महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या!

सांगली : कडकनाथ घोटाळा प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा, पुरग्रस्त, दुष्काळग्रस्तांना योग्य तो न्याय द्यावा, अशा मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमीकावा करत मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकून आंदोलन केले. यावेळी भाजप सरकारचा निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांना खासगी सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की करत मार्गातून बाजूला केले. यात चार कार्यकर्ते जखमी झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कडकनाथ घोटाळा … Read more

भाजपा-शिवसेना विधानसभा एकत्रित लढवणार

कराड : शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये विधानसभा निवडणुकीतील युती संदर्भात नीटपणे संवाद सुरू आहे. कोणी काही म्हटले तरी येणारी निवडणूक आम्ही एकत्रितपणे लढवू, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाजनादेश यात्रेनिमित्त रविवारी कराड येथे मुक्कामी आल्यानंतर सोमवारी सकाळी ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रकांतदादा पाटील, … Read more

आमदार विजय औटी ठेकेदाराकडून बळजबरीने कमिशन घेतात !  

पारनेर : विधानसभा उपसभापती यांच्या विरोधात पारनेर मतदारसंघातुन विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या लंकेनीं भाळवणी येथे आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात विजय औटी यांच्यावर गंभीर आरोप केला.  विजय औटी हे विकास कामाच्या नावाखाली ठेकेदाराकडून बळजबरीने कमिशन घेत असल्याचा आरोप केला असून वेळप्रसंगी त्याची व्हिडिओ क्लिप देखील जनतेसमोर ठेवणार असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.  निलेश लंके हे … Read more

लोणी येथे गुरुवार पासून राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषद – डॉ. राजेंद्र विखे पाटील

प्रवरानगर :- प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस(अभिमत विद्यापीठ)च्या सेंटर फॉर सोशल मेडिसिन आणि सेंटर फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ अँड सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. १९ ते २१ सप्टेंबर २०१९ या कालावधी मध्ये लोणी येथे ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषदे’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठाचे प्र. कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी पत्रकार … Read more

सुजय विखे म्हणतात अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी गैरसमज करून घेऊ नये !

अहमदनगर :- भाषणात बोलताना आपण ‘देखणा माणूस’ असा शब्द वापरला आहे. देखणी महिला किंवा स्त्री असा शब्द प्रयोग नाही. त्यामुळे अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी गैरसमज करून घेऊ नये. मी त्यांना उद्देशून मु‌ळीच बोललो नव्हतो, तरीही त्यांना तसे वाटत असेल तर मी माझे शब्द मागे घेतो,’ असे खुलासा खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला आहे. ते … Read more

मुलींची सतत छेड काढतो, पाठलाग करतो म्हणून आरएसएसच्या कार्यकर्त्याचा खून !

लखनऊ | मुलींची सतत छेड काढतो, पाठलाग करतो म्हणून आरएसएसच्या कार्यकर्त्याचा शनिवारी उत्तर प्रदेशातील करवाडा गावात खून करण्यात आला. मुजफ्फरनगरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अभिषेक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी पंकज यांचा खून केल्याचे कबूल केले आहे. पंकज शनिवारी घरातून मोटारसायकलने त्याचा मित्र सोनूसोबत जात असताना त्याला मध्येच कॉल आला. पंकज घरी आला नाही म्हणून त्यांच्या … Read more

ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांनी विश्वासघात करून शेतकऱ्यांचा संप मोडून काढला !

कोपरगाव :- मागील पाच वर्षांत कोपरगाव तालुक्यातील शेतकरी रब्बीच्या अनुदानापासून वंचित राहिला. शेतकऱ्यांना डाळिंब, कांदा आदी पिकांचे अनुदान मिळाले नाही. कोपरगाव तालुक्याच्या शेजारील सर्व तालुके दुष्काळी जाहीर झाले असताना कोपरगाव तालुका मात्र वगळला गेला, ज्या विश्वासाने तुम्ही २०१४ ला तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांनी विश्वासघात करून शेतकऱ्यांचा संप मोडून काढला. हे केवळ २०१४ ला केलेल्या … Read more

भाजपला शिवसेनालाही संपवायचेय !

पारनेर :- भाजप-सेना युती होणार नसल्याचा दावा करतानाच भाजपला शिवसेनालाही संपवायचे आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केला. भाळवणी येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मिटकरी यांनी सरकारवर टीका केली. अध्यक्षस्थानी माजी आमदार दादा कळमकर होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले, अशोक सावंत, प्रशांत गायकवाड, बाबासाहेब तरटे, अशोक रोहकले, सुदाम पवार, दादा शिंदे, … Read more

महापौरांच्या गाडीवर कचरा फेकणार !

अहमदनगर :- महापालिकेचा माळीवाडा येथील कचरा रॅम्प स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनानंतर मनपाने ४५ दिवसांत हा रॅम्प स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, अद्याप रॅम्पचे स्थलांतर झाले नसल्याने आंदोलन छेडण्यात येईल. प्रसंगी महापौर व आयुक्तांच्या वाहनांवर कचरा टाकला जाईल, असा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी सोमवारी दिला. मनसेच्या वतीने १९ जुलैला माळीवाडा भागातील शाळेजवळ असलेला … Read more

या ‘5’ हिरव्या भाज्या तुमचे आरोग्य सुधारतील !

आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. असा सल्ला अनेकदा दिला जातो. त्यामुळे हृद्याचे आरोग्य सुधारते, रक्तप्रवाह सुरळीत राहतो तसेच हृद्यविकारांचा धोका कमी होतो. मग नेमक्या कोणत्या भाज्या तुमच्या हृद्याचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतील हे जाणून घेण्यासाठी नक्की पुढील स्लाईडवर क्लिक करा मेथी – उंदरांवर केलेल्या प्रयोगानुसार, मेथीचा आहारात समावेश केल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. त्यामधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट … Read more

बुद्धी तल्लख करण्यासोबतच बदाम खाण्याचे हे फायदे नक्की जाणून घ्या.

बदाम हे आरोग्यदायी आहेत. त्यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते. व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड यांनी परिपूर्ण असते. त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. पण हे सारे गुणधर्म शरीरात अधिक चांगल्याप्रकारे शोषून  घेण्यासाठी त्यांना रात्रभर पाण्यात भिजवणे फार गरजेचे आहे. बदामाच्या सालींमध्ये असणार्‍या काही एन्जाईम्समुळे त्याचे पचन होणे कठीण होते. म्हणूनच त्यांना रात्रभर भिजत … Read more

ही आहेत झोप कमी येण्याची काही कारणे

जर तुम्हाला रात्रभर नीट झोप लागली नाही तर दुस-या दिवशी अस्वस्थ वाटते. कमी झोपेमुळे तुमचेे डोके जड होते व संपुर्ण दिवस कंटाळवाणा जातो. रात्री झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात. उदा.दुस-या दिवशी महत्वाची मिटींग असणे, क्रेडीट कार्डचे भरमसाठ बिल येणे, वैवाहिक जीवनातील समस्या, वेळेअभावी दुर्लक्षित झालेली कामे अशी झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात.  शहरी  जीवनशैली- … Read more

बाहेरच्या लोकांचे कौतुक कशाला करायचे : मंत्री विखेंची रोहित पवारांवर टीका

जामखेड :- पुणे जिल्ह्यातून पाणी आणायचे म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखे आहे. हे काम पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. आम्हाला बाहेरचे उसने नको आहेत. आमचेचं आम्हाला पाहिजेत. बाहेरच्या लोकांचे कौतुक कशाला करायचे. ज्यांनी दबावाचे राजकारण केले, राजकीय स्वार्थ पाहिला, जिल्ह्याचे पाणी अडवले, त्यांना लोकसभा निवडणुकीत चपराक मिळाली, अशी टीका गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शरद पवार … Read more

दिवाळीला उसाचे अंतिम पेमेंट देणार- पिचड

अकोले : अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दीपावलीला साखरेबरोबरच उसाचे अंतिम पेमेंट देऊन दिवाळी गोड करणार आहे, अशी ग्वाही माजीमंत्री कारखान्याचे संस्थापक चेअरमन मधुकरराव पिचड यांनी दिली. अगस्ती सहकारी साखर कारखान्याची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानावरून श्री. पिचड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा. आ. वैभवराव पिचड, जिल्हा … Read more

छावणी बंद केल्याने शेतकऱ्यांत असंतोष

शेवगाव : तालुक्यातील नांदुर विहीरे येथे श्री शनैश्वर सामाजिक संस्था निंबेनांदुर संचलित जनावरांची चारा छावणी निंबेनांदुर येथे सुरु आहे.मात्र छावणी चालकाने प्रशासनाच्या आदेशानुसार जनावरांची छावणी बंद करण्याच्या मनस्थितीत असल्याने निंबेनांदुर येथील शेतकऱ्यांमधे असंतोष निर्माण झाला आहे. पशुपालकाने अशी मागणी केली आहे की, निंबे व नांदुर या दोन्ही महसूल सजामधे अत्यंत कमी प्रमाणात पाउस झालेला असल्याने … Read more

फोटोग्राफर्समुळे सैफ वैतागला

माध्यमांचे प्रतिनिधी सतत तैमूर अली खानच्या मागे असतात. तैमूर दिसला की फोटो काढले जातात, त्याला गराडा घातला जातो. यामुळे हा लहानगा बावरून जातो. फोटोग्राफर्सच्या या आततायीपणामुळे सैफ अली खान चांगलाच वैतागला. तैमूरचे फोटो काढू नका, अशी विनंती त्याने फोटोग्राफर्सना केली. त्याला काही वेळ तरी एकटं सोडा, असंही तो म्हणाला. अर्थात तैमूरला आता या ग्लॅमरची खूप … Read more

वाघ आल्याची चर्चा; नागरिकांमध्ये घबराट

कर्जत : तालुक्यातील कुंभेफळ, नेटकेवाडी, कोरेगाव, बजरंगवाडी येथे वाघ आल्याची जोरदार चर्चा होत असून वनविभागाने कुंभेफळ येथे पिंजरा लावल्याने परिसरात घबराट पसरली आहे. लोकाना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असला तरी याबाबत महसूल, पोलीस अशा शासकीय यंत्रणाना मात्र कोणतीच माहिती नाही. याबाबत सोशल मीडियावर जोरदार पोस्ट फिरत आहेत. कर्जत तालुक्यातील बजरंगवाडी येथे वाघ व त्याची दोन … Read more

भरती पक्षात करण्यापेक्षा रोजगारात करा: पृथ्वीराज चव्हाणांची भाजपवर टीका

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पुणे हे इंड्ट्रिरअल मॅग्नेट असून, पुण्यात सर्वांत जास्त रोजगारनिर्मिती केली असल्याचा दावा केला. आपण सरकारने केलेली रोजगारनिर्मिती, नवे प्रकल्प, त्यातील गुंतवणूक आदी माहिती वेळोवेळी मागवली; मात्र ती देण्यात आली नाही. नुकतेच माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार सन २०१४ ते २०१८ या कालावधीत पुण्यात अवघ्या २० हजार लोकांना … Read more