शिंदे साहेब मागील दहा वर्षात किती महीला सक्षमीकरण कार्यक्रम केले ?

कर्जत :- पालकमंत्री राम शिंदे यांच्या तर्फे  “गाठूया शिखर नवे” हा कार्यक्रम बुधवार दिनांक १८ सप्टेंबर २०१९ रोजी कर्जत तालुक्यातील जिजाऊ मंगल कार्यालय चिलवडी रोड राशिन येथे आयोजित करण्यात आला होता . ऐन विधानसभा निवडणुकांच्या काळातच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने महिला मतदारांना खुश करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचा संदेश मतदारांत गेला,आणि यामुळे पालकमंत्री राम शिंदे यांना … Read more

आम्हाला मतदान करा घरे बांधून देतो – खा.सुजय विखेंचे पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य !

अहमदनगर :- विधानसभा निवडणुका जवळ येताच खा.डॉ सुजय विखे चर्चेत रहाण्याच्या प्रयत्नांत दिसत आहेत. वादग्रस्त विधाने करून माध्यमांसह जनतेच लक्ष वेधून घेण्याचे काम ते करताना दिसत आहेत  अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यावरील आक्षेपार्ह विधान त्यानंतर वीस वर्ष मीच दक्षिणेचा खासदार रहाणार असल्याच्या वक्तव्यानंतर उत्तरेचा खासदार ही मीच आहे असे विधान त्यांनी जाहीर कार्यक्रमात केले आहे. याच कार्यक्रमात … Read more

आदिवासींच्या आरोग्यविषयक संशोधना संदर्भात पहिलीच राष्ट्रीय परिषद – ट्रायबेकॉन.

प्रवरानगर :-  प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस(अभिमत विद्यापीठ)च्या सेंटर फॉर सोशल मेडिसिन आणि सेंटर फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ अँड सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरुवारपासून दि. १९ ते २१ सप्टेंबर २०१९ या कालावधी मध्ये लोणी येथे ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. आदिवासींच्या संस्कृती व परंपरां संदर्भात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात … Read more

रोडरोमिओंकडून शिक्षकांवर दगडफेक

अहमदनगर :- विद्यार्थिनींची छेडछाड का करता, असे विचारल्याचा राग आल्यामुळे ८ ते १० रोडरोमिओंनी शिक्षकांवरच दगडफेक केली. हा प्रकार बुधवारी दुपारी रेसिडेंशिअल हायस्कूल व कॉलेजच्या परिसरात घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांना पाहून रोडरोमिओंनी पळ काढला. रेसिडेंशिअल शाळेसमोर रस्त्याने ये-जा करणाऱ्या मुलींना काही टारगट मुले छेडछाड करत होते. एक मुलगा यात अग्रभागी … Read more

मुळा नदीत तरूणाचा मृतदेह आढळला

राहुरी :- तालुक्यातील कोंढवड येथे आज सकाळी एका तरूणाचा मृतदेह मुळा नदीपात्रात आढळून आला. शुभम किशोर बनसोडे (वय २०) असे या तरूणाचे नाव आहे. शुभमचे मुळगाव सलाबतपूर (ता. नेवासा) असून तो आई व बहिणीसह मामाच्या घरी कोंढवडला राहत होता. तो राहुरी महाविद्यालयात बी. कॉमच्या प्रथम वर्गात शिक्षण घेत होता. आज सकाळी साडेसहा वाजता शुभमचा मृतदेह … Read more

होय आमचं ठरलयं पुन्हा एकदा राम शिंदे !

कर्जत :- कोणाचीही येऊ द्या हवा…. आम्ही हजारो भगिनी तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत भावा असे सांगत कर्जत तालुक्यातील हजारो महिलांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना पाठिंबा दर्शवला. बुधवारी गाठूया शिखर नवे……. महिला विकास सोहळा जिजाऊ मंगल कार्यालय,राशिन महिलांच्या भरगच्च उपस्थितीत व दणदणीत प्रतिसादातं संपन्न. त्यावेळी होय आमचं ठरलयं पुन्हा एकदा राम शिंदे अशा घोषणाही … Read more

उमेदवारी दिली नाही तर काय करणार ?

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत नगर शहरातून शिवसेनेकडून लढण्याची तब्बल पाचजणांनी इच्छा दर्शवली आहे. मुंबईत बुधवारी झालेल्या पक्षाच्या मुलाखतींमध्ये या सर्वांनी आपली बाजू मांडली व शेवटी, ‘पक्षादेश आमच्यासाठी महत्त्वाचा राहील’, असेही आवर्जून स्पष्ट केले. शहरातून मुलाखती देणारांमध्ये माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह माजी महापौर भगवान फुलसौंदर व शीला शिंदे तसेच नगरसेवक बाळासाहेब बोराटे व माजी शहरप्रमुख … Read more

आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी माफी मागावी !

नेवासा :- गेल्या ४ वर्षांत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह अनेकांनी शनिशिंगणापूर देवस्थानच्या विरोधात केलेल्या तक्रारींची सखोल चौकशी होऊन त्यात अजिबात तथ्य न आढळल्याने सरकारने देवस्थानाला निर्दोष सिद्ध केल्याचे देवस्थानच्या अध्यक्ष अनिता शेटे यांनी सांगितले. वैयक्तिक व राजकीय स्वार्थासाठी धादांत खोट्या तक्रारी करून देवस्थानची बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करून फौजदारीची प्रक्रिया राबवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट … Read more

कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता

अहमदनगर :- राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची व निवडणूक शाखेची जाेमात तयारी सुरू आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक शाखेच्या वतीने प्रशिक्षण वर्ग, बारा मतदारसंघात सहायक निवडणूक निर्णय अधिकार्यांची नियुक्ती व विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शासकीय बैठका … Read more

मतदार संघात शंभर कोटी रुपयाचा निधी : आ.कर्डिले

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामाला जी गती मिळाली नाही. ती गती भाजप सरकारच्या काळात मिळाली. यामुळे नगर राहुरी पाथर्डी मतदार संघात शंभर कोटी रुपयाचा निधी मिळाला. बजेटच्या रस्त्यासाठी दोन कोटी निधी मिळत होता. मात्र आता भाजप सत्तेवर आल्यापासून दरवर्षी २५ते ३० कोटी रुपयांचा निधी या बजेटच्या माध्यमातून रस्त्यासाठी मिळत आहे. पंचवीस … Read more

चाराच उठला जनावरांच्या जिवावर!

पारनेर :- जनावरांचे खाद्य म्हणून पेरलेल्या हिरव्या चाऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जनावरे दगावत असल्याने पशुपालक हवालदिल झाल्याचे दिसत आहेत. हा हिरवा चाराच जनावरांच्या मुळावर उठला आहे. चालू खरीप हंगामात सोयाबीन, मूग व मका ही पिक पावसाअभावी आली नाहीत तर मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हाती आलेली पिके वाया गेली आहेत. किटकनाशकांची फवारणी करूनही परिणाम होत … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचे मला भाजप पक्षात प्रवेशासाठी दररोज फोन येतात !

अहमदनगर :- मागील पाच वर्षात सर्वाधिक विकासनिधी भाजप सरकारमुळे मिळाला. राज्यात पुन्हा सत्तेवर भाजप सेनेचे सरकार येणार असल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचे मला भाजप पक्षात प्रवेशासाठी दररोज फोन येतात, असे प्रतिपादन आ. शिवाजी कर्डिले यांनी केले. पिंपळगाव माळवी ते मांजरसुंबा रस्ता दुरुस्ती, मांजरसुंबा अंतर्गत रस्ते, पिंपळगाव माळवी ते वांबोरी फाटा रस्ता दुरुस्ती, आढाववाडी अंतर्गत रस्ते, मेहेरबाबा … Read more

विकास प्रत्यक्षात करून दाखवणार

कर्जत: शेती दळणवळणासाठी चांगले रस्ते होणे गरजेचे आहेत. आरोग्य सुविधा, गुणवत्तापुर्ण शिक्षण या सर्व मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे. मी पळुन जाणाऱ्यांमधला नसून फक्त फ्लेक्‍सवर विकास न करता प्रत्यक्षात करून दाखवणार असल्याचे मत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी व्यक्त केले. कर्जत तालुक्‍यातील भांबोरा येथे गावभेट दौऱ्यात ते बोलत होते. तालुक्‍यातील जलालपुर, सिद्धटेक, दूधोडी, … Read more

आमदार संग्राम जगताप व राहुल जगताप राष्ट्रवादी सोडणार ?

अहमदनगर :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगर शहरातील विद्यमान आमदार संग्राम जगताप तसेच श्रीगोंदा – नगरचे विद्यमान आमदार राहुल जगताप पक्ष सोडण्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत पक्ष सोडण्यायाबाबत दोन्ही आमदारांनी स्पष्ट भाष्य अद्याप जरी केले नसले तरी त्यांचे निर्णय युती होणार कि नाही ह्या निर्णया नंतर हे दोघे आमदार त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे बोलले जाते. … Read more

मुलं आमचंही ऐकत नाही, तुम्ही काय ते करा..!

अकोले :- ‘मुलं आमचंही ऐकत नाही, तुम्हीच काय करायचं ते करा’, असे उत्तर मुलींची छेडछाड करणाऱ्या टागरट मुलांच्या पाल्याने मुख्याध्यापकांना दिले. त्यामुळे टारगट मुलांच्या पालकांना समज देणाऱ्या या मुख्याध्यापकांना काय निर्णय घ्यावा, असा प्रश्न पडला आहे. प्रवरानगर परिसरात सुरू असलेल्या या प्रकारामुळे मुलींबरोबर त्यांचे पालक व आता शिक्षकही वैतागले असल्याचे चित्र असून, यावर पोलिसांनीच काय तो … Read more

ना. विजय औटी व अनिल राठोड यांना पक्षांतर्गत आव्हान

अहमदनगर :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मुलाखती आज घेण्यात आल्या दरम्यान नगर जिल्ह्यातील पारनेर आणि नगर शहरातून विजय औटी व अनिल राठोड यांना पक्षांतर्गत नेत्यांनीच आव्हान उभे केल्याने त्यांची वाटचाल बिकट ठरण्याची शक्यता आहे. शहरासह जिल्ह्यातील बारा मतदार संघात शिवसेनेच्या आजी माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्या इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत … Read more

आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या विरोधात असंतोषाची लाट !

नेवासे :- आगामी विधानसभा निवडणुकीत नेवाशाचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना भाजपची उमेदवारी दिल्यास ही जागा हातातून जाण्याचा स्पष्ट इशारा तालुक्यातील कार्यकर्त्यानी दिला आहे. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या विरोधात पक्षांतर्गत उठलेली असंतोषाची लाट काही थांबायला तयार नाही. त्यांच्या उमेदवारीविरोधात थेट वरिष्ठांकडे गा-हाणे करण्यात आले आहे. त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्यास पक्षाची हक्काची जागा जाईल, असे भाजप … Read more

आमदार झाल्यापासून विकासाला चालना – आ.संग्राम जगताप

नगर – पहिल्यांदा आमदार झाल्यापासून नगर-कल्याण रस्ता परिसराच्या विकासाला चालना देण्याचे काम केले. पुढील दोन वर्षांत या परिसरातील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे नियेाजन केले असल्याची माहिती आमदार अरुण जगताप यांनी दिली. कल्याण रस्ता परिसरातील अनसूयानगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते सुरुवात करण्यात … Read more