवपंचम राजयोगाने 3 राशींचे नशीब बदलणार

Navpancham Rajyog

Navpancham Rajyog : ज्योतिषशास्त्रात ग्रह, नक्षत्र आणि कुंडलीचा मोठा प्रभाव मानला जातो. प्रत्येक ग्रहाच्या हालचालीमुळे विविध योग आणि संयोग निर्माण होतात, जे मानवजीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव टाकतात. राजयोग हे विशेष शुभ फलदायी योग मानले जातात आणि त्यांच्या प्रभावाने एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात मोठे बदल होऊ शकतात. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या राजयोगांपैकी एक म्हणजे नवपंचम राजयोग, जो … Read more

Vastu Tips | तुम्ही तुमच्या पर्समध्ये ‘या’ वस्तू ठेवल्यात तर 100% कर्जबाजारी व्हाल, कितीही कमवा पण हातात पैसा राहणार नाही

Vastu Tips

Vastu Tips : तुम्ही वास्तुशास्त्राला मानता का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरे तर वास्तुशास्त्रात वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. घर कसं असलं पाहिजे, घरात कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी नसल्या पाहिजेत? यांसारख्या अनेक बारीक-सारीक गोष्टी वास्तुशास्त्रात नमूद आहेत. जर वास्तुशास्त्रात नमूद असणाऱ्या गोष्टी फॉलो केल्यात तर आयुष्यात अनेक सकारात्मक … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरकार पाठवणार परदेशात ! शासन निर्णय जाहीर

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि शेतीशी संबंधित नवनवीन प्रयोग आत्मसात करता यावेत, यासाठी महाराष्ट्र शासनाने परदेश अभ्यास दौऱ्यांचे आयोजन केले आहे. शेतकऱ्यांना प्रगत देशांमध्ये शेतीसाठी वापरले जाणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान, कृषि प्रक्रिया उद्योग, निर्यात धोरणे आणि जागतिक बाजारपेठेतील मागणी यांची थेट माहिती मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे,यासाठी त्यांना त्या देशातील शेतकऱ्यांसोबत … Read more

Tesla India Lunch बद्दल Elon Musk यांचा मोठा निर्णय !

टेस्लाच्या पहिल्या शोरूमसाठी महाराष्ट्राला प्राधान्य देण्यात आले असून, मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे हे शोरूम उभारले जाणार आहे. हा करार देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक भाडेपट्ट्यांपैकी एक मानला जात आहे. टेस्लाच्या भारतातील पहिल्या शोरूमसाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सची निवड करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, कंपनीने BKC मधील एका व्यावसायिक टॉवरच्या तळघरात ४,००० चौरस फूट जागा भाड्याने … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरणातून पाण्याची होतेय गळती, सुरक्षेचा प्रश्नही गंभीर

Bhandardara Dam : महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे जलस्रोत असलेल्या भंडारदरा धरणातून पाण्याची गळती होत असून, लाखो रुपये खर्चुनही ही समस्या अद्याप सुटलेली नाही. शासनाच्या विविध प्रयत्नांनंतरही रोज पाणी वाया जात आहे, ज्यामुळे पाणी टंचाईच्या झळा बसणाऱ्या परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ब्रिटिश कालखंडात उभारलेल्या या धरणाने उत्तर नगर जिल्ह्याला समृद्ध केले असून, शेती ओलिताखाली आली आहे. … Read more